"२०१४ मधे मी रिझर्व्ह बँकेच्या कार्यक्रमाला आलो होतो, तेव्हा परिस्थिती पूर्णतः वेगळी होती. भारतातील बँकिंग क्षेत्र नवनव्या समस्या आणि आव्हानांना तोंड देत होते. 'एनपीए'मुळे संपूर्ण व्यवस्था उध्वस्त होण्याच्या मार्गावर होती. मात्र, गेल्या १० वर्षांतील धोरणांमुळे भारतीय बँकिंग क्षेत्र फायद्यात आले आहे.
Read More