मेट गाला २०२५ मध्ये आपल्या पहिल्यावहिल्या उपस्थितीसाठी सज्ज होत असलेल्या अभिनेत्री कियारा अडवाणी हीचा एक गोंडस व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ती आपल्या गर्भातील बाळाशी संवाद साधताना, पिझ्झाचा आस्वाद घेताना आणि आपल्या ‘नवीन शरीरात’ हॉट वाटत असल्याचं सांगताना दिसते.
Read More
चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या 'राजा हरिश्चंद्र' या चित्रपटाचे पहिले प्रदर्शन २१ एप्रिल १९१३ रोजी गिरगाव येथील ऑलिम्पिया थिएटर येथे झाले होते. त्या घटनेला ११२ वर्ष पूर्ण झाली आहेत. या दिवसाचे महत्त्व लक्षात घेत दरवर्षी याच काळात आंतरराष्ट्रीय दर्जाचा 'चित्रपताका' या मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली. तसेच, तंत्रज्ञानावरील आव्हानांवर मात करण्यासाठी मराठी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक यांना राज्य सरकारकडून आर्थिक पाठबळ देण्यात येणार असल्
माननीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रेरणेने आणि खासदार मा. श्री. श्रीकांतजी एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शेलार मामा फाउंडेशनचे अध्यक्ष सुप्रसिद्ध अभिनेते मा. श्री. सुशांत अरुण शेलार यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या कुलस्वामिनी श्री. भैरी भवानी चैत्र नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला. नऊ दिवस चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या हस्ते नवचंडी यज्ञ संपन्न! तर अनेक राजकीय नेते मंडळींनी मनोभावे घेतले देवीचे दर्शन!
भारतीय इतिहासाचे लेखन करताना साम्यवादी इतिहासकारांनी राष्ट्रीय भूमिकेला जाणीवपूर्वक दूर ठेवले. त्यामुळे समोर आणला गेलेला इतिहास हा कायमच एकांगी झाला. त्यातच आपल्या विचारांचे जाळे सर्वत्र पसरवून, इकोसिस्टमच्या निर्मितीचे कार्यही डाव्यांनी उत्तम केले. त्यामुळेच भारताच्या सत्य आणि तथ्य यावर आधारित इतिहासाच्या पुनर्लेखनाची गरज आहे.
सध्या लग्नसराईचा मौसम सुरु झालेला दिसतो. अनेक कुटुंबे त्यांच्या आयुष्यभराची स्वकष्टाची कमाई या लग्नसोहळ्यासाठी खर्ची घालतात. पण, दुर्दैवाने कोणत्याही कारणास्तव या लग्नसोहळ्यावर विघ्नाचे सावट आले तर, यासाठी केलेला संपूर्ण खर्च मातीमोलही ठरु शकतो. म्हणूनच आता विवाहविम्याची संकल्पना हळूहळू प्रचलित होताना दिसते. त्यानिमित्ताने नेमकी ही संकल्पना आणि या प्रकारच्या विमा पॉलिसीतील तरतुदी यांचा आढावा घेणारा हा लेख...
ठाणे : गतिमंद असतानाही अथक प्रयत्नामुळे पुणे आणि कोल्हापुरमध्ये झालेल्या राज्यस्तरीय पॅराॲथलेटिक्स ( Para Athletics ) स्पर्धेत ठाण्याच्या मयुरेश कोटियन याने १०० आणि २०० मीटर धावण्याच्या स्पर्धात सुवर्ण पदक पटकावले आहे. दिव्यंगत्वावर मात करीत मयुरेश अनेक स्पर्धा गाजवत आहे.
मुंबई (Job Vacancy Recruitment in mahamtb) : माध्यम क्षेत्रात काम करण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी दै.मुंबई तरुण भारतर्फे सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे, दै.'मुंबई तरुण भारत' आणि Maha MTB या संस्थेत विविध पदांसाठी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. दै. 'मुंबई तरुण भारत'च्या वडाळा, दादर येथील कार्यालयासाठी मुलाखत आणि लेखी परीक्षेअंती ही निवड केली जाणार आहे.
७१व्या मिस वर्ल्ड सोहळ्याच्या ग्रॅण्ड फिनालेचे आयोजन ९ मार्च रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटर येथे भव्य सोहळ्यासह करण्यात येणार असल्याची घोषणा आज मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनने अधिकृतरित्या केली. या सोहळ्याचे जगभरात स्ट्रिमिंग व प्रसारण करण्यात येईल. १८ फेब्रवारी ते ९ मार्च २०२४ दरम्यान या सोहळ्याचे आयोजन देशभरातील विविध ठिकाणी करण्यात येणार आहे.
मुलुंड सेवा संघच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सप्तसुरांची संगीतमय व प्रकाशमय दिवाळी पहाट आयोजित करण्यात आली आहे. यानिमित्त धुंद निर्मित, मराठी वाद्यवृंद 'स्वरतरंग' या कार्यक्रमाचे आयोजन रविवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.३० वाजता मुलुंड पश्चिमेकडील कालिदास नाट्यमंदिर येथे करण्यात आले आहे.
सरकारने पारंपारिक तसेच रिन्यूएबल एनर्जी, डिफेन्स,ऑटोमेशन अश्या उभरत्या क्षेत्रात रोजगारनिर्मिती केली असल्याचे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ५१००० तरूणांना सरकारी नोकरीचे नियुक्तीपत्र प्रदान केल्यावर पंतप्रधान मोदी यांनी यावेळी हे उद्गार काढले.
जागृती यात्रा व जागृती एंटरप्राइज सेंटर - पूर्वांचल (जेईसीपी) चे संस्थापक श्री शशांक मणी लिखित नवे पुस्तक मिडल ऑफ डायमंड इंडिया या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा अलीकडेच पार पडला. हे पुस्तक 'आत्मनिर्भरता' आणि 'मेक इन इंडिया' या संकल्पनांना एका वेगळ्या पातळीवर घेऊन जाते. भारताच्या छोट्या-छोट्या शहरांमध्ये उद्यम क्रांती घडवून आणण्याचे कौशल्य आहे, जे आजवर दुर्लक्षित राहिले आहे, या कौशल्याचा समावेश करण्याच्या संकल्पनेवर हे पुस्तक आधारित आहे. अमृत काळामध्ये छोट्या शहरांमधील उद्यमितेला प्रोत्साहन दिले गेल्यास आत्मनिर्
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने ठाणे शहर भाजपाच्यावतीने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत सेवा पंधरवडा आयोजित केला आहे. त्यानिमित्ताने शहरातील विविध भागात नागरिकांना सेवा-सुविधा पुरविण्यासाठी विविध कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची सुत्रे हाती घेतल्यापासून त्यांच्या सरकारची कामगिरी आणि घेतलेल्या निर्णयांमुळे देश-विदेशात भारताची मान उंचावली आहे. पंतप्रधान मोदी यांचा भक्कम आर्थिक प्रगतीवर आधारित असलेला हा नऊ वर्षांचा कालावधी, भारताच्या सांस्कृतिक गौरवाच्या पुनरुज्जीवनाच्या रुपात इतिहासात कायम स्मरणीय असेल.
‘इव्हेंट मॅनेजमेंट’ म्हणजेच कार्यक्रमाचे संयोजन यात रूची असलेले अमरेंद्र पटवर्धन यांनी विविध अडचणींवर मात करीत यशोशिखर गाठले. त्यांच्या या प्रवासाविषयी जाणून घेऊया.
अमेरिकी अंतराळ संस्था ‘नासा’ने नुकतेच प्रकाशित केलेल्या हवामान बदला संबंधित एका वैज्ञानिक अभ्यासचा आपण आढावा घेणार आहोत. मानवी क्रियाकलपांमुळे, तीव्र हवामानाच्या घटना कशा वाढल्या आहेत आणि त्यांची ताकद कशी वाढली आहे तसेच या घटना व त्यांचा जागतिक तापमानवाढीशी कसा संबंध आहे, याचा पुरावा मांडला आहे.
“स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना स्वतःची क्षमता ओळखून योग्य वेळी निर्णय घेणे गरजेचे आहे. ध्येय नक्की काय आहे आणि ते आपल्याला का साध्य करायचे, हे अगोदर ठरवून त्या दिशेने वाटचाल करणे आवश्यक असून खडतर मेहनत करून विश्वासाने ध्येयाचा पाठपुरावा केल्यास यश निश्चित मिळते,” असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड मनपाचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले.
देवेंद्र फडणवीस म्हणतात की, “ ‘सेन्सेबल’ माणसाबद्दल बोलावं. पण तरीही संजय राऊतांची भाकिते बघितली की, वाटते माणसाला भाकड आणि खोटा आशावाद तरी किती असावा? त्यांचे म्हणणे ”आदित्य ठाकरेंच्या यात्रेत लोक रडली आणि त्यांच्या अश्रूमध्ये सध्याचे महाराष्ट्राचे सरकार म्हणे वाहून जाणार आहे
डी शंका फिल्म क्रिएशन प्रस्तुत दिलीप कांबळे निर्मित व लिखित “जिव्हाळा” या सत्य घटनेवर आधारीत मराठी लघुपटाचा प्रिमियर शो नुकताच वाशी येथे पार पडला.
व्यवसायात नावीन्य शोधणारा ‘इव्हेंटफूल’ उद्योजक
उल्हानगर महानगरपालिका मुख्यालयासमोर काल दुपारच्या सुमारास "भाजप"च्या नगरसेवकाला सात ते आठ जणांनी मारहाण करून त्यांचेवर काळी शाई फेकण्याचे निंदनीय कृत्य करण्यात आले. मिळालेल्या माहिती नुसार भाजप चे नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांचे उल्हासनगर महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर कार्यालय आहे. काल दुपारच्या सुमारास ते आपल्या कार्यालयाच्या बाहेर पडले असता सात ते आठ जणांनी त्यांचेवर हल्ला केला. त्यांना लाथा बुक्यांनी मारहाण करण्यात आली व त्यांचेवर काळी शाई फेकली. रामचंदानी यांना मारहाणीतून वाचवण्यासाठी त्यांचा मुलगा रो
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सुरुवात झाली आणि पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आक्रमक झालेले दिसले. विरोधी पक्षाने राज्य सरकारच्या कामांचा खरपूस समाचार घेतला. तसेच इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील काँग्रेसचे मंत्री, नेते आणि आमदार आज सायकलनं विधीमंडळात पोहचले. आणि ही कॉंग्रेसची सायकल रॅली म्हणजे निव्वळ मीडिया इव्हेंट असल्याटी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
उत्तम निवेदक, सूत्रसंचालक असा प्रवास करता करता, अवघ्या पंचविशीच्या आत तो एका ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ कंपनीचा संचालक बनला. ‘तो’ चिमुरडा म्हणजेच ‘फन फिएस्टा इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी’चा संचालक सुशील मोहन अत्रे.
शतकांचा संघर्ष आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार होऊ घातलेल्या राममंदिर भूमिपूजनाचा संबंध शरद पवारांनी कोरोनाशी जोडला. हिंदू भावनेचा अपमान झाला, त्याविषयी हिंदूंनी पवारांचा समाचार घेतलाच. परंतु, पवार सध्या सत्ताधारी आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षित असलेल्या घटनात्मक परिपक्वतेचाही विचार झाला पाहिजे.
केंद्रीय गृहराज्यमंत्री किशन रेड्डी यांनी ट्विट करत या घटनेचा निषेध केला.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन दि. ७ फेब्रुवारी रोजी मुंबई भेटीवर येणार
सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
‘द एज्युकेशन अहेड’ पुरस्कार प्रदान
सरकारी नोकरी मिळणे सहजशक्य असतानासुद्धा शौरिन्द्रनाथ मात्र खडतर मार्गाने गेले. आपल्या पाठीवर कोणाचा तरी हात असेल, तेव्हाच यश मिळते ही धारणा चुकीची आहे. काहीतरी करून दाखविण्याची जिद्द, आत्मविश्वास, सातत्य आणि ध्येयस्पष्टता असेल तर कोणतेही कितीही कठीण असलेले ध्येयसुद्धा पूर्ण करता येते. मराठी तरुणांनी या गुणांचा अवलंब केल्यास ते नक्कीच यशस्वी होतील, असे शौरिन्द्रनाथ दत्ता यांचे मत आहे. किंबहुना, याच गुणाच्या जोरावर ते मनोरंजन क्षेत्रातले वतनदार झाले आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
एनसीपीए सादर करीत आहे श्याम रंग: हिंदुस्थानी कंठ संगीत
लोकप्रिय अभिनेते पुष्कर श्रोत्री येत्या ३० एप्रिल रोजी वयाच्या ५० व्या वर्षात पदार्पण करत आहेत, त्यानिमित्ताने, ‘पुष्कर शो THREE’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे महोत्सवातील तीनही प्रयोगाचे उत्पन्न सामाजिक संस्थांना दिले जाणार आहे.
विवेकानंद प्रतिष्ठानमधील सर्व विभागांच्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धा 20- 21 डिसेंबरला काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल आणि ब.गो.शानभाग विद्यालयाच्या क्रीडा मैदानावर झाल्या.
भारतीय महिला क्रीडापटू एकामागोमाग एक अभिमानास्पद कामगिरी करत असताना हिमा दास नामक आणखी एका धावपटूने नवा इतिहास रचत देशवासीयांची मान अभिमानाने उंचावली आहे.