Jairam Ramesh

मणिपूरच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचे काँग्रेसला चोख प्रत्युत्तर

Manipur मणिपूरमधील हिंसाचाराच्या सध्याच्या स्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मणिपूरचा दौरे का करत नाही? असा सवाल केला आहे आहे. या प्रश्नाने काँग्रेस नेता जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. हाच प्रश्न विचारणाऱ्या काँग्रेसला नेत्याला मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी आरसा दाखवत प्रत्युत्तर दिले. बिरेन सिंह यांनी जयराम रमेश यांना उत्तर देत असताना सांगितले की, काँग्रेसने म्यानमारमधील घुसखोरांना राज्यामध्ये स्थायिक कसे होऊ दिले आणि म्यानमारमध्ये तळ ठोकून भारतात दहशत पसरवणाऱ्

Read More

जगदीप धनखड यांच्यावरील अविश्वासाचा प्रस्ताव फेटाळला!

राज्यसभेचे उपसभापती हरीवंश यांनी गुरूवारी, राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांच्यावरील अविश्वसाचा प्रस्ताव फेटाळला. या बद्दलचे स्पष्टीकरण देताना उपसभापती म्हणाले की विरोधीपक्षाने जाणीवपूर्वक उपराष्ट्रपतींची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला आहे. विरोधकांना प्रसिद्धी मिळावी या हेतुने हा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्याच बरोबर या प्रस्तावामध्ये अनेक तांत्रिक चुका होत्या असे सुद्धा हरीवंश यांनी नमूद केले. स्वतंत्र भारातातील ही पहिलीच घटना आहे जिथे राज्यसभेच्या अध्यक्षांना पदच्युत्त करण्याचा प्रयत्न केला ग

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121