(Shashi Tharoor warns Pakistan) 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत सरकारने दहशतवादाविरोधातील आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी विविध देशांमध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळं पाठवली आहे. दरम्यान, काँग्रेसचे खासदार आणि सर्वपक्षीय शिष्टमंडळातील एका शिष्टमंडळाचे प्रमुख असलेले शशी थरूर यांनी महात्मा गांधींच्या वाक्याचा उल्लेख करत पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे. "आता दुसरा गाल पुढे करण्याचे दिवस संपले. इथून पुढे दहशतवादी हल्ला झाल्यास महात्मा गांधींचा देश दुसरा गाल पुढे करणार नाही, आम्ही त्याला जशास तसे उत्तर देऊ,"असे थरूर यांनी पनामा
Read More
खलिस्तानवाद्यांची भारतीय दूतावासांवर हल्ले करण्याची धमकी लक्षात घेऊन दि. ८ जुलै रोजी टोरोंटोमधील भारतीय तिरंगा राष्ट्रध्वज हाती घेऊन मोठ्या संख्येने तेथे जमले होते. उपस्थित भारतीयांकडून ‘भारतमाता की जय’, ‘वंदे मातरम्’, ‘लॉन्ग लिव्ह इंडिया’, ‘खलिस्तान मुर्दाबाद’ अशा घोषणा दिल्या जात होत्या.
कॅनडामध्ये शीखधर्मीय लक्षणीय संख्येत राहत असून ते आता ‘व्होट बँक’ बनले आहेत. त्यामुळे शीख समाजाला शक्यतो न दुखावण्याचे धोरण तेथील राजकीय नेते अवलंबताना दिसतात. पण, सध्या फ्रान्समध्ये जो आगडोंब उसळला आहे, त्यावरून बोध घेऊन पाश्चिमात्य देशांनी आपल्या देशातील खलिस्तानींसारख्या कट्टर प्रवृत्तींना देखील वेळीच आळा घातला नाही, तर तेथेही सध्याच्या फ्रान्ससारखी स्थिती उत्पन्न होण्यास वेळ लागणार नाही.
नवी दिल्ली : खलिस्तान समर्थक अमृतपालला भारतात फरारी घोषित केल्याच्या निषेधार्थ लंडनमधील भारतीय दूतावासावर खलिस्तान समर्थकांनी केलेला हल्ला आणि देशविरोधी घोषणाबाजीची चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) पथक लंडन येथे दाखल झाले आहे.
पंतप्रधान राजपक्षे यांच्या राजीनाम्यानंतर श्रीलंकेत हिंसाचार उसळला आहे. पंतप्रधान राजपक्षेंच्या वडिलोपार्जित घराला आंदोलनकांकडून आग लावण्यात आली आहे
रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्धास सुरुवात झाली आहे. चारी बाजूंनीं हल्ला झाल्याने युक्रेनच्या सर्व हवाईसीमा बंद करण्यात आल्या आहेत. युक्रेनमध्ये सध्या १८ हजार भारतीय अडकले असल्याची माहिती मिळत आहे
सर्व भारतीयांना अफगाणिस्तानमधून मायदेशी आणण्याचे भारतीय सरकारचे प्रयत्न
इस्लामाबादमध्ये भारतीय दूतावासात काम करणाऱ्या २ अधिकाऱ्यांचे अपहरण करून ६ तास त्यांची चौकशी करण्यात आली होती.
पुणे, गडचिरोलीसह महाराष्ट्रातील ७ विद्यार्थ्यांचा समावेश
संभाव्य आंदोलनाबद्दल भारतीय उच्चायुक्तांनी यूकेच्या प्रशासनाकडे व्यक्त केली चिंता
जम्मूकाश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तानकडून कुरापती सुरूच
दोन अज्ञात हल्लेखोरांनी हा स्फोट घडवून आणला असून १०-१५ जण या स्फोटामध्ये जखमी झाले आहेत. यातील तिघांची प्रकृती अत्यंत नाजूक असून रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागामध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.