भारताने प्राचीन काळातच वैज्ञानिक प्रगती केली असल्याचे असंख्य पुरावे आहेत. अध्यात्मिक असो अथवा वैज्ञानिक असो, भारताने त्यात मोलाची कामगिरी केली. मात्र, पाश्चात्य इतिहास लेखक कायमच याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करतात. भारताच्या प्रगतीला नाकारून, उणेपणा मात्र ते ठळकपणे जगासमोर मांडतात.
Read More