ठाणे मनपाच्या 'त्या' महिला अधिकाऱ्याची 'खैर' नाही
Read More
भारत स्वातंत्र होऊन ७५ वर्षे उलटून गेली तरीही ब्रिटीशांनी करून ठेवलेले काही कायदे आजही अस्तित्वात आहेत. याच कालबाह्य झालेल्या कायद्यांचा आढाव घेऊन हे कायदे बदलण्याची गरज असल्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी म्हंटले आहे.मुंबईतील विले-पार्ले येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
“भारतीय संस्कृती ही संपूर्ण विश्वात आदरणीय असून यामध्ये महाराष्ट्रातील भागवत संप्रदाय अर्थात वारकरी संप्रदायाचे मोठे योगदान आहे. जगाच्या कल्याणासाठी पथदर्शक ‘पसायदान’ हे आपल्या सर्वाकरिता संप्रदायाने दिलेला ठेवा आहे,” असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. ‘चित्रमय समता वारी’ या पुस्तिकेचे अनावरण राजभवन, मुंबई येथे रविवार, दि. २७ फेब्रुवारी रोजी करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.
राज्यपालांच्या पत्रावर शरद पवारांपासून अनेकांनी आक्षेप घेतला. राज्यपालांना विरोध करणार्यांनी संविधानाचा उल्लेख वारंवार केला आहे. मात्र, राज्यपालांच्या पत्राची संविधानिक चिकित्सा करण्याची हिंमत राज्य सरकारची तळी उचलणारे दाखवू शकणार नाहीत.