सध्या देशात घराणेशाहीच्या राजकारणाला घरघर लागल्याचे चित्र आहे. पंजाबात बादल परिवाराचे अस्तित्व सत्ता गेल्यानंतर धोक्यात आले आहे. जम्मू-काश्मीरमधून ‘कलम ३७०’ जाताच अब्दुल्ला परिवाराला अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागत आहे, महाराष्ट्रात ठाकरेंचं पानिपत झालेलं अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं, तर राष्ट्रीय पातळीवर दरबारी राजकारणाला कवटाळून बसलेल्या काँग्रेसची वाताहत गांधींच्याच हातून होत आहे. या सार्या घटनाक्रमात दोन युवराज आपली घराणेशाही आणि पर्यायाने आपला कुटुंबकेंद्रित पक्ष वाचविण्यासाठी वेळ निघून गेल्यावर क
Read More