हिंदी महासागरातील साडेपाच लाख वस्ती असलेल्या चिमुकल्या मालदीवमध्ये रविवार, दि. २१ एप्रिल रोजी संसदीय निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मोईज्जू यांच्या पक्षाचा विजय झाला. चीनधार्जिण्या मोईज्जूंच्या विजयामुळे भारतासमोरच्या विशेषकरुन सागरी सुरक्षेसंबंधींच्या आव्हानांमध्ये भर पडू शकते. त्यानिमित्ताने मोईज्जूंच्या विजयाचे मालदीव, चीन आणि भारताच्या दृष्टीनेही अन्वयार्थ उलगडून सांगणारा हा लेख...
Read More
भारत मालदीवमध्ये अनेक प्रकल्प विकसित करत आहे. ज्यामध्ये ‘ग्रेटर माले कनेक्टिव्हिटी’ प्रकल्प आणि ‘हनीमधु’ आंतरराष्ट्रीय विमानतळ विकास प्रमुख आहेत. सत्तेवर आल्यापासून म्हणजे २०१८ सालापासून राष्ट्रपती सोलिह यांनी ’इंडिया फर्स्ट’ मिशनच्या अनुषंगाने देशाच्या परराष्ट्र धोरणात भारताला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. तथापि, ते चीनशी काळजीपूर्वक संतुलित संबंध राखत आहेत.
सधाच्या जागतिक अर्थव्यवस्था डळमळीत असण्याच्या काळात भारताच्या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण जग आशेने पाहत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या प्रारंभ प्रसारमाध्यमांसोबत बोलताना केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील राजकीय संस्कृती बदलली आहे. देशातील राजकारणास घराणेशाही, लांगुलचालन, जातीयतेतून भारतीय राजकारणास बाहेर काढून विकासाच्या राजकारणावर नेण्याचे काम पंतप्रधानांनी केले आहे.
भारताने युक्रेन-रशिया वादात आपल्या गटात यावे, अशी अमेरिकेची अपेक्षा होती. पण, ते शक्य झाले नाही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने ‘इंडिया फर्स्ट’ धोरणाचा अवलंब करत कोणत्याही एका पारड्यात सामील होण्याचा निर्णय घेतला नाही