भारत-पाकिस्तान संघर्षाचा परिणाम शैक्षणिक क्षेत्रावर झाल्याचे दिसून आले आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, सीए परिक्षेचे नवे वेळापत्रक जाहिर करण्यात आले आहे. द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने चार्टर्ड अकाउंटंट्स फायनल, इंटरमीडिएट आणि इंटरनॅशनल टॅक्सेशन - असेसमेंट टेस्ट (INTT-AT) परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.
Read More
( CM devendra fadnavis on the discussion of final budget week proposal ) कुठलीही घटना झाली आणि कुणीही केली तरी काही लोक त्याला थेट माझा सगा सोयराच करून टाकतात. पण भारताचे संविधान माझा सगा आणि महाराष्ट्राची १३ कोटी जनता माझे सोयरे आहे, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मंगळवार, २५ मार्च रोजी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते.
( Preparations for Garud Rath in Nashik are in the final stages ) गेल्या अनेक वर्षांच्या परंपरेबरोबरच नाशिककरांसाठी श्रद्धा, जल्लोष आणि उत्साहाचा आनंदोत्सव म्हणून ओळख असलेल्या ‘श्रीराम रथ’ आणि ‘गरुड रथा’च्या मिरवणूक उत्सवासाठी ‘श्री अहिल्याराम व्यायाम प्रसारक मंडळा’ची नुकतीच शौनकाश्रम, पंचवटी येथे बैठक पार पडली.
बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा हा शेवटचा आठवडा सुरू असून या अंतिम टप्प्यात पंढरीनाथ कांबळे यांनी घराचा निरोप घेतला. आता घरात केवळ ७ सदस्य राहिले असून घरात आपलं स्थान अधिक पक्क करण्यासाठी प्रत्येकजण आटापिटा करताना दिसत आहेत. आता बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी सदस्यांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळणार असून घरात तिकीट टू फिनालेचा टास्क रंगणार आहे. याचा प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे.
यंदाचा खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आला असून वेळेत मान्सून दाखल झाल्याने समाधानकारक पेरण्या झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. नाशिक शहर आणि आजूबाजूचा परिसर वगळता दुष्काळी तालुक्यांबरोबरच सगळीकडे पावसाळ्याच्या तोंडी दमदार पावसाने हजेरी लावल्याने यंदाचा खरीप हंगाम शेतकरीवर्गाला चांगला गेल्याचे बोलले जात आहे. यंदा नाशिक जिल्ह्यात सुमारे 6 लाख, 28 हजार, 700 हेक्टर क्षेत्र खरीप हंगामात लागवडीखाली आले आहे. तर मागील वर्षी 6 लाख, 26 हजार, 190 हेक्टरवर खरिपाची लागवड करण्यात आली होती. यंदा खरिपाचे क्षेत्र 2 हजार, 510
टीम इंडियाने वर्ल्ड कप २०२३ ची ट्रॉफी गमावल्यानंतर संपूर्ण भारत दु:खी असताना, पाकिस्तानमध्ये आनंद साजरा केला जात आहे. यापूर्वी अनेक कारणांमुळे वादात सापडलेला पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू अब्दुल रज्जाकने टीम इंडियाच्या पराभवावर म्हटले आहे की, भारताचा पराभव झाला हे चांगले आहे. त्यांच्या मते, असे झाले नसते तर संपूर्ण क्रिकेट भारताकडे वळले असते आणि क्रिकेटचा पराभव झाला असता.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम मैदानात रविवारी दि. १९ नोव्हेंबर २ वाजता सामन्याला सुरुवात होत आहे. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यातच भारतीय हवाई दलाने सुद्धा रोहितसेनेच्या उत्साह वाढवण्यासाठी स्टेडियमवर हवाई प्रात्यक्षिक दाखवले.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना खेळविला जाणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना रविवार दि. १९ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी २ वाजल्यापासून सुरू होणार आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिका विरुध्द ऑस्ट्रेलिया सेमीफायनल सामन्यात पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे आता अंतिम सामन्यात पावसाचे व्यत्यय आल्यास काय होणार, कोणत्या नियमांनुसार निकाल लागणार हे याबद्दल जाणून घेऊया.
यंदाचा विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळविण्यात येणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना येत्या रविवारी, दि. १९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या सामन्यापूर्वी स्टेडियमवर जय्यत तयारी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील विश्वचषक सामन्यात भारताने बुधवार दिनांक १५ नोव्हेंबर रोजी दणदणीत विजय मिळवत अंतिम फेरीत आपले स्थान मिळवले आहे. ७० धावांनी न्यूझीलंडवर विजय मिळवत भारताने सर्वांचीच दिवाळी अधिक आनंदित केली आहे. त्यात भर म्हणून क्रिकेटपटू विराट कोहली यांनी मास्टरब्लास्टर सचिन तेंडूलकर याचा देखील विक्रम मोडित काढून ५० वे वनडे शतक झळकावून प्रत्येक भारतीयाची मान उंचावली आहे. विराटच्या या अविस्मरणीय यशानंतर पत्नी अनुष्का शर्मा हिने त्याच्यासाठी खास पोस्ट लिहित ‘तु देवाचाच मुलगा आहेस’ असा विराटचा उल्ले
विश्वचषकच्या उपांत्य फेरीत भारत-न्यूझीलंडमध्ये रंगलेल्या सामन्यात भारताने यशस्वी बाजी मारली. क्रिकेटचा हा सामना पाहण्यासाठी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सामान्यांसह कलाकारांनी देखील मोठी गर्दी केली होती. दरम्यान, महानायक अमिताभ बच्चन यांनी सामन्याला हजेरी लावली नसली तरी त्यांनी केलेल्या पोस्टमुळे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
भारत आणि न्युझिलेंड मध्ये बुधवार दि. १५ नोव्हेंबर रोजी सेमीफायनलची मॅच रंगणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टॅडियमवर ही मॅच होणार असून संपुर्ण क्रिकेटप्रेमींचे लक्ष या सामन्याकडे लागले आहे. सामान्यांपासून ते कलाकारांपर्यंत सगळेच या सामन्यासाठी उत्सुक असून दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत देखील मुंबईत हा रंजक सामना पाहण्यासाठी दाखल झाले आहेत. काल म्हणजेत १४ नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा रजनीकांत मुंबईत आले.
१९ व्या आशियाई क्रीडास्पर्धेच्या समारोपाकडे जात असताना भारताची सुवर्णकामगिरी अद्याप सुरुच आहे. यात आणखी भर पडली असून भारतीय कबड्डी पुरुष संघाने इराणचा ३३-२९ असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. भारत विरुध्द इराण या रोमहर्षक लढतीत भारताकडून विजयी आघाडी घेत इराणचा पराभव केला. भारताकडून कप्तान पवन कुमार सेहरावत याच्या नेतृत्वात उतरलेल्या संघाने अचूक खेळी करत भारताला विजेतेपद मिळवून दिले आहे.
भारताची महिला कुस्तीपटू अंतिम पंघाल हिने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. जागतिक चॅम्पियनशिपमध्ये ५३ किलो वजनी गटात अंतिम पंघालने युरोपच्या जोआना माल्मग्रेन हिचा पराभव करत भारतीयांची मने जिंकली. १९ वर्षीय पंघाल जागतिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारी सहावी भारतीय महिला कुस्तीपटू ठरली आहे. अंतिम पंघालने यासोबतच पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचा कोटाही मिळवला आहे. अंतिम पंघाल ऑलिम्पिकमध्ये कोटा मिळवणारी पहिली कुस्तीपटू ठरली.
न्यूयॉर्क टाईम्स आणि अन्य काही परदेशी प्रसारमाध्यमे सातत्याने भारताविषयी द्वेष व्यक्त करत असतात. त्यामुळे अशा प्रसारमाध्यमांकडून भारतास लोकशाही शिकण्याची गरज नाही, असा सणसणीत टोला केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी भारतविरोधी परदेशी प्रसारमाध्यमांना शुक्रवारी लगाविला आहे.
'जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट'च्या (जेएनपीटी) अधिपत्याखालील सर्व कांदळवन जमीन वनविभागाच्या कांदळवन कक्षाकडे सुपूर्द करण्यात आली आहे. या बाबतच्या कागदपत्रांची पूर्तता तथा हस्तांतरण करार मंगळवारी दि. १३ सप्टेंबर रोजी वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत करण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाने १७ सप्टेंबर, २०१८ रोजी कांदळवन आच्छादित सर्व सरकारी जमिनी वन विभागाच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी तीन महिन्यांचा अवधी दिला होता. मात्र तब्बल चार वर्षानंतर मंगळवारी दि. १३ सप्टेंबर रोजी हे हस्तांतरण पार
इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरु राष्ट्रकुल स्पर्धेत लॉन बॉल भारतीय महिला संघाने इतिहास रचला आहे. उपांत्य फेरीत न्यूझीलंडला 16-13 असे पराभुत करुन अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
भारताने १४ वेळा चॅम्पियन असलेल्या इंडोनेशियाला ३-० ने पराभव करून बॅडमिंटनमध्ये इतिहास रचला. भारताने थॉमस कप खेळाच्या इतिहासात पहिल्यांदा पटकावला.
रायगड जिल्ह्यातील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) आणि मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांनी त्यांच्या ताब्यातील १०१४ हेक्टर कांदळवन आच्छादित जमीन राज्याच्या वन विभागाकडे सुपूर्द करणार असल्याचे मान्य केले आहे.
कोपर पूलाचे काम पूर्ण होण्यासाठी दोन वर्षाचा कालवधी लागला आहे. या कामासाठी सगळ्य़ांनीच पाठपुरावा केला आहे. त्यामुळे पूलाच्या कामाचे श्रेय कोणत्याही एका व्यक्तीला देऊन चालणार नाही. शिवसेनेच्या लोकांनी केलेली मागणी जनहिताची आणि भाजपाने केलेली मागणी विकास कामात अडथळा असा प्रतिप्रश्न भाजपचे माजी नगरसेवक मंदार हळबे यांनी शिवसेनेला केला आहे.
ओळखपत्र, हॉल तिकिटावर रेल्वे प्रवासाची मुभा
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती
भाजप आमदार आशिष शेलारांचा ठाकरे सरकारला टोला
पवारांचे म्हणणे शंभर टक्के खोटे!
आशिष शेलार यांनी सामनाच्या अग्रलेखाबद्दल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे आभार मानत सेनेच्या मंत्र्याना निर्णय घेण्याची विनंती केली आहे.
अशी कामगिरी करणारा भारताचा पहिलाच खेळाडू
भारताला लाखो वर्षांचा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. याच पार्श्वभूमीवर मॅरिएड आर्टस् आयोजित 'वारसा' ही लोककला स्पर्धा नुकतीच मुंबईतील ठाणे येथील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात पार पडली. यावर्षीच्या 'वारसा २०१९' स्पर्धेचा विजेतेपदाचा मान 'पोवाडा' हा प्रकार सादर करणाऱ्या गोविंद मरशिवणीकर याला मिळाला.
बिग बॉस मराठीच्या घरात काल जुने सदस्य परत आल्याने सगळेच खूप भावूक झाले. घरामध्ये आलेल्या सदस्यांना जुन्या आठवणी आठवल्या. या घरामध्ये आलेल्या सदस्यांवर बिग बॉस यांनी एक महत्वपूर्ण कार्य सोपावले आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये उरलेल्या पाच सदस्यांपैकी त्यांना वाटणार्या कोणत्याही दोन सदस्यांना वाचवायचे आहे.
तब्बल ४५ सामन्यानंतर विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला उपांत्य सामना खेळवला जात आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी सामन्याला सुरुवात झाली असून न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाचीच निर्णय घेतला.
आयपीएलमध्ये अंतिम सामन्यात रोहित आणि धोनी चौथ्यांदा भिडणार...
आयपीएलचे शेवटचे दोन स्पर्धेतील दोन सामने शिल्लक आहेत. लोकसभा निवडणूकीच्याही दोन टप्प्यांचे मतदान बाकी आहे. याचा संदर्भ देत भाजपने विरोधकांवर एका व्हिडिओद्वारे निशाणा साधला आहे. भाजपच्या ट्विटरवर ट्विट करण्यात आलेल्या एका २५ सेकंदाच्या व्हिडिओतून मोदींनी विरोधकांना मैदानात उतरण्यापूर्वीच हरवले आहे, असा टोला लगावण्यात आला आहे.
भारताच्या पी. व्ही. सिंधू हिने सलग दुसऱ्या विजयासह वर्ल्ड टूर फायनल्स बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीतून उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला.
शहरातील जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदारावर 20 नोव्हेंबरपासून सुरु असलेल्या सैन्य भरतीमध्ये अंतिम परीक्षेसाठी सुमारे 2 हजार 934 युवक पात्र ठरले आहेत.
अवघ्या जगाचे लक्ष लागून राहिलेल्या कालच्या फिफा विश्वचषक २०१८ चा अंतिम सामना फ्रांसने आपल्या खिश्यात घालून घेत असतांना त्यांचे कौतुक करण्यासाठी भारताची माजी आयपीएस अधिकारी आणि पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांनी पेचात पाडणारे ट्वीट केले आहे.
फिफा विश्वचषक २०१८ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात फ्रांसने धडक मारली आहे. बेल्जियमला १-० अशा केवळ एका फरकाने मागे टाकत फ्रांसने या स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यात यश मिळविले आहे.
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.