रविवारसह सोमवारी बरसणाऱ्या पावसाने राज्यात अनेक ठिकणी नुकसाने केले. मंगळवार, दि. २७ मे रोजी पावसाचा जोर कायम राहणार असून, कोकणासह, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याला ‘रेड अलर्ट’चा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले.
Read More
जगात भारी ओळखली जाणारी बावधनची बगाड यात्रा का आहे इतकी खास? #Bavdhan #BagadYatra #Satara #Bagadya #Famous #Holi #News #MahaMTB
(Udayanraje Bhosale) छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्यांच्या विरोधात विशेष कायदा मंजूर करण्यात आला पाहिजे, अशी मागणी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा येथे पत्रकार केली आहे. तसेच या कायद्यात नेमकं काय-काय तरतुदी असल्या पाहिजेत, याबाबतही उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती सांगितली आहे.
सातारा जिल्ह्यात प्रथमच स्थलांतरित आणि दुर्मिळ बेलन्सच्या फटाकडी (Baillon's Crake) या पक्ष्याची छायाचित्रित नोंद झाली आहे (Baillon's Crake in satara). जिल्ह्यातील माण तालुक्यातील किरकसाल गावात या पक्ष्याचे दर्शन घडले आहे (Baillon's Crake in satara). किरकसाल जैवविविधता समितीमधील तरुणांना पक्षीनिरीक्षणादरम्यान या पक्ष्याचे दर्शन घडले. (Baillon's Crake in satara)
राज्यस्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेसाठी नांदेड येथे गेलेले सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी व सिने कलावंत संतोष नलावडे (वय ४५) यांच्या दुचाकीला नांदेडमध्ये अपघात झाला. या अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
सातार्यातील चाळकेवाडी पठारावरुन, नव्याने शोधलेल्या पालीच्या नव्या प्रजातीचे शोधकर्ते डॉ. अमित सय्यद यांच्याविषयी...
सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात बहेलिया सापळ्याचा वापर करुन बिबट्याचा शिकार करण्याचा प्रयत्न उघड झाला आहे (baheliya trap in satara). याप्रकरणी वन विभागाने मंगळवार दि. २८ जानेवारी रोजी पाच आरोपींना अटक केली (baheliya trap in satara). कराड तालुक्यात एका उसाच्या शेतात आरोपींनी बिबट्याची शिकार करण्यासाठी बहेलिया सापळा रचला होता (baheliya trap in satara). यामध्ये अडकलेला बिबट्या सापळ्यातून निसटून उसाच्या शेतात पळून गेला. (baheliya trap in satara)
साताऱ्यात या बदकाच्या प्रजातीचे प्रथमच दर्शन झाले आहे . स्थलांतरी असणारे हे पक्षी साताऱ्यातील पाणथळ प्रदेशात दाखल झाले आहेत. शाही चक्रवाक हा हिवाळ्यात महाराष्ट्रातील
सध्या चित्रपटसृष्टीत एकाच चित्रपटाची चर्चा आहे ती म्हणजे पुष्पा २ : द रुल ची. ५ डिसेंबर २०२४ रोजी देशभरात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने दोन दिवसांत १८६.२७ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांना तुफान प्रतिसाद मिळवला आहेच पण त्यासोबत अनेक ठिकाणी राडे झालेले पाहायला मिळाले आहेत.
Pune विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे येथे नाकाबंदी झाली. सातारा महामार्गाच्या सहकारी नगर येथे पोलिसांनी तब्बल १३८ कोटींचे सोने पकडले आहे. ही घटना पुणे शहरात घडली असल्याचे वृत्त आहे. हे सोने एमएच ०२ ईआर ८११२ या टेम्पोतून घेऊन जात होते. त्यावेळी पोलिसांनी नाकाबंदीवेळी हा टेम्पो पकडला असल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
( CM Eknath Shinde )राजकारणाच्या धकाधकीतून थोडा वेळ काढून आराम करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवस त्यांच्या सातारा जिल्ह्यातील दरे या मूळ गावी गेले होते. तिथे एक दिवस आराम करून परत मुंबईकडे निघताना अचानक त्यांचा ताफा त्यांच्याच गावातील काही महिलांनी थांबवला. यानंतर जे घडले त्याची कल्पना खुद्द मुख्यमंत्र्यांनी देखील केली नव्हती.
आज नवरात्राची नववी अर्थात ‘नवमी’ ही तिथी... आज आपण पाहणार आहोत, सातार्यातील काळुबाईची कथा...तर गोष्ट अशी घडली, सत्य युगात मांढव्य ऋषी यज्ञ करत होते. प्रदीर्घ काळ चाललेल्या यज्ञाची पूर्णाहुती जवळ आल्याची माहिती गुप्तचराने लाख्यासुरास दिली. त्यामुळे संतप्त झालेल्या लाख्यासुराने हा यज्ञ थांबवण्याचे फर्मान तत्काळ त्याच्या सेवकांना दिले. त्यानुसार या असुराचे सैन्य ऋषींच्या यज्ञामध्ये अडथळा आणण्यासाठी निघाले. हे समजताच, सावध झालेल्या मांढव्य ऋषींनी भगवान आशुतोषाची आराधना केली. फक्त काजकल्पद्रुम असणार्या, पिनाकप
छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध केलेली वाघनखे आता महाराष्ट्रात दाखल झाली असून ती साताऱ्यात ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, शुक्रवार, १९ जुलै रोजी वाघनखांसोबत शिवकालीन इतर शस्त्रास्त्रांच्या ‘शिवशस्त्रशौर्यगाथा’ या प्रदर्शनाचे उद्धाटन करण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रदर्शनाचे उद्धाटन पार पडले.
स्वागतावेळी दिलेल्या वाघनखांनी काहींच्या बुद्धीवर चढलेली बुरशी काढण्याचं काम मुख्यमंत्री करतील, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर केली आहे. दरम्यान, शुक्रवार, १९ जुलै रोजी वाघनखांसोबत शिवकालीन इतर शस्त्रास्त्रांच्या ‘शिवशस्त्रशौर्यगाथा’ या प्रदर्शनाचे उद्धाटन पार पडले. यावेळी ते बोलत होते.
अभिनेत्री-दिग्दर्शिका श्वेता शिंदे हिच्या साताऱ्यातील घरी ३ जून २०२४ रोजी चोरी झाली होती. त्या चोरीचा छडा लालण्यात सातारा पोलिसांना यश आले. या चोरट्याकडून पोलिसांनी १३ लाख ३१ हजारांचे १८ तोळे वजनाचे सोन्याचांदीचे दागिने जप्त केले आहेत. दरम्यान, ज्यावेळी चोरी झाली तेव्हा घरात कुणी नसल्याचे श्वेताने पोलिसांना सांगितले होते. त्या नुसार दाखल केलेल्या तक्रारीचा तपास पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना तपास करण्याचे आदेश दिला
शिक्षकी पेशातून राष्ट्रनिर्माणाचा वसा घेत, शिवछत्रपतींचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवणारे इतिहासप्रेमी प्रा. संभाजी राजाराम शेळके यांच्याविषयी...
निर्माती-अभिनेत्री श्वेता शिंदे हिच्या साताऱ्यातील घरी चोरांनी दरोडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या चोरीमध्ये चोरट्याने अभिनेत्रीच्या घरातील सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला असून १० तोळं सोनं लंपास केले आहे. याशिवाय काही पैसे चोरल्याची माहिती देखील मिळाली असून त्यावेळी घरात कुणीच नसल्याची माहिती श्वेताने दिली. सोमवारी ३ जूनच्या रात्री ही घटना घडली असून याबाबत अभिनेत्री श्वेता शिंदेने सातारा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी आपली गादी कायम ठेवली आहे. त्यांच्याविरोधात शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे मैदानात होते. दरम्यान, उदयनराजेंनी त्यांचा पराभव करत सातारा लोकसभेत विजय मिळवला आहे.
संजय राऊतांनी कोल्हापूरमध्ये लावलेला नियम साताऱ्यातही लावावा. साताऱ्यात उदयनराजे भोसलेंच्या विरोधात शशिकांत शिंदेंना का उमेदवारी दिली? असा सवाल भाजप आमदार नितेश राणेंनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कोल्हापूर दौऱ्यावर राऊतांनी टीका केली होती. यावर आता राणेंनी प्रत्युत्तर दिले आहे.
मुंबईकरांना हरित ऊर्जा संपन्न करण्यासाठी टाटा पॉवरच्या माध्यमातून महाराष्ट्रात पर्यावरणपूरक पवन आणि सौरऊर्जा पार्क उभारत ऊर्जानिर्मिती क्षेत्रात लक्षणीय आघाडी गाठली आहे. साताऱ्यातील आगासवाडी पवन ऊर्जा प्रकल्पामध्ये टाटा पॉवरने नैसर्गिक वाऱ्यांच्या गतीज ऊर्जेचा वापर केला असून वर्षाला जवळपास १०० मिलियन युनिट्स (केडब्ल्यूएच) वीज निर्माण केली जाते.
तीच भाजपची बारावी यादी जाहीर झाली असून या यादीत महाराष्ट्रातील आणखी एका उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. भाजपने साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. दरम्यान, आता यावर शिक्कामोर्तब झालं आहे.
सातारा, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची राजधानी. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेसाठी साताऱ्याचे एक ऐतिहासीक महत्त्व आहे. सोबतच महाराष्ट्राची जनता साताऱ्याशी आणि साताऱ्यात असलेल्या छत्रपतींच्या गादीशी भावनिकदृष्ट्या जुळलेली आहे. त्याच सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपनं छत्रपती उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिलीये. सातारा लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा खासदार राहलेल्या छत्रपती उदयनराजेंना मागच्यावेळी झालेल्या पराभवाची परतफेड करण्याची चांगली संधी निर्माण झालीये.
दि. २९ मार्च रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी सातारा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. तर दुसरीकडे दि. ३० मार्च रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटाची पहिली यादी जाहिर झाली. या यादीत वर्ध्यातून अमर काळे, दिंडोरीतून भास्कर भगरे, बारामतीतून सुप्रिया सुळे आणि शिरुरमधून अमोल कोल्हे तसेच आहिल्यानगरमधून निलेश लंके यांच्या नावाची घोषणा झाली. पण सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून ही या मतदारसंघात श्रीनिवास पाटलांनी माघार घेतल्याने उमेदवारांची घोषणा पवारांना करता आली नाही.
सातारा जिल्ह्याच्या राजकारणात कायम एकमेकांना अंगावर घेणारे उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे यांच्यात अखेर मनोमिलन झाले आहे. शिवेंद्रराजेंच्या वाढदिवसाचे औचित्य साधत उदयनराजे त्यांच्या घरी पोहोचले. यावेळी त्यांनी हे सख्य शेवटपर्यंत टिकेल, अशी ग्वाही दिली. छत्रपती शिवरायांचे वंशज एकत्र आल्यामुळे सातारकरांनी समाधान व्यक्त केले.
सातारा लोकसभा निवडणुकीकरिता विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी निवडणुकीस नकार दिला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे शरद पवार यांच्याकडून सातारा दौऱ्यात पक्षाचे स्थानिक पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा करण्यात आली आहे.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वाहनाला अपघात झालेला आहे. साताऱ्याच्या वाईजवळ हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. मंत्री रामदास आठवलेंना कोणतीही इजा झाली नसून ते सुखरुप असल्याचे बोलले जात आहे. मात्र, त्यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.
पृथ्वीवरील उष्णकटिबंधीय प्रदेशातील गोड्या व खार्या पाण्यात शिकारी जीवांच्या २३ प्रजाती नांदतात. यापैकी आपल्याशी संबंधित म्हणजे मगर, सुसर आणि गोड्या पाण्यातील मगर. नद्या, गोड्या पाण्याची तळी, तलाव, विहिरी, कॅनॉल, दलदल येथे वास्तव्य करून राहणारा हा प्राणी. महाराष्ट्रातील कित्येक जिल्ह्यांमध्ये विशेषतः सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, नागपूर, पुणे, सोलापूर या भागांतील विविध अधिवासात मगरी अनेक दशके वास्तव्य करून आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये खास करून, सांगली जिल्ह्यामध्ये मानव
छत्रपतींच्या घराण्याकडुन देण्यात येणारा पहीला छत्रपती शिवाजी महाराज शिवसन्मान पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घोषित झाला आहे. १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती व या वर्षी शिवराज्याभिषेकाला ३५० वर्षे पुर्ण होण्याच्या निमित्ताने सातारा येथे हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
साताऱ्यातील कोयना धरण परिसराला भूकंपाचा धक्का बसला असून याची तीव्रता ३.१ रिश्टर स्केल एवढी असल्याचे सांगण्यात येत आहे. रविवार, २८ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजून ६ मिनिटांनी हा भुकंप झाला आहे. दरम्यान, भुकंपामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला होता.
सातारा जिल्ह्यातील किरकसाल या जैवविविधतेने समृद्ध असलेल्या गावामध्ये आता निसर्ग पर्यटनाची ( kiraksal ) सुरूवात होत आहे. पुण्या-मुंबईतील पर्यटकांना किरकसालची (kiraksal) जैवविविधता पाहता यावी तसेच स्थानिकांना ही रोजगाराच्या संधी मिळाव्या या दृष्टीकोनातून निसर्ग पर्यटनाची सुरूवात करण्यात आली आहे. (kiraksal)
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या राज्यव्यापी ‘महाविजय २०२४’ लोकसभा प्रवासात बुधवारी ४ ऑक्टोंबर रोजी ते पश्विम महाराष्ट्रातील सातारा लोकसभा क्षेत्राचा दौरा करणार आहेत. या प्रवासात ते लोकसभा क्षेत्रातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघातील सुपर वॉरिअर्स व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील व संपर्क से समर्थन अभियानात भाग घेणार आहेत.
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात हिंसाचारानंतर तिथे कलम १४४ लागू करण्यात आले आहे. दरम्यान तिथे इंटरनेटवर बंदी घालण्यात आली आहे. वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्या होत्या. 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या पोस्टही शेअर केल्या गेल्या होत्या. यानंतर खटाव तहसीलमध्ये १० सप्टेंबर २०२३ रोजी रात्री हिंसाचार उसळला.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत सातारा येथे ८ वी, १० वी उत्तीर्णांना संधी रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. दरम्यान, या भरतीच्या माध्यमातून जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे. या माध्यमातून संसाधन व्यक्तींची १०० पदे भरली जाणार आहेत.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपारर्ह पोस्ट केल्याने साताऱ्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या घटनेने हिंदुत्त्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक झाले असुन घोषणाबाजी करत तीव्र निदर्शने केली. या परकरणी गुन्हा दाखल झाला असुन आरोपी अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येत आहे. या आरोपीचे इन्टाग्रामअकाऊंट अन्य कोणी ऑपरेट करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात चांदोली अभयारण्य परिसरात 3.4 रिश्टर स्केलचा धक्का जाणवला. सातारा जिल्ह्यातील पाटण शहरासह जवळच्या गावांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. आज (१६ ऑग.) पहाटे 6 वाजून 45 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. दरम्यान यामध्ये कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झाली नाही.
मुंबईसह राज्यातील पाच जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. राज्यातील मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ठाणे, पालघर, नाशिक, यवतमाळ आणि चंद्रपूर या पाच जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.त्यामुळे मुंबईसह पाच जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दुपारनंतर मुंबईत पावसाचा जोर वाढेल असाही अंदाज आहे. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच याकाळात मच्छिमारांनी
कायदेशीर मार्गाने गोरक्षण करण्यासाठी, त्याने स्वतः वकील बनण्याचा निश्चय केला. जाणून घेऊया सातारा जिल्ह्यातील युवा गोरक्षक वैभव किरण जाधव याच्याविषयी...
संघाच्या सेवाभावी विचाराने भारलेले पोपट माने तब्बल २८ वर्षे अविरतपणे पुण्यातील एका झोपडपट्टीमधील मुलांच्या शिक्षण, कौशल्य, आरोग्य, रोजगार आणि आर्थिक सक्षमतेसाठी काम करीत आहेत. त्यांच्याविषयी...
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पोलीस महासंचालकांना पत्र पाठवलं आहे. बकरी ईदनिमित्त राज्यात गोवंश हत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करा असे आदेश या पत्राद्वारे देण्यात आले आहेत. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर या सूचना देण्यात आल्या आहेत.
लावणी कलाकार गौतमी पाटील हिचे कपडे बदलतानाचे चित्रीकरण करुन त्याची चित्रफीत समाजमाध्यमावर टाकणार्या दोघाजणांना विमानतळ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. या दोघांना सातारा जिल्ह्यामधून ताब्यात घेण्यात आले आहे.
आज दि. २३ एप्रिल. हा दिवस ‘जागतिक ग्रंथ दिन’ म्हणून सर्वत्र साजरा केला होतो. अमेरिकेत सुमारे ५७ वर्षांपूर्वी म्हणजेच १९६६ मध्ये मार्गारेट मॅकनमारा या महिलेच्या पुढाकारानं 'Reading is Fundamental' (R.I.F.)ही चळवळ सुरू झाली. आपल्या देशातही आता ‘पुस्तकांचं गाव’ ही संकल्पना रुजवणं सुरू आहे. पण, खरी गरज आहे ती ‘वाचकांची गावं’ साकारण्याची! जागतिक ग्रंथदिनानिमित्त विशेष लेख...
सातारा : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या पाहता नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. शासकीय आरोग्य यंत्रणा औषधसाठ्यासह संपूर्णपणे सज्ज असून लक्षणे आढळल्यास स्वत: पुढे येऊन कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
अगदी शालेय जीवनताच गरिबीचे चटके सहन करीत, वनीता गिरी यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मूळ गाव भिगवण, पण नोकरीच्या निमित्ताने त्यांनी पुणे शहर गाठले. या ठिकाणी पहिल्यांदा मिळेल ते काम केले. कोरोनाच्या काळात समाजासाठी काहीतरी करण्याच्या इच्छेने त्या या क्षेत्राकडे ओढल्या गेल्या अन् गेल्या तीन वर्षांपासून रुग्णवाहिकेची निरंतर सेवा त्या रुग्णांना देत आहेत. तसेच गोरगरिबांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्या सांगतात.
‘सर्वसामान्यांचा कार्यकर्ता’ म्हणून ओळख असणारे मच्छींद्र चिंचोळे गेल्या अनेक वर्षांपासून पुणे जिल्ह्यात विद्यार्थी, महिला यांच्या न्यायासाठी मोठा लढा देत आहेत. त्यांचा कार्यपरिचय करुन देणारा हा लेख..
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष माजी आमदार सुमंत राव गायकवाड यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झाली आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य रिपब्लिकन पक्षाच्या चळवळीला एकनिष्ठपणे समर्पित केले.सत्ता मिळो अथवा न मिळो त्यांनी रिपब्लिकन ही ओळख कायम जोपासली. त्यांनीं कधीही रिपब्लिकन चळवळ सोडली नाही. रिपब्लिकन ऐक्या साठी ते नेहमीच आग्रही होते.माझ्या नेतृत्वाला त्यांनी एकनिष्ठ पणे साथ दिली होती.त्यांच्या निधनाने रिपब्लिकन चळवळीने ज्येष्ठ मार्गदर्शक नेतृत्व गमावले आहे अशी भावपुर्ण श्रद्धांजली रिपब्लिकन प
साताऱ्यातील कराड तालुक्यात उसाच्या शेतात सापडलेल्या वाघाटीच्या ( rusty spotted cat ) दोन पिल्लांना मुंबईत पाठविण्यात येणार आहे. बोरिवलीच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'त वाघाटी प्रजनन आणि संवर्धन केंद्र तयार करण्यात आले आहे. या केंद्रात दुर्मीळ मानल्या जाणाऱ्या वाघाटींच्या ( rusty spotted cat ) वाढीसाठी उद्यानातर्फे 'वाघाटी प्रजनन प्रकल्प' राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत ही पिल्ले याठिकाणी आणण्यात येणार असून त्यांच्या आगमनाने प्रजनन प्रकल्पाला चालना मिळण्याची शक्यता आहे. ( rusty spotted cat )
Sharad Pawar हेच पत्राचाळ प्रकरणाचे रिंग मास्टर! : अतुल भातखळकर
राज्यातील पत्रकारांचे वर्षानुवर्षे प्रलंबीत असलेले प्रश्न लवकरच सोडवले जातील असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. मराठी पत्रकार परिषदेशी चर्चा करून लवकरच या प्रश्नांसंबंधी कार्यवाही सुरु होईल असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले
समाज सुधारक, लोककवी, लेखक, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची दि. १ ऑगस्ट रोजी जयंती. अण्णा भाऊ साठेंच्या साहित्यात तोपर्यंत उपेक्षित राहिलेल्या समाजातील व्यक्तींची कथा आलेली आहे. त्यांनी अनेक पोवाडेही लिहिले, तसेच त्यांचे साहित्य महाराष्ट्राच्या जडणघडणीत आणि परिवर्तनात महत्त्वपूर्ण योगदान देणारे आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याचा आणि येत्या काळात होणार्या कार्यक्रमांची माहिती देणारा हा लेख...
पुणे - सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटातील नवीन सहापदरी बोगद्याचे बांधकाम प्रगतीपथावर असून पुढील वर्षी मार्च महिन्यात हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिली आहे.