प्रत्येक राज्याची प्रगती आणि सर्वांगीण विकास हा तिथल्या पायाभूत सुविधांच्या स्थितीवर आणि एकंदर परिस्थितीवर अवलंबून असतो. राज्य वेगाने पुढे जाण्यासाठी आणि राज्याचा आर्थिक विकास साधण्यासाठी वाहतूक, दळणवळणाची साधने आणि पायाभूत प्रकल्पांची स्थिती उत्तम असणे गरजेचे असते. राज्याच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेले गतीचे एक चाक इतर चाकांसोबत वेगाने धावत असून या प्रकल्पांमुळे ’वेगवान महाराष्ट्राच्या स्वप्नाची परिपूर्ती’ झाली आहे, असे म्हणता येईल. त्यानिमित्ताने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) गेल्या क
Read More
संस्कारक्षम पिढीसाठी लोकमान्य टिळक यांच्या ‘गीता रहस्य’ ग्रंथासह इतर आध्यात्मिक बाबींचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करावा