Muslims are also victims of Waqf scams ‘वक्फ’मध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या भ्रष्टाचारामुळे मुस्लीम समुदायातसुद्धा अस्वस्थता वाढत आहे. तथापि, हा गैरव्यवहार उघडपणे व्यापक प्रमाणात ढळढळीतपणे दिसून येत असला, तरी समुदायातील बहुतेक सदस्य, सामाजिक पडसाद, दबावामुळे, भीतीने त्याबाबत बोलणे टाळतात. त्यामुळे मुस्लीमही ‘वक्फ’ घोटाळ्यांचे बळी ठरले आहेत.
Read More
गेल्या काही वर्षांत वाढलेल्या सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांची संख्या चिंताजनक म्हणावी लागेल. म्हणूनच नागरिकांनी सायबर गुन्ह्यांची तत्काळ तक्रार करावी, यासाठी हेल्पलाईन क्रमांक, हेल्पलाईन संकेतस्थळ अशी व्यवस्थादेखील सरकारतर्फे उपलब्ध करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सरकार, रिझर्व्ह बँकेसह अनेक स्वयंसेवी संस्था, व्यक्तींद्वारेही या गुन्ह्यांबाबत जागरुकता वाढविण्याची मोहीम राबवली जात आहे. तरीही फसवणूक होणार्यांचे प्रमाण आणि अशा गुन्ह्यांमधील रक्कम यांचे प्रमाण मोठे आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगणे हाच यावरील प्रभावी
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरात दौरे करत आहेत. शुक्रवार, दि. १५ मार्च २०२४ पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडूच्या दौऱ्यावर गेले आहेत. आपल्या तामिळनाडू दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कन्याकुमारी येथे एका जाहीर सभेत विरोधकांवर चांगलाच निशाणा साधला.
मोदी सरकारने युपीए सरकारच्या कथित गैरव्यवहारांची पोलखोल करण्यासाठी श्वेत पत्रिका काढण्याचे ठरवले आहे. काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी काळात झालेला भ्रष्टाचार आणि आर्थिक घोटाळे बाहेर काढण्यासाठी सत्ताधारी पक्षाने ठरवले आहे. यासंबंधी प्रसारमाध्यमांशी बोलताना, केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी या निर्णयाची पुष्टी दिली आहे. पंतप्रधान डॉ मनमोहनसिंग यांची प्रतिमा पारदर्शक असली तरी याकाळात मात्र अनेक मंत्र्यांची वादग्रस्त प्रकरणे चर्चेत आली. २ जी स्पेक्ट्रम घोटाळा, कोळसा घोटाळा ,चारा घोटाळा अशा घोटाळ्य
महापालिकेतील ढिसाळ कारभाराविरोधात पहारेकर्यांनी सुरू केलेल्या ‘पोलखोल अभियाना’च्या सभा थांबविण्यासाठी सत्ताधार्यांचा पोलिसांवर दबाव आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे
मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेच्या सर्व घोटाळ्यांची मुंबई भाजपकडून पोलखोल करण्यात येणार आहे
ज्या व्यक्तीवर लाच देण्याचा आरोप आहे, ज्या व्यक्तीवर बेकायदा मनी लॉन्डरिंगचा आरोप आहे अशा व्यक्तीकडून स्वतः कायदा मंत्रीपदावर असताना कंपनी खरेदी करणे कितपत योग्य आहे.