" पाणी भरणं, साफसफाई करणं, घर चालवणं ही गुलामगिरी इथे तुझ्यासाठी नाही. तू ख्रिश्चन होतीस, पण आता नाहीस.तू नायजेरियामध्ये नाहीस, तर तू आता इस्लामच्या राज्यात आहेस,” असं तिला पळवून आणणारा ‘बोको हराम’ संघटनेचा दहशतवादी सांगत होता. ती १४-१५ वर्षांची मुलगी भेदरली होती. ती विचारात असतानाच तो तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू लागला. तिने झिडकारताच तो म्हणाला, ”ठीक आहे, निकाह करू . तयार राहा.” त्याचे म्हणणे ऐकून ती अजूनच घाबरली. ती म्हणाली, ”मी लहान आहे. मी निकाह करू शकत नाही.” यावर त्याने पाच वर्षांच्या एका छ
Read More
सांस्कृतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण असलेला भारतीय समाज हा ‘इसिस-केपी’च्या रडारवर आहे. शिवाय, ‘इसिस-केपी’च्या इतर अतिरेकी गटांसोबतच्या युतीमुळे भारतीय हितसंबंधांवर हल्ले सुरू करण्यासाठी प्रयत्न होऊ शकतात. त्याचबरोबर ‘आयएस-केपी’ प्रचार आणि भरतीसाठी करत असलेला सोशल मीडियाचा आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या वापरामुळे भारताला सायबर धोका निर्माण झाला आहे. याव्यतिरिक्त, ‘इसिस-केपी’द्वारे हिंदू समाजाविरुद्ध मुद्दाम पसरवण्यात येणारी चुकीची माहिती आणि खोट्या बातम्यांचा प्रसार सामाजिक विभाजन वाढवून आणि भारताच्या लोकशाही संस्थांस
इस्लामिक स्टेटने रशियाची राजधानी असलेल्या मॉस्कोच्या क्रोकस सिटी हॉलमध्ये प्राणघातक गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचे फोटो जारी केले आहेत. इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने मॉस्कोमधील शॉपिंग मॉल आणि म्युझिक स्थळ क्रोकस सिटी हॉल येथे दि. २३ मार्च २०२४ रोजी झालेल्या हल्ल्याचे बॉडीकॅम फुटेज प्रसिद्ध केले आहे. या हल्ल्यात १३३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १०७ जण गंभीर जखमी आहेत.
पाकिस्तानच्या उत्तर वझिरीस्तानातील गुलमीर कोट भागात झालेल्या बॉम्बस्फोटात ११ कामगारांचा मृत्यू झाला असून २ जण जखमी झाले आहेत. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर वझिरीस्तानमध्ये एका व्हॅनमध्ये बॉम्बस्फोट झाला असून दहशतवाद्यांनी मजुरांना घेऊन जाणारे वाहन स्फोटकांनी उडवले.
इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेसाठी काम करणाऱ्या अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या एका विद्यार्थ्याला राष्ट्रीय तपास यंत्रणेने पकडले आहे. फैजान अन्सारी उर्फ फैज असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याला झारखंडमधील लोहरदगा येथून अटक करण्यात आली आहे. तो भारतात दहशतवादी हल्ल्याची योजना आखत होता.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या अटकेनंतर अख्ख्या देशात दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली. इमरान खान यांच्या समर्थकांनी सार्वजनिक, खासगी मालमत्तांना तर लक्ष्य केलेच, शिवाय पाकिस्तानी लष्करावरही हे आंदोलक तुटून पडले. एका मेजरचे घरही पेटवण्यात आले. आतापर्यंत या दंगलींमध्ये आठ जणांचा मृत्यू झाला असून, ३०० पेक्षा अधिक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे.
क्रूरपणे हिंसा करून ‘इसिस’ने त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकले. कारण, अशीच हिंसा पसरवून त्यांना त्यांचे इस्लामिक राज्य जगावर प्रस्थापित करायचे आहे. लोकशाही व्यवस्थेवर त्यांचा विश्वास नाही. लहान मुले-स्त्रिया यांना बंदी बनवणे, ठार करणे, काफिरांचे गळे कापणे, लहान मुलांना दहशतवादाचे प्रशिक्षण देणे, त्यांना शस्त्रे देऊन त्यांना हत्या करायला लावणे, अशा अनेक राक्षसी बाबी ‘इसिस’शी जोडलेल्या आहेत. भारतात सुद्धा त्यांच्या छुप्या कारवाया काही प्रमाणात चालल्या होत्या. पण, सुरक्षा यंत्रणांनी वेळीच त्यावर कारवाई करुन त
नवी दिल्ली : गेल्या वर्षी २३ ऑक्टोबर रोजी झालेल्या कोईम्बतूर कार बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) गुरुवारी सहा जणांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले आहे.
‘रशियन फेडरल सिक्युरिटी सर्व्हिस’ने (एफएसबी) सोमवारी ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेच्या आत्मघाती बॉम्बरला ताब्यात घेतले.
नुकतेच अफगाणिस्तानातील काबूल येथे मदरशामध्ये आत्मघातकी हल्ला झाला. त्यात ‘हक्कानी नेटवर्क’चा धार्मिक गुरू असे अधिष्ठान प्राप्त झालेल्या रहिमुल्ला हक्कानी, त्याचा पाच वर्षांचा मुलगा आणि भाऊ यांचा मृत्यू झाला
आफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबुल मध्ये बॉम्बस्फोट झाला आहे. विद्यार्थी सकाळच्या वर्गातून बाहेर पडत असताना हा स्फोट झाला. या दुहेरी आत्मघातकी बॉम्बस्फोटात किमान सहा जण ठार आणि 11 जण जखमी झाले आहेत.
इस्पितळामध्ये अंदाधुंद गोळीबार केला गेला. त्यात नुकत्याच बाळाला जन्म दिलेल्या माता मृत्युमुखी पडल्या. तेथील नवजात बालकं जन्मत:च दहशतवाद्याच्या क्रूर हल्ल्यात सापडली. त्यांच्या माता या हल्ल्यात मरण पावल्या. रक्तामांसांचा खच, मरणआकांताने रडणार्या त्या माता, त्यांची नवजात बालकं, त्या गरोदर महिला सगळ्यांवर क्रूरपणे हल्ला केला गेला. या गदारोळात एका महिलेची प्रसुतीही झाली. एका कोपर्यात कुठेतरी कसे तरी तिने बाळाला जन्म दिला.
बगदादी ठार झाल्यामुळे ‘इसिस’ संपेल का? या प्रश्नाचे उत्तर असे की, ‘इसिस’ संपणार नाही. ओसामा बिन लादेन याला अमेरिकेने पाकिस्तानात ठार मारले. ओसामा मेला, पण अल कायदा जिवंत राहिली. अबू बकर मेला, तरी ‘इसिस’ जिवंत राहणार आहे. ‘इसिस’ किंवा ‘अल कायदा’सारखे संघटन कोणत्याही एका व्यक्तीवर अवलंबून नसते. तिचे अस्तित्त्व तत्त्वज्ञानावर टिकून असते.
पाकिस्तानच्या पारंपरिक आखाती देशातील सहकाऱ्यांपैकी कोणीही भारताच्या राज्य विभाजनाच्या निर्णयाचा निषेध केला नाही ना 'कलम ३७०'च्या निष्प्रभीकरणावर सवाल केला, हा पाकिस्तानसाठी मोठा दुःखाचा, वेदनादायक विषय होता.