भगवान जगन्नाथ यात्रेची सुरुवात दि. २७ जून रोजी ओडिशात सुरू होत आहे. ही पुरीतील वर्षानुवर्षांची पारंपारीक रथयात्रा आहे. भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांचे रथ तयार करण्यात आले आहेत. दरवर्षी दोनशेहून अधिक लोक फक्त ५८ दिवसांत ४५ फूट उंच तीन रथ तयार करतात. दरवर्षी तीन नवीन रथ बनवले जातात. नंदीघोष – भगवान जगन्नाथसाठी, या रथाला गरुड्ध्यज असेही संबोधले जाते. हे रथ बनवण्यासाठी तब्बल ८३२ लाकडांचा वापर केला जातो त्याचबरोबर याचे वजन २८० ते ३०० टन एवढे असते. या रथाची उंची ४५ फूट सहा इंच तर लांबी ३४ फूट सहा इंच एवढ
Read More
ओडिशातील सर्वात मोठा जिल्हा असलेल्या 'गंजम' जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदावर कार्यरत असताना कामगिरी आणि नियोजन काय असते हे त्यांनी दाखवून दिले. या ठिकाणच्या कार्यकाळात त्यांनी दोन चक्रीवादळावर यशस्वी मात दिली आहे. 'तितली' चक्रीवादळाच्या वेळी एका रात्रीत दोन लाख लोकांचे स्थलांतर असो कि दीडशेहून अधिक आंध्र मच्छीमारांची सुटका असो, ही सर्व जबाबदारी त्यांनी यशस्वी पार पाडली.