Heatwave

बांगलादेशातील हिंदूंवरील होणार्‍या अत्याचाराविरोधात दै. ‘मुंबई तरुण भारत’च्यावतीने कुर्ल्यात निदर्शने

मुंबई : बांगलादेश येथील हिंदू, बौद्ध, शीख आणि जैन समाजावरील होणार्‍या हिंसक अत्याचाराविरोधात गुरुवार, दि. १२ डिसेंबर रोजी दै. ‘मुंबई तरुण भारत’ ‘महाएमटीबी’ ( MTB )च्यावतीने कुर्ला पश्चिम आणि पूर्व रेल्वे स्थानकाबाहेर फलक निदर्शने करण्यात आली. या हिंसक अत्याचाराविरोधात फलक निदर्शन, हे येथील नागरिकांसमोर जनजागृतीसाठी एक प्रभावी माध्यम आहे. या माध्यमातून रेल्वे स्थानक परिसरासारख्या लोकांच्या वर्दळीच्या ठिकाणी बांगलादेश येथील हिंदूंवरील होणार्‍या अत्याचाराचे गांभीर्य लोकांना निदर्शनास आणून देताना उपस्थित कार्यक

Read More

बांगलादेशातील हिंदूंना हवे अल्पसंख्याक मंत्रालय

(Bangladesh) बांगलादेशातील हिंदूंना न्याय मिळावा, यासाठी बांगलादेशातील हिंदूंनी एकत्र येत बांगलादेशची राजधानी ढाका आणि बांगलादेशचे प्रमुख आर्थिक केंद्र असलेल्या चट्टोग्राम येथे मोर्चा काढला. हिंदूंवर अन्याय करणार्‍यांचा न्याय जलदगतीने व्हावा, अशी मागणीदेखील यावेळी करण्यात आली. तसेच, अल्पसंख्याक मंत्रालयाच्या निर्मितीची मागणीदेखील यावेळी करण्यात आली. शेख हसीना यांची बांगलादेशच्या पंतप्रधानपदावरून हकालपट्टी झाल्यानंतर, बांगलादेशातील हिंदूंवर मोठ्या प्रमाणात आक्रमण करण्यात आले होते. त्यानंतर बांगलादेशातील काळज

Read More

मुंबई, दिल्ली, कोलकाता... ८०० हून अधिक ठिकाणी जोरदार निदर्शने!

संदेशखालीतील पीडित महिलांना न्याय मिळावा या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) नेतृत्वाखाली डीयू, जेएनयू, जामियाच्या विद्यार्थ्यांनी दिल्लीतील बंगा भवन येथे जोरदार निदर्शने केली. देशभरातील विद्यार्थ्यांनी कोलकाता, मुंबई विद्यापीठ परिसर, बीएचयू कॅम्पस, देवी अहिल्या विद्यापीठ इंदूर, राजस्थान विद्यापीठ परिसर, हैदराबाद विद्यापीठ परिसरात निदर्शने केली. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांकडून संदेशखालीतील महिलांवर होणारे बलात्कार आणि जमीन बळकावण्याच्या घटनांच्या निषेधार्थ ८०० हून अधिक ठिकाणी अभाविपकडून

Read More

महाराष्ट्रात जातीय सलोखा खराब करण्याचा प्रयत्न : अनिल परब

कोल्हापुरात घडलेल्या घटनेबाबत अनिल परब यांची सूचक भूमिका (Anil Parab on Kolhapur Protest)

Read More

दिग्गज 'सायडींग'ला, युवराज 'लाईमलाईट'मध्ये! काय आहे कारण?

ठाकरे-शिंदे गटात झालेल्या राड्यानंतर मविआने जनप्रक्षोभक मोर्चा घेत फडणवीस-शिंदे सरकारवर निशाणा साधला. उबाठा नेते आदित्य ठाकरेंनी सभेनंतर ठाणे पोलिस आयुक्तालय गाठले. यावेळी केवळ युवराज 'लाईमलाईट'मध्ये दिसले, तर इतर ठाण्यातील महत्वाचे नेते सायडींगला होते. या मोर्चात माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, अनिल परब, खासदार विनायक राऊत, माजी नगरसेवक विक्रांत चव्हाण यांच्यासह अन्य नेतेमंडळी होते. अर्थात मोर्चाची गर्दी मुंबईहून आणल्याने सर्वस्वी आदित्य ठाकरेंवरच सर्वांचे लक्ष केंद्रीत झाल्याची माहिती सुत्रांनी दिली.

Read More

शिवसेनेने या दगडांना मोठा केले

शिवसेनेने या दगडांना मोठा केले

Read More

अग्नीवीर योजना तरुणांना नवीन दिशा देईल , मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांचे प्रतिपादन

अग्नीवीर योजना तरुणांना नवीन दिशा देईल , मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांचे प्रतिपादन

Read More

दिपाली सय्यद यांनी राऊतांना दिलं थेट उत्तर!

दिपाली सय्यद यांनी राऊतांना दिलं थेट उत्तर!

Read More

दिपाली सय्यद यांचा बोलविता धनी कोण?

दिपाली सय्यद यांचा बोलविता धनी कोण?

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121