शेकडो बुद्ध भिक्षू गुडघ्यावर बसून शांतपणे सहकार्य मागत होते. मात्र, त्याबदल्यात त्यांच्यावर पाण्याचा मारा, पेपर स्प्रे आणि टेसरचा मारा केला गेला. त्या शेकडो भिक्षूंना तुरुंगात डांबले गेले. शांततापूर्ण मार्गाने मागणी करणारे हे भिक्षू आहेत. चीनच्या अधिपत्याततील गार्जे तिब्बती स्वायत्त प्रांतातील डेगे काउंटी येथील वांगबुडिंग टाऊनशीपमध्ये राहणारे. चीनमध्ये ड्रिचू नदीवर २ हजार, २४० मेगावॅटच्या गंगटुओ जलविद्युत प्रकल्पाची निर्मिती होत आहे. हा परिसर यांगत्से नदीच्या वरच्या भागात. मात्र, या प्रकल्पाला तेथील स्थानिक
Read More
नेपाळचे राष्ट्रपती म्हणून रामचंद्र पौडेल यांनी काठमांडू येथील राष्ट्रपती भवनात सोमवारी शपथ घेतली. नेपाळचे कार्यवाहक सरन्यायाधीश यांनी त्यांना पद आणि गोपनीयेतेची शपथ दिली. ‘सीपीएन’-‘युएमएल’चे सुभाषचंद्र नेमवांग यांच्याविरुद्ध झालेल्या निवडणुकीत रामचंद्र पौडेल यांना ३३,८०२ मते मिळाली.
श्रीलंका गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा आहे. श्रीलंकेत अन्नधान्य, इंधनाची भीषण टंचाई टळलेली नाहीच. आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेच्या या कठीण काळात भारत ‘संकटमोचक’ म्हणून वेळोवेळी धावून गेला. संकटकाळात भारताने श्रीलंकेची वारंवार मदत केली असून, आपला देश हा सदैव भारताचा कृतज्ञ राहील, असे श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री अली साब्रे यांनी नुकतेच म्हटले. यानिमित्ताने त्यांच्या या विधानाचा अर्थ जाणून घेणे महत्त्वाचे ठरावे.
नेपाळने आपल्या सीमेवर चिनी अतिक्रमणाबाबत मौन बाळगले असले, तरी अनेक माध्यमांनी या दिशेने बोट दाखवले आहे. आता नेपाळ सरकारचा एक अहवाल समोर आला आहे. या अहवालात नेपाळने चीनवर पश्चिम नेपाळमधील आपल्या सामायिक सीमेवर अतिक्रमण केल्याचा आरोप केला आहे.
काठमांडू येथे झालेल्या १३व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे ‘सायकलिंग माऊंटन बाईक क्रॉसकन्ट्री मासस्टार्ट’ या प्रकारात प्रतिनिधित्व करत ‘कांस्यपदका’ची मानकरी ठरलेल्या प्रणिता सोमणविषयी...
नेपाळमध्ये सुरु असलेल्या दक्षिण आशियाई स्पर्धांमध्ये भारताच्या खात्यावर १६५ पदके जमा असून प्रथम स्थानावर
चीन दक्षिण आशियात अनेक वर्षांपासून प्रवेश करत आहे. त्यांचे लक्ष्य एकच आहे की, तेथील बाजारपेठांवर नियंत्रण मिळवून कब्जा करायचा. म्हणून चीनचे हे व्यापारयुद्ध जिंकण्यात किंवा चीन-नेपाळ ‘इकॉनॉमिक कॉरिडोर’ला यश मिळण्याआधी आपण देशातील रस्ते आणि रेल्वे मार्ग अधिक चांगले तयार करून भारतीय बंदरातून व्यापार करण्याची संधी नेपाळला उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून चीनला नेपाळमध्ये प्रवेश करणे कठीण होईल.
बुधवारी सकाळी नेपाळमध्ये तीनवेळा भूकंपाचे धक्के बसले.