Funeral

रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने कल्याण डोंबिवलीकरांनी वळविला बस-रिक्षाकडे मोर्चा

अतिवृष्टीमुळे ठाणे ते मुंबई दरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचले असून या ठिकाणची रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे सकाळच्या सुमारास चाकरमान्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. सकाळी ११.३० च्या सुमारास पुन्हा रेल्वे सेवा सुरळीत करण्यात आली होती. मात्र रेल्वे रुळावर उशीराने धावत होती. सायंकाळी देखील दोन्ही मार्गावरील वरील रेल्वे उशीराने धावत होती.‌ त्याचा परिणाम कर्जत ते ठाणे, कसारा ते ठाणे या दरम्यानच्या रेल्वे वाहतूकीवर झाला. ठप्प झालेली रेल्वे वाहतूक पाहता प्रवाशांनी बस आणि रिक्षाकडे आपला मोर्चा वळवला. मात्र

Read More

राज्यात आजपासून केंद्रीय पथकाकडून नुकसान पाहणी दौरा

केंद्र सरकारचे पथक आजपासून नुकसान झालेल्या जिल्ह्यामध्ये पाहणी करणार

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121