डॉ. सुजय विखे-पाटील यांनी नगर जिल्ह्यासाठी खासगी विमानाने थेट ‘रेमडेसिवीर’ आणून दाखवले. परंतु, त्यावरून उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर याचिका दाखल करण्यात आली. संबंधित प्रकरणाचा सामाजिक दृष्टीने विचार करताना नियमांच्या सोबत न्यायाचा विचारही व्हायला हवा.
Read More
राज्य सरकारला सणसणीत चपराक. १९७७ मध्ये लागू केलेल्या आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्या व्यक्ती व मृतांच्या वारसांचे थकीत सहा महिन्यांचे पेन्शन देण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. दरम्यान, या निर्णयाने महाविकास आघाडी सरकारला चपराक बसली असून, उच्च न्यायालयाचा निर्णय स्वागतार्ह आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी व्यक्त केली आहे.
कोपर्डी येथे १३ जुलै २०१६ रोजी घडलेल्या या बलात्कार आणि खून घटनेने संपूर्ण देश हादरला होता. १५ वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीवर अतिशय क्रूरपणे बलात्कार करून निर्घृणपणे तिचा खून केल्याची घटना कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावात उघडकीस आली होती