रशिया-युक्रेन संघर्ष, रशियाने अमेरिकेसह युरोपला डोळे दाखविणे, चीनची वाढती दादागिरी, ब्रिटनमध्ये आर्थिक-सामाजिक अराजकतेची स्थिती अशा बदलत्या जागतिक परिस्थितीमध्ये भारताचे स्थान अतिशय महत्त्वाचे बनले आहे. त्याची चुणूक ‘एअर इंडिया’ने ‘एअरबस’ या फ्रेंच आणि ‘बोईंग’ या अमेरिकन कंपनीकडून एकूण ४७० विमाने विकत घेण्याच्या करारात दिसून आली. त्यामुळे भारताची ही ‘महाराजा’ डिप्लोमसी अतिशय महत्त्वाची ठरावी.
Read More