नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वावर आक्षेप असणारे अनेक लोक आहेत. पण, फारुख अब्दुल्लांसारख्या देशद्रोह्यांकडे पाहिले की, मोदी व शाह यांची देशाला गरज का आहे, याचेही उत्तर मिळते. त्यामुळे आता अब्दुल्लांनी जम्मू-काश्मीर आणि ‘कलम ३७०’चा राग आळवून चीनपुढे कितीही शेपटी हलवून निष्ठा दाखवण्याचा प्रयत्न केला तरी त्याने काहीही साध्य होणार नाही.
Read More
एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत फारूख अब्दुल्ला यांनी गरळ ओकली आहे. कुठल्याही भारतीयाचा संताप उडेल, असे वक्तव्य अब्दुल्ला यांनी केले आहे. "इमानदारीत सांगतो, मला स्वतःला आश्चर्य वाटेल जर तिथे (काश्मीरात) असा एखादा व्यक्ती सापडला ज्याने स्वतःला भारतीय म्हटले तर." एवढ्यावरच थांबतील ते अब्दुल्ला कसले.
दहशतवाद्यांनी आजोबांना केले ठार : गोळीबारातही नातू शेजारी बसून
ज्येष्ठ अभिनेेते नसरुद्दीन शाह यांनी अभिनेते अनुपम खेर यांच्यावर केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले.
काश्मीरच्या सद्यस्थितीबाबत पुढाकार घेण्याची अभिलाषा महासत्ता असलेल्या अमेरिकेने पुन्हा एकदा व्यक्त केली आहे.
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फ्रेन्सचे खासदार फारूख अब्दुल्ला यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयात फारूख अब्दुल्ला यांनी अटकेविरोधात दाखल केलेली याचिका खारीज केली आहे. कलम ३७० रद्द झाल्य
कलम ३७० रद्द झाल्याने देश खऱ्या अर्थाने अखंड : अमित शाह
काश्मिरमध्ये 'कलम ३७०' रद्द केल्यानंतर सातासमुद्रापार वॉशिंग्टन डीसी शहरातही याचे पडसाद उमटले. मूळ भारतीय वंशाच्या काश्मिरी पंडितांनी वॉशिंग्टन माध्यमांचा निषेध करत निदर्शने केली. 'कलम ३७०' रद्द केल्यानंतर येथील माध्यमांनी या घटनेचे पक्षपातिपणे वार्तांकन करून चुकीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवल्याचा आरोप निदर्शनकर्त्यांनी केला.