छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेण्यात आला असून तिथे कुठल्याही प्रकारची अतिक्रमणे राहणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. बुधवार, १९ फेब्रुवारी रोजी शिवनेरी किल्ल्यावर आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव' या कार्यक्रमात ते बोलत होते.
Read More