मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुरुवार, १२ जून रोजी भेट घेतली आहे. दरम्यान, या भेटीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे विशेष लक्ष लागले आहे.
Read More
हॉटेल विट्स खरेदी प्रकरणावरून सध्या राज्याचे राजकारण तापले असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत. दरम्यान, आता मंत्री संजय शिरसाट यांनी हॉटेल विट्स खरेदी प्रक्रियेतून माघार घेत विरोधकांना ओपन चॅलेंज दिले आहे. सोमवार, २ जून रोजी पत्रकार परिषद घेत त्यांनी याबाबतची माहिती दिली.
ताज हे केवळ हॉटेल नसून प्रत्येक भारतीयाचा अभिमान आहे. मुंबईसह नागपूर येथेसुद्धा ताज हॉटेल सुरु करण्यात यावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, १० फेब्रुवारी रोजी केले.
सध्या संपूर्ण देशातच व्यवसायवाढीसाठी एक नामी शक्कल मुस्लीम व्यावसायिकांनी ( Muslim Hoteliers' forgery of Hindu names ) लढवली आहे. हिंदू ग्राहक आकर्षित करण्यासाठी हिंदू देवता किंवा संस्कृतीशी संबंध असलेली नावे व्यवसायाला देण्याची सुरुवात त्यांनी केली आहे. मात्र, गुजरात सरकारने अशा व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
Hindus आंध्र प्रदेशातील तिरुपती देवस्थान येथे मुमताज हॉटेल बनवण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. यावरून आता वादाची ठिकणी पेटली आहे. याप्रकरणात आता तिरुपती येथील स्थानिक हिंदूंनी आपली एकजूट दाखवत मुमताज हॉटेल बांधण्यासाठी विरोध केला आहे. याप्रकरणी आता मंगळवारी ३ डिसेंबर २०२४ रोजी मोठी निदर्शने दर्शवली आहेत. ज्या जागेवर हॉटेल बांधण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे त्या जागेचे वाटपपत्र रद्द करण्यात आले आहे. मात्र तरीही बांधकाम सुरू असल्याच आरोप त्यांनी केला आहे.
ऑल त्रिपुरा हॉटेल अँड रेस्टॉरंट ओनर्स असोसिएशन (ATHROA) च्या म्हणण्यानुसार शेजारी राष्ट्र असलेल्या बांग्लादेशात झालेल्या भारतीय ध्वजाच्या अपमानामुळे यापुढे त्यांचे कर्मचारी बांगलादेशी पाहुण्यांना कोणतीही सेवा देणार नाहीत. सोमवार, दि. २ डिसेंबर रोजी झालेल्या तातडीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे या असोसिएशनचे सरचिटणीस सैकत बंद्योपाध्याय यांनी सांगितले.
संगीतकार, गीतकार डॉ. सलील कुलकर्णी मराठी मनोरंजन विश्व आणि संगीत क्षेत्रातील मोठं नाव. तसेच, एक सच्चा क्रिकेटप्रेमी म्हणूनही त्यांची ओळख आहे. आता सलील यांनी एका नव्या व्यवसायात पदार्पण केले आहे. सलील यांनी हॉटेल व्यवसायात नवी झेप घेतली असून, खाण्याची आवड जोपासत या उद्योगात एन्ट्री केली आहे. अलीकडेच त्यांच्या या नव्या हॉटेलचं उद्घाटन झालं असून त्यांनी कुटुंबीयांसोबत एक फोटोही शेअर केला आहे.
आज 21व्या शतकात प्रवासाच्या व्याख्या वेगाने बदलत आहेत. अनेक उच्चभ्रू आणि हवाई प्रवास करणारे नागरिक हवाई वाहतुकीला पर्याय शोधत आहेत. अशावेळी विविध देशांतील रेल्वे प्रशासनाने दोन शहरे आणि राज्यांना जोडणारी लक्झरी रेल्वे कोच निर्मिती करत प्रवाशांना उत्तम प्रवासाची अनुभूती देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. नुकतीच एका नवीन फ्रेंच रेल्वे स्टार्टअपने अधिक शाश्वत आणि आरामदायी प्रवासाचा पर्याय शोधणार्या प्रवाशांसाठी अशीच एक सुविधा आणली आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रात्रभर चालणार्या ‘हॉटेल ऑन व्हील्स’च्या
८ जून २००४ रोजी जागतिक महासागर दिन साजरा करताना, मुंबईतील ४ आयबीस हॉटेल्सनी जुहू बीचवर समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेद्वारे आणि संवर्धन उपक्रमांद्वारे महासागरांचे संरक्षण करण्याच्या जागतिक प्रयत्नांमध्ये योगदान देण्याच्या उद्देशा ने प्रभावी उपक्रम सुरू केले आहेत. या वर्षीची थीम,"नवीन खोली जागृत करा,"सागरी परिसंस्थेचे रक्षण करण्यासाठी नाविन्यपू र्ण दृष्टीकोन आणि सामूहिक कृतींची अत्यावश्यकता अधोरेखित करते.
कोणत्याही संपत्तीवर दावा सांगणाऱ्या वक्फ बोर्डाचे नवे कृत्य समोर आले आहे. वक्फ बोर्डाने हैदराबादमधील प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलला आपली मालमत्ता म्हणून घोषित केले. हॉटेलचे नाव मॅरियट आहे जे एकेकाळी व्हाईसरॉय म्हणूनही ओळखले जात असे. हॉटेलचा ताबा घेण्यासाठी बोर्डाने दीर्घ कायदेशीर लढा दिला. शेवटी तेलंगणातील वक्फ बोर्डाच्या सर्व योजना निष्फळ ठरल्या. हायकोर्टाने हॉटेलला मोठा दिलासा तर दिला आहेच शिवाय वक्फ बोर्डालाही चांगलेच धारेवर धरले.
हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील मोठे नाव असलेल्या ओबेरॉय समुहाने २०३० पर्यंत देशभरात आणखी ५० हाँटेल सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. बु़धवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना कंपनीने व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम ओबेरॉय यांनी ही माहिती दिली आहे.
हिंदीसह अनेक मराठी कलाकार अभिनयासोबतच इतर व्यवसायात आपली नवी ओळख निर्माण करताना दिसत आहेत. बऱ्याच मराठी कलाकारांचे स्वत:चे कपड्यांचे, कॉसमेटिक्सचे ब्रॅन्ड आहेत किंवा मग हॉटेल व्यवसायात येत आपली अनोखी ओळख निर्माण करत आहेत. कॉमेडी क्विन अशी ओळख असणारी अभिनेत्री श्रेया बुगडे (Shreya Bugade) हिने देखील काही दिवसांपुर्वी उद्योग क्षेत्रात पाऊल टाकले आणि ‘द बिग फिश एन्ड कंपनी’ हे हॉटेल खवय़्यांसाठी सुरु केले. पण मुळात स्वत: श्रेया (Shreya Bugade) किती चांगला स्वयंपाक करते असा प्रश्न तिच्या चाहत्यांच्या मनात येऊच शक
गेल्या तीन वर्षांत भारताचे पर्यटन सेवा व हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातून मिळणारे उत्पन्न वाढले आहे. आर्थिक वर्ष २०२१ मध्ये भारताच्या एकूण जीडीपी पैकी या क्षेत्राचे एकूण उत्पन्न १७८ अब्ज डॉलर्स होते. याशिवाय अयोध्येत राम मंदिरांची प्रतिष्ठापना झाल्यानंतर भारतात आध्यात्मिक पर्यटनाकडे वाढलेला कल पहायला मिळत आहे. याचं धर्तीवर हॉटेल मोमेंटम इंडिया या सर्व्ह निरिक्षणानुसार डिसेंबर तिमाहीत भारतातील हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात १५.८ टक्क्यांची वाढ झाली असण्याचे स्पष्ट केले आहे.
शेअर बाजारात ज्यांना थेट गुंतवणूक करावयाची नसते, अशांसाठी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे हा एक पर्याय असतो. फिजिकल सोन्यात ज्यांना गुंतवणूक करावयाची नसते, अशांसाठी देखील हल्ली अन्य बरेच पर्याय उपलब्ध आहेत. तसेच, ज्यांना रिअल इस्टेटमध्ये थेट गुंतवणूक करावयाची नाही, अशांसाठीचा गुंतवणूक पर्याय म्हणजे ‘रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट’ अर्थात ‘रिट्स.’ आजच्या लेखात त्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.
नुकतीच २६/११च्या हल्ल्याला १५ वर्षं पूर्ण झाली. तेव्हा, दरवर्षी या हल्ल्यातील हुतात्म्यांना आदरांजली वाहतानाच, आपण आपल्या सागरी संरक्षण सिद्धतेचा आढावा घेणे, त्यातील त्रुटी वेळीच ओळखून त्यावर उपाययोजना करणे, हे क्रमप्राप्त ठरावे.
कोल्हापुरचे मराठा समन्वयक दिलीप पाटील यांनी शरद पवारांनवर मराठ्यांच्या जमिनी लाटून गुजराती मारवाड्यांना दिल्या असा गंभीर आरोप केलाय.
इंडिया आघाडीची मुंबईत ३० ऑगस्ट, १ सप्टेंबरला बैठक होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाच्या बाबत चर्चा होणार आहे. या बैठकीसाठी महाविकास आघाडीकडून जय्यत तयारी सुरू आहे. ग्रँड हयात हॉटेल परिसरात मविआकडुन बॅनरबाजी करण्यात आली आहे. बैठकीसाठी मुंबईत येणाऱ्या नेत्यांच्या स्वागतासाठी हे बॅनर्स लावण्यात आले आहेत.
मुंबईतील सांताक्रूझ येथील गॅलेक्सी हॉटेलला भीषण आग लागली असून आग लागण्याची घटना दुपारी एक वाजता घडली. दरम्यान, सध्या आग आटोक्यात आणण्यात आली आहे. या भीषण आग दुर्घटनेत आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ५ जण जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी हजर असून हॉटेल रिकामे करण्याचा प्रयत्न करत आहेत.
कलिंगड आणि पिंपळाच्या पानावर कोरून कलाकृती साकारण्याची किमया शेफ वैभव भुंडेरे यांनी साधली आहे. त्यांच्या कलाकृतीचे सोशल मीडियावर कौतुक होतेच पण ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनीदेखील त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे. जाणून घेऊया या वैभवची किमयागिरी.
मुरूड जंजिरा: सलग जोडून आलेली तीन दिवसांची सुट्टी आणि पर्यटनाचा हंगाम सुरू झाल्या ने राज्यातील पर्यटकांची पावले कोकणातील समुद्रकिनारे आणि जलदुर्ग पाहण्यासाठी वळली असून हाजारोंच्या संख्येने पर्यटक दाखल झाल्याचे ठिकठिकाणी माहिती घेताना कळत आहे.मुरूड चा ऐतिहासीक प्रसिद्ध जंजिरा जलदुर्ग पर्यटकांच्या तुडुंब हजेरीने भरून गेल्याचे शनिवारी दिसून आले.राजपुरी जेट्टी आणि खोरा बंदर जेट्टीवर जंजिऱ्यात जाण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी शनिवारी सकाळ पासून दिसत होती.पदमजलदुर्ग पाहण्यासाठी देखील मुरूड किनाऱ्यावरून यांत्रिक
जेमतेम पाचवी शिकून ‘पुस्तकांचे हॉटेल’ सुरू करून वाचन चळवळीला वाहून घेतलेल्या पुस्तकप्रेमी आजी भीमाबाई संपतराव जोंधळे यांच्याविषयी...
मुंबईतील प्रसिद्ध पंचतारांकित ललीत हॉटेलला बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली आहे. अज्ञात व्यक्तीने हॉटेलमध्ये फोन करून ही धमकी दिली. या धमकीनंतर हॉटेलची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
राज्यसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये सध्या ‘हायव्होल्टेज ड्रामा’ रंगताना दिसून येत आहे. मंगळवार, दि. ७ जून रोजी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीच्या आमदारांची एक बैठक मुंबईतील हॉटेल ट्रायडंट येथे पार पडली. "सभ्यता आणि राजकारण या दोन्ही गोष्टी परस्पर विरोधी असल्या तरी राजकारणात थोडीफार सभ्यता असायला काही हरकत नाही.", असे वक्तव्य सभेनंतर पत्रकारांशी बोलत असताना मुख्यमंत्र्यांनी केले.
नवी मुंबई सीवूड्स येथे सेक्टर ४८ मध्ये असलेल्या ‘सासरवाडी’ हया हटके महाराष्ट्रीयन जेवणाचा आनंद देणाऱ्या नव्या आस्वादगृहाचे उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर यांच्या हस्ते करण्यात आले.
कर्मचाऱ्यांच्या रोजगारावर कुऱ्हाड कोरोनामुळे लावण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’चा मुंबईसह राज्यातील विविध लहान-मोठ्या औद्योगिक घटकांवर मोठा प्रतिकूल परिणाम झाला आहे. ‘लॉकडाऊन’मुळे काही बड्या उद्योगसमूहांनी आपल्या कारभारावर बंधनं घातली, तर काहींनी अनिश्चित काळासाठी उद्योगच बंद करण्याचा निर्णय घेतला.
पंचतारांकित आणि बड्या खासगी हॉटेल्समधील लसीकरण तातडीने थांबविण्याचे आदेश रविवार, दि. 30 मे रोजी केंद्र सरकारच्या वतीने राज्य सरकारांना देण्यात आले.खासगी रुग्णालयातील ’हॉटेल पॅकेज’वर केंद्र सरकारने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात पत्र जारी करत राज्यांना आदेश दिले आहेत.
विविधतेतून एकता सांगणाऱ्या भारतीय संस्कृतीच्या खाद्यपदार्थांचा हेवा संपूर्ण जगाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय खाद्यसंस्कृती जपणाऱ्या संस्थांचा गौरव करण्याचा विचार 'इंडियन काऊन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स'तर्फे (ICCR) करण्यात येणार आहे.
कोरोनामुळे सर्वच क्षेत्रातील घटकांवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यातल्या त्यात हातावर पोट असलेला शेतकरी आणि कष्टकऱ्यांवर तर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या सर्वांना मदतीचा हात देण्याची गरज आहे. आपण बार आणि हॉटेल मालकांची तत्काळ दखल घेतली.
कोरोनाने ठाणे जिल्ह्याला घातलेल्या विळख्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर दुसरीकडे हॉटेल्स, बार अॅण्ड रेस्टॉरंट यांच्यावरही उपासमारीची वेळ आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाची वार्षिक फी भरण्यासाठी पैसे नसल्याने आणि त्याशिवाय बार अॅण्ड रेस्टॉरंट चालविणे शक्य नसल्याने ठाण्यातील सर्वच बार अॅण्ड रेस्टॉरंटमध्ये शुक्रवारपासून मद्यविक्री बंद करण्यात येत आहे.
इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन (आहार) च्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन संघटनेच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी संघटनेच्या विविध मागण्यांवर चर्चा झाली. उद्धव ठाकरे यांनी त्यांचे प्रश्न जाणून घेतले.
‘आपण भलं, आपलं काम भलं’ अशाप्रकारचा ‘अॅटिट्यूड’ अनेकांचा असतो. आपल्या कामाव्यतिरिक्त कोणतेच काम आपल्याला जमणार नाही, असा काहीसा त्यांचा समज असतो. पण, काही माणसे खूप वेगळी असतात. प्रचंड कष्ट घेण्याची तयारी, काहीतरी नवीन करुन दाखवण्याची ऊर्मी हे सारे गुण एकत्र आले की, ते असं काही करुन जातात की ते इतरांसाठी निव्वळ कल्पनातीत असतं. हे सर्व वर्णन पाटील कुटुंबीयांसाठी चपखल बसतं.
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींचे पती व देशातील दिग्गज उद्योगपती रॉबर्ड वाड्रा यांची आयकर विभागातर्फे दोन दिवस चौकशी सुरू आहे. ही चौकशी बेनामी संपत्तीच्या प्रकरणात वाड्रा अडचणीत सापडले आहेत. त्यांची बेनामी संपत्ती किती आहे याचा अद्याप तपास लागलेला नाही.
'बीएसई'ला दोन कोटी रुपये दंड भरण्याचे आदेश मुंबई महापालिकेने दिले आहेत.
"कोरोना प्रतिबंधासाठी जाहीर करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांची नाईट क्लब कडून पायमल्ली होत असल्याचे उघड झाल्यानंतर आता सगळ्या हॉटेल, रेस्टॉरंटसाठी कडक तत्वे जाहीर करण्यात येणार आहेत." असे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केले.
ही परिस्थिती कांदे महागल्याने निर्माण झाली आहे
बार, हॉटेल्स, दारूची दुकाने सुरू ! देऊळ बंद का ?
महाराष्ट्र सरकारने अनलॉक ५ची नियमावली केली जाहीर
हॉटेल्स सुरू करण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. त्यांनी राज्यातील औरंगाबाद, पुणे, मुंबई आणि नागपूर इथल्या रेस्टॉरंट व्यावसायिक संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत चर्चा केली.
व्यावसायपद्धतीत आमुलाग्र बदल
ठाण्यातील माजिवाडा क्वारंटाईन सेंटरमधला धक्कादायक प्रकार उघडकीस!
अस्सल मराठमोळ्या चवीच्या खाद्यपदार्थांसाठी भारतासह, अगदी सातासमुद्रापार प्रसिद्ध असलेल्या ‘हॉटेल पूर्णब्रह्म’च्या महिला उद्योजिका जयंती कठाळे यांच्या कार्यप्रवासाचा घेतलेला हा आढावा...
मुख्यमंत्र्यांनी हॉटेल व्यवस्थापनांनी आपल्या कामगार व कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करू नये असे सांगितले.
मुंबई पोलीस सतर्क, ताज हॉटेलसह दक्षिण मुंबईच्या सुरक्षा बंदोबस्तात वाढ
दिल्ली हॉटल अॅण्ड गेस्ट हाउस ओनर्स एसोसिएशनचा निर्णय!
बेरोजगारीचं आधीच संकट असताना कोरोनाने त्यात नोकरीवर सरळ घाला घातला. अनेक युवक आज बेरोजगार झाले. या सर्व परिस्थितीत उद्योग-व्यवसाय हाच एक समर्थ पर्याय आहे. अनिकेत-रोहन यांनी काळाची पावलं ओळखली आणि योग्यवेळी उद्योग उभारला.
हॉटेलमध्ये क्वॉरंटाईन होणार्या कर्मचार्यांनी हॉटेलच्या रूमच्या व आवाराच्या बाहेर जाणे अपेक्षित नव्हते ही जबाबदारी हॉटेलची असली सध्या हाॅटेल मध्ये कमी कर्मचार्यांरी असल्याने त्याची नजर चुकवून हे क्वॉरंटाईन केलेले कर्मचारी गणपतीपुळे गावात गेले. त्यामुळे हॉटेल चालकावर कर्मचारी गावात गेल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले. क्वॉरंटाईन असताना देखील गावात फिरणार्या लोकांवर याआधी गुन्हे दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी हे क्वॉरंटाईन केलेले कर्मचारी हॉटेल सोडून बाहेर गावात फिरले. त्यांच्यावर मात्र कोणतेही गुन्हे अद्यापतर
‘लॉकडाऊन’ची शिथीलता आणि मद्याची दुकाने सुरू झाल्यानंतर अर्थव्यवस्थेला हातभार लावणार्या मद्यपींचा झिंगाट अवघ्या देशाने पाहिला. परिस्थिती भीषण असतानाही डोळ्यांवर झापडं बांधून वावरणार्या बेजबाबदारांना शब्दांत समजावणे तसे कठीणच. मात्र, याच काळात स्वीडनमध्ये एका अनोख्या रेस्टॉरंटमध्ये राबविण्यात आलेली अनोखी संकल्पना आता काळाची गरज बनली आहे.
पुण्यामध्ये दुकाने, हॉटेल्स पुढील सूचना मिळेपर्यंत बंद
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. वा. शिरवाडकर उर्फ कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांची आज जयंती. हा दिवस महाराष्ट्र सरकारतर्फे ‘मराठी राजभाषा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. ही खर्या अर्थाने कुसुमाग्रजांच्या साहित्य क्षेत्रातील भरीव योगदानाची पावतीच आहे.
विष्णू वामन शिरवाडकर अर्थात ‘कुसुमाग्रज’ म्हणजे साहित्यिक विश्वातले एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व. त्यांच्या काव्याने पिढ्या घडल्या. मराठी साहित्य प्रांगणात अखंड तेजस्वी तारा म्हणून कुसुमाग्रजांचे स्थान अढळ आहे. त्यामुळेच की काय, त्यांचे नाव एका तार्यालाही दिले आहे. आज त्यांचा जन्मदिवस आणि मराठी राजभाषा दिनही... त्यानिमित्ताने त्यांच्या काव्यसाहित्याचे हे रसग्रहण...