Home Quarantine

स्वदेशी जागरण मंचद्वारा विदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन

देशभरातील विदेशी वस्तूंवर बहिष्कार घालण्याच्या उद्देशाने स्वदेशी जागरण मंचने १० ऑगस्ट रोजी बाजारपेठा बंद ठेवण्याचे आवाहन केले असून 'विदेशी कंपनियों भारत छोड़ो' कार्यक्रमात सहभागी होण्याचेही आवाहन केले आहे. ई-कॉमर्स कंपन्यांमुळे भारतातील किरकोळ व्यापाऱ्यांना आणि स्थानिक बाजारपेठांना होणाऱ्या नुकसानीपासून आणि विदेशी वस्तूंमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला होणाऱ्या हानीपासून वाचवण्यासाठी जनतेच्या समर्थनासह हे कार्यक्रम होणार आहेत. याकरीता पश्चिम बंगालमधील हरिगुरु गोपाल चंद्र धाम, पंचगडा येथे दोन दिवसीय कार्यशाळा आ

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121