(Sandip Raut) 'नेत्यांच्या पुढे -पुढे करणाऱ्यांनाच शिवसेना उबाठा पक्षामध्ये पद दिले जाते, शिवसेना उबाठा पक्षामध्ये एकनिष्ठ शिवसैनिकांवर अन्याय होतो' असा गंभीर आरोप संदीप राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांचे सख्खे बंधू संदीप राऊत उर्फ आप्पा राऊत यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली. यानंतर काही वेळातच ती डिलीट केल्याचं दिसून आले. मात्र संदीप राऊत यांनी केलेल्या पोस्टचा स्क्रीनशॉट सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. संदीप राऊत हे भारतीय कामगार सेनेचे पदाधिकारी आहेत.
Read More
गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे युवा संघर्ष यात्रेमुळे चर्चेत होते. पण आता रोहित पवारांचे फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची माहिती उघडकीस आली आहे. रोहित पवार यांच्या फेसबुक प्रोफाईल फोटोलो सिया राजपूत हे नाव असलेले पोस्टर दिसत आहे. दरम्यान रोहित पवार समर्थकांनी खातं हॅक झाल्याचे तिथेच कमेंटमध्ये सांगितले आहे.
इन्स्टाग्राम किंवा फेसबुक या सोशल मिडीया प्लॅटफॉर्म्सवर सक्रिय असणाऱ्यांना नेहमीच एका गोष्टीचा कंटाळा येतो तो म्हणजे जाहिराती. जर आपण पाहिलं तर सोशल मिडिया प्लॅटफॉर्म्सवर स्क्रोलिंग करत असताना बऱ्याचदा जाहिराती येत असतात. त्यामुळे युझर्स वैतागतात. यावर मेटा कंपनीकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे उत्तम छायाचित्रणकारसुध्दा आहेत हे सर्वांनाच माहित आहे. राजकारणाव्यतिरिक्त हा कलागुण त्यांच्या अंगी आहे. उध्दव ठाकरे यांनी आपल्या करिअरची सुरुवात छायाचित्रणापासून सुरु केली आहे. १८ ऑगस्ट रोजी जागतिक छायाचित्रण दिवस म्हणून गणला जातो. छायाचित्रण कलेविषयी सबंध जगाला माहिती मिळावी यामुळे हा दिवस पाळण्यात येतो.
ठाण्यात महाविकास आघाडीची 'जनप्रक्षोभक यात्रा' सुरु झाली आहे. युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जिंतेद्र आव्हाड मोर्चात सहभागी झाले आहेत. ठाण्याच्या शिवाजी मैदानातून हा मोर्चा काढयात आला आहे. तर मविआच्या कार्यकर्त्यांकडून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. यावेळी आदित्य ठाकरे सभेदरम्यान म्हणाले, "उध्दव ठाकरेंच्या फेसबुक लाईव्हमुळे हजारोंचे प्राण वाचले आहेत."
बड्या उद्योग समूहांनी आपले प्रकल्प परराज्यात हलवल्याने झालेल्या आर्थिक नुकसानीला तत्कालीन सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच जबाबदार आहेत, असे उद्योजकांनी म्हटले आहे.
राज्यात सुरु असलेल्या हायव्होल्टेज ड्राम्यावर व्यक्त होत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी (दि.२२ जून) जनतेशी फेसबुक लाईव्ह मार्फत संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले. 'सकाळी कोविड टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे.', असा स्पष्ट उल्लेख यावेळी त्यांनी केला. त्यामुळे 'मुख्यमंत्री कोरोना पॉझिटिव्ह असूनही वर्षावरून मातोश्रीवर जाताना ते लोकांच्या सानिध्यात आले. त्यामुळे त्यांनी कोविड नियमांचे उल्लंघन केले असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.', अशी ऑनलाईन पं
फेसबुक वर नियंत्रण कोणाचे?
सत्यशोधन समितीच्या अहवालानुसार, बंगळुरुतील दंगल फेसबुक पोस्टने झाली नाही, तर ती पूर्वनियोजित, संघटित आणि हिंदूंमध्ये दहशत माजवण्यासाठी घडवण्यात आली. दंगलखोरांनी हिंदू व्यक्ती, हिंदूंमधील प्रमुख व्यक्ती व हिंदूंच्या घरांना ठरवून लक्ष्य केले. जेणेकरुन भीतीची पेरणी करुन हिंदूंनी घरदार सोडून पलायन करावे व संपूर्ण परिसर मुस्लीम बहुल व्हावा.
सध्याच्या ‘कोविड-१९’मुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी आपण सगळेच लढतो आहोत. समाजाचा प्रत्येक घटक या संकटामुळे अस्वस्थ झाला आहे. शास्त्रीय संगीत कलाकारांचीही तीच गत आहे. सध्या ‘फेसबुक लाईव्ह’, ‘इन्स्टाग्राम लाईव्ह’ यासारख्या अनेक माध्यमांतून हे कलाकार आपल्या समोर येऊन कला सादर करताना दिसतात. सगळेच दर्दी रसिक त्याचा आस्वादही घेतात. त्यासाठी कुठलंच मानधन, शुल्क दिलं, घेतलं जात नाही. दोन महिने हे सुरु आहे. यावर आता काही दिवसांपासून बराच ऊहापोह सुरु आहे. कलाकारांनी विनामूल्य कला सादर केली, तर तर त्यामुळं कलेचं एकंदरीत
श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे फेसबुक लाईव्ह माध्यमातून ई व्याख्यानांचे आयोजन
फेसबुक पोस्टवरून सुरु असणाऱ्या चर्चांवर पंकजा मुंडे यांचे स्पष्टीकरण
सोशल मीडिया नेटवर्कींग साईट असलेल्या फेसबूकवर आता गुगलप्रमाणेच बातम्यांसाठी स्वतंत्र सेक्शन देण्यात येणार आहे.
केंब्रिज अॅनालिटिका डेटा लीक प्रकरणी अमेरिकेच्या फेडरल ट्रेड कमिशनने फेसबुकवर ५ अब्ज डॉलर्सचा म्हणजेच ३४ हजार कोटी रुपये दंड ठोठावला आहे.
यवतमाळ येथे होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मुद्दा ऐरणीवर असताना सचिन कुंडलकर यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर केली होती.
लातूरमधील एका तरुणीने फेसबुक लाइव्ह करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. वृषाली सूर्यवंशी असे या तरुणीचे नाव आहे.
मॅसेज डिलीट करता येण्याच्या व्हॉट्सअॅपवरील फीचरला यूजर्सनी खूप पसंती दर्शवली. व्हॉट्सअॅपवरील हा फीचर आता फेसबुकवरही उपलब्ध होणार आहे.
फेसबुकच्या एका बगमुळे तबब्ल ६८ लाख फेसबुक यूजर्सचे वैयक्तिक फोटो सार्वजनिक झाले आहेत. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
शबरीमला मंदिरात प्रवेश करण्यासाठी आंदोलन करणाऱ्या रेहाना फातिमाला अटक करण्यात आली आहे.
सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकने एका ब्लॉगद्वारे अज्ञात चोरट्यांनी सुमारे ३ कोटी फेसबुक वापरकर्त्यांचे डेटा चोरी केल्याचा खुलासा नुकताच केला.
काही गैरप्रकार घडल्यास मग फेसबुक संबंधित प्रोफाईल ब्लॉकही करुन टाकते. आता तर चक्क फेसबुकने म्यानमारच्या लष्करप्रमुखाचेच फेसबुक अकाऊंट बंद केले आहे.
कंपनीने जो डेटा मिळवला होता तो देखील कायदेशीररित्या गैरमार्गाने मिळविलेला असल्याचे सिद्ध झाले आहे. त्याचबरोबर यामुळे अनेक देशांतील निवडणुका प्रभावित झाल्याचे देखील समोर आले होते.
आजकाल सोशल मिडियावरील माहितीने अनेक बाबी मिळविणे खूप सोपे झाले आहे. म्हणूनच आपले सोशल मिडिया अकाऊंट खरंच सुरक्षित आहे का ? हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.