चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे एक अजब प्रकार घडला आहे. रुग्णाला इंजेक्शन देत असताना सुई चक्क त्याच्या शरीरात गेल्याची ही घटना आहे. या घटनेने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. संदीप आत्राम नावाचे गृहस्थ १ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आले होते. त्यावेळी डॉक्टरांनी तेथील एका कंपांउंडरला आत्राम यांना इंजेक्शन द्यायला सांगितले.
Read More
वाराणसीच्या ज्ञानवापी प्रकरणातील वकील तसेच विश्व वैदिक सनातन संघाचे प्रमुख जितेंद्र सिंह विसेन यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. दिल्लीत दोन जणांनी त्याच्या डाव्या खांद्यावर सुई भोसकून पळ काढला. यामुळे त्यांना काहीवेळाने शारीरिक वेदनेला समोरे जावे लागले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
राज्यासह संपूर्ण देशभरात मध्यंतरी करोनाची साथ ओसरल्याचे पाहण्यास मिळाले. परंतु आता करोनाच्या XBB १.१६ या नव्या व्हेरिएंटमुळे पुन्हा एकदा देशाची चिंता वाढू लागली आहे. कोरोना काळात हॉटस्पॉट ठरलेल्या प्रमुख राज्यांपैकी एक राज्य महाराष्ट्र होते. पण योग्य नियोजनामुळे कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आले होते. मात्र राज्यासह मुंबई शहरातही कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
देशभरातील १३ राज्यांमध्ये जगातील सर्वात मोठी धर्नुवात लसीकरण मोहिम राबवण्यात आली आहे. गावाखेड्यांमध्ये कारखान्यातील यंत्रकामगार आणि मजूरांना होणाऱ्या जखमांकडे कामाच्या गडबडीत दुर्लक्ष केले जाते, अशा जखमांमुळे व्याथी बळावून ती जखम दीर्घकाळ राहिल्याने धनुर्वाताची व्याधी होण्याची शक्यता जास्त असते. बऱ्याचदा कामगारांच्या आरोग्य चिकित्सेची काळजी कारखान्यांमध्ये घेतली जात नाही.
भारताच्या चांद्रयान-२ ने नियोजित वेळेनुसार पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडत चंद्राच्या दिशेने मार्गक्रमण केले आहे. याबाबतची माहिती इस्रोने त्यांच्या अधिकृत ट्विटद्वारे दिली.
भारताचे चांद्रयान २ उद्या पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून २० ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल व ७ सप्टेंबरला ठरल्याप्रमाणे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल.