Govt

नव्या फीचरसह आधार ॲप लाँच! आता आधार कार्ड सोबत बाळगण्याची गरज नाही, नवीन ॲपचा कसा फायदा होणार? जाणून घ्या एका क्लिकवर...

New Aadhaar App Launched : आधार कार्ड म्हणजे सध्याच्या घडीला जिथे जाऊ तिथे नेऊ इतकं महत्त्वाचं झालं आहे. थोडक्यात जळी स्थळी, काष्ठी-पाषाणी, सगळीकडे प्रत्येक महत्त्वाच्या कामासाठी आधार कार्ड गरजेचे आहे. विमानतळ, हॉटेल, नोकरीच्या ठिकाणी किंवा बँकेच्या कामांसाठी, प्रत्येक ठिकाणी व्हेरिफिकेशनसाठी आधार कार्ड मागितले जाते. एकतर काही ठिकाणी मूळ कार्ड तर काही ठिकाणी प्रत दाखवावी लागते, त्यामुळे आधार कार्ड कायम सोबत बाळगण्यावाचून दुसरा पर्याय उरत नाही. प्रत्येक वेळेस आधार कार्ड घेऊन फिरणं काहींना गैरसोयीचे ठरु शकते.

Read More

महायुती सरकारच्या शपथविधीची तयारी करा - पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबई : “महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या आणि मुंबईत शपथविधीची तयारी करा,” असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांनी मुंबईकरांना केले. दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात गुरुवार, १४ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भव्य सभा पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, कॅबिनेटमंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

Read More

वाढवण बंदर : शाश्वत प्रगतीसह भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधी खुला करणारा विकासमार्ग

वाढवण प्रकल्प हा बंदर वाहतूक आणि जलमार्ग मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारचा खासगी क्षेत्रातील भागीदारांच्या सक्रिय सहभागासह संयुक्त उपक्रम आहे. हे बंदर टप्प्याटप्प्याने कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. या बंदराचा पहिला टप्पा 2028 पर्यंत पूर्ण होणार आहे. हे बंदर आंतरराष्ट्रीय जलवाहतूक मार्गांना थेट कनेक्टिव्हिटी प्रदान करेल आणि पारगमन वेळ आणि खर्च कमी करेल. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांनी सुसज्ज असलेल्या या बंदरात डीप बर्थ, कार्यक्षम कार्गो हाताळणी सुविधा आणि आधुनिक बंदर व्यवस्थापन प्रणाली असेल. या

Read More

नाकर्त्या काँग्रेस सरकारची पोलखोल करणारे 'डॉक्युमेंट लीक'!

२००४ ते २०१४ दरम्यान सत्तेत असलेल्या काँग्रेस प्रणितयूपीए सरकारचा नवा कारनामा देशासमोर आला आहे. यूपीए सरकारने ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या निर्यातीसंबंधीच्या फाइल्स जाणीवपूर्वक रोखल्या. ब्राह्मोसच्या पथकाचा फिलिपाइन्स दौरा राजकीय मंजुरी अभावी थांबवण्यात आला. त्यामुळे कोणत्याही धोरणाअभावी गोंधळ निर्माण झाला आणि ब्रह्मोसच्या निर्यातीला विलंब झाला. अशी माहिती ‘एबीपी न्यूज’चे पत्रकार आशिष सिंह यांनी अनेक जुनी पत्रे जारी करताना हा खुलासा केला आहे. हे पत्र परराष्ट्र मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाशी संबंधित आहेत.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121