कोरोनामुळं गेली दोन वर्ष आषाढी पायी वारीच्या सोहळ्यात खंड पडला होता. मात्र मोजक्या वारकर्यांमध्ये परंपरा कायम राखली गेली. पण यंदा कोरोना आवाक्यात आलयामुळे शासनाने सर्व निर्बंध हटवले आहेत. त्यामुळे यंदा पायी वारी निघणार हे जवळपास निश्चित मानले जात होते. अशातच संत ज्ञानेश्वर महाराज पालखी २१ जूनला पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. पंढरपूरमध्ये एकादशीच्या आदल्या दिवशी झालेल्या बैठकीत पायी वारीचं वेळापत्रक सादर करण्यात आले. त्यामुळे वारकर्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यं
Read More
एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात कोणतेही वादग्रस्त वक्तव्य करणार नसल्याची हमी राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली होती. मात्र नवाब मलिकांकडून वानखेडे कुटुंबियांची बदनामी सुरूच असल्याने ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने मंगळवारी नवाब मलिक यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून त्यांनी या संदर्भात उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांच्याकडून प्रतिज्ञापत्राच्या उल्लंघनावर स्पष्टीकरण मागितले आहे, ज्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियांविषयी सार्वजनिक ठिकाणी पोस्ट न करण्याचे किंवा कोणतेही वक्तव्य न करण्याचे कबूल केले होते. न्यायालयाने नवाब मलिक यांना त कारणे सांगण्याचे निर्देश दिले आहेत की त्यांच्या प्रतिज्ञापत्राचा भंग केल्यानंतर न्यायालयाने त्यांच्यावर कोणतीही कारवाई का करू नये?
एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि नवाब मलिक यांचे आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर अनेक आरोप केले होते. समीर वनखेडे यांच्या धर्मावरुनही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत वानखेडेंचे जातप्रमाणपत्र प्रसारित केले होते.
ज्ञानदेवांपासून एक एक ज्योत लावण्याचा आपला इतिहास आहे. ज्ञानदेवादी ज्ञानज्योतींनी हा महाराष्ट्र प्रकाशित केला. छत्रपती शिवाजी महाराज, पहिले बाजीराव, महादजी शिंदे आदी शूरांनी, क्षात्रज्योतींनी महाराष्ट्र तेजस्वी केला. त्या तेजाचा अनुभव महाराष्ट्राने घेण्यासाठी राष्ट्रवादी आणि सत् प्रवृत्त जनतेने एक कौल दिला. त्याचा विश्वासघात महाराष्ट्रातील काही लोकांनी केला. आज विश्वासघाताचा अंधकार निर्माण केला आहे. म्हणूनच संकल्पज्योतींचा निर्धार करून परिवर्तनाचा प्रकाश पुन्हा एकदा प्रज्वलीत करावा लागेल.