पश्चिमी जगाची आज जी वैज्ञानिक-तांत्रिक प्रगती आपल्याला दिसते आहे आणि त्या भौतिक प्रगतीतून निर्माण झालेल्या समृद्धीमुळे आपण दिपून गेलो आहोत, ती एका रात्रीत झालेली नसून गेली किमान ५००-७०० वर्षं हळूहळू होत गेलेलीआहे आणि प्रत्येक गोष्टीला ‘का?’ असा प्रश्न करा असं आम्हाला पाश्चिमात्यांनी कशाला सांगायला हवं? उपनिषदांमधलं सर्वश्रेष्ठ मानवी तत्वज्ञान हे शिष्याने गुरूला केलेल्या प्रश्नांमधूनच तर निर्माण झालंय - ‘अथातो ब्रह्मजिज्ञासा.’
Read More