स्वातंत्र्याच्या 75 वर्षांत पदार्पण करीत असताना खर्याa अर्थाने स्वातंत्र्यातील ‘स्व’ म्हणजे कोण आणि त्यातील ‘तंत्र’ म्हणजे कोणते तंत्र, याचा शोध हिंदू समाज घेऊ लागला आहे. तो सर्व बाजूने घेऊ लागला आहे. कोणी तत्त्वज्ञानाच्या अंगाने, कुणी योगसाधनेच्या अंगाने, कोणी स्वदेशीच्या अंगाने, कोणी विकासाच्या अंगाने, तर कोणी शेवटच्या पंक्तीतील शेवटच्या माणसाचा विचार या अंगाने ‘स्व’चा विचार करू लागला आहे आणि तंत्राचा विकास करू लागला आहे.
Read More