GP Rating Course

परवडणार्‍या घरांची स्वप्नपूर्ती करणारे 'किंग्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स'

छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली आणि महाराष्ट्रावर मराठ्यांचं अधिराज्य आलं. याच महाराष्ट्राची मुंबई ही राजधानी, तर आपल्या भारत देशाची ती आर्थिक राजधानी बनली. विविध क्षेत्रातील उद्योगधंदे, कारखाने मुंबईचा अविभाज्य भाग बनले. त्यामुळे ठिकठिकाणाहून चाकरमानी, कामगार वर्ग मुंबईत दाखल झाला आणि मुंबई मायानगरी झाली. गरीब ते श्रीमंत सर्व स्तरातील लोकं इथे आपले हातपाय पसरू लागले. याच मायानगरीत आपल्या उज्ज्वल भविष्याची स्वप्नं रंगवू लागले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षापर्यंत देशाने जवळपास सर्वच क्षेत्

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121