Financial Problems

आणीबाणीचे काळे दिवस : एक कायमस्वरूपी आठवण...

५० वर्षांपूर्वी, दि. २५ जून १९७५ रोजी भारताने आपल्या लोकशाहीतील सर्वांत काळाकुट्ट कालखंड अनुभवला. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी एक हुकूमशाही पाऊल उचलत राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली, ज्यामुळे देशाच्या घटनात्मक संरचनेवर कधीही न पुसला जाणारा घाव बसला. यानंतरचा २१ महिन्यांचा कालखंड असा होता, ज्याने भारतीयांचा आपली लोकशाही, सरकार आणि घटनात्मक वारसा याकडे पाहण्याचा दृष्टिकोन मूलभूतपणे बदलला. त्या दुर्दैवी सकाळी सत्तालोभी राजवटीने केलेल्या निंदनीय कृतीमुळे जी परिस्थिती निर्माण झाली, त्यामुळे भारतासारख्या लोकशा

Read More

हुकुमशहा किम जोंग उन यांच्या बेपत्ता होण्यामागचे खरे कारण...

१ मे नंतर किम जोंग उंग पुन्हा २२ दिवसांपासून बेपत्ता

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121