Indian Embassy

"गांधीजींचा देश दुसरा गाल पुढे करणार नाही तर..."; शशी थरूर यांनी पाकिस्तानला ठणकावलं!

(Shashi Tharoor warns Pakistan) 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत सरकारने दहशतवादाविरोधातील आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी विविध देशांमध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळं पाठवली आहे. दरम्यान, काँग्रेसचे खासदार आणि सर्वपक्षीय शिष्टमंडळातील एका शिष्टमंडळाचे प्रमुख असलेले शशी थरूर यांनी महात्मा गांधींच्या वाक्याचा उल्लेख करत पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे. "आता दुसरा गाल पुढे करण्याचे दिवस संपले. इथून पुढे दहशतवादी हल्ला झाल्यास महात्मा गांधींचा देश दुसरा गाल पुढे करणार नाही, आम्ही त्याला जशास तसे उत्तर देऊ,"असे थरूर यांनी पनामा

Read More

चीनच्या हुबे विद्यापीठात २७ भारतीय अडकले, ७ महाराष्ट्रीयन

पुणे, गडचिरोलीसह महाराष्ट्रातील ७ विद्यार्थ्यांचा समावेश

Read More

प्रजासत्ताक दिनी लंडनमध्ये भारतीय संविधान जाळण्याचा पाकिस्तानचा कट

संभाव्य आंदोलनाबद्दल भारतीय उच्चायुक्तांनी यूकेच्या प्रशासनाकडे व्यक्त केली चिंता

Read More

पाकडे भेदरले : लंडनच्या भारतीय दूतावासावर दगडफेक

जम्मूकाश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तानकडून कुरापती सुरूच

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121