मनाला कधीही सुटी नसते. ते सतत काहीतरी विचार करत असतं. कुणी काय बोललं, काय घडलं, भविष्यात काय होईल, इत्यादी. पण, योग आणि ध्यानाच्या साहाय्याने आपण मनाला शांत, समाधानी आणि स्थिर ठेवायला शिकू शकतो.
Read More