(Indi Alliance) संसदेत सुरू असलेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर आता उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती यांच्याविरोधात काँग्रेसप्रणित इंडी आघाडीने अविश्वास प्रस्ताव आणला आहे. अविश्वास प्रस्ताव राज्यसभेच्या महासचिवांकडे मंगळवारी दुपारी सादर करण्यात आला असून त्यावर ६० सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Read More
(Maharashtra-Karnataka Border Dispute) महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा डोकं वर काढताना दिसत आहे. सध्या बेळगावात सुरु असलेल्या घडामोडींमुळे सीमावादाचा प्रश्न पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगावमध्ये मराठी भाषिकांच्या महामेळाव्याचे आयोजन केलेले असताना कर्नाटक सरकारने या मेळाव्याला परवानगी नाकारत संबंधित परिसरात संचारबंदी लागू करण्याचे आदेश जारी केले आहेत. तसेच महाराष्ट्रातील नेत्यांनाही राज्यात प्रवेशबंदी केली आहे. त्यामुळे मराठी भाषिकांची ही गळचेपी असल्याचा आरोप मराठी एकीकरण
भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) जवळपास ३६० हून अधिक जागांसह पुन्हा सत्तेत येत असून काँग्रेसप्रणित इंडी आघाडीस सुमारे १५० जागा मिळतील, असे अंदाज लोकसभा निवडणुकीनंतरच्या मतदानोत्तर कल चाचण्यांमध्ये (एक्झिट पोल) दिसून आले आहेत.
लोकसभा निवडणुकीचे शेवटच्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी होणार असून नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होण्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. देशात तिसऱ्यांदा मोदी सरकार केंद्रात सत्ता स्थापन करणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता यासंदर्भात संकेत दिले आहेत. ते म्हणाले, नरेंद्र मोदींच्या शपथविधीची तारीख जवळपास निश्चित करण्यात आली आहे.
“ ‘इंडी’ आघाडी सत्तेत आल्यास, भारत आणि पाकिस्तानची सीमा खुली करण्यात येईल,” असे आश्वासनच पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांनी पंजाबवासीयांना दिले. ते एका पत्रकार परिषदेत बोलत होते. चरणजीत चन्नी हे जालंधरमधून काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवत आहेत.