केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांचे परिणाम दिसायला लागले असून करदात्यांची वाढलेली संख्या हा त्याचाच परिणाम असल्याचे आणि विरोधकांची हे निर्णय घेतेवेळची स्थिती हळद प्यायली की, लगेच गोरे होण्याची अपेक्षा करणाऱ्या व्यक्तीसारखी असल्याचेच स्पष्ट होते.
Read More