नवी दिल्ली : “नार्को दहशतवादाची इकोसिस्टीम नष्ट करणार,” असे सूतोवाच केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह ( Amit Shah ) यांनी केले. शनिवार, दि. ११ जानेवारी रोजी नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या ‘ड्रग्ज तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा’ या विषयावरील प्रादेशिक परिषदेचे अध्यक्षस्थान शाह यांनी भूषविले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्र्यांनी ड्रग्ज डिस्ट्रक्शन पंधरवड्याचा शुभारंभ, एनसीबीच्या भोपाळ झोनल युनिटच्या नवीन कार्यालय संकुलाचे उद्घाटन आणि सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मानस-२
Read More
भारतामध्ये अस्थिरता निर्माण करून आपला अजेंडा रेटण्यासाठी देशी आणि परदेशी घटक उत्सुक आहेत. त्यासाठी परदेशी घटकांनी काही देशी घटकांशी संगनमत केल्याचीही शंका अनेक घटनांमध्ये व्यक्त होते. लोकसभा निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे यश न मिळाल्याने मोदी सरकार कमकुवत झाल्याचा समज यापैकी अनेकांनी करून घेतला आहे. त्यामुळेच देशात आता आपल्याला अडवणारे कोणी नाही, असेही या इकोसिस्टीमला वाटू लागले असावे. त्यामुळे या सर्व घटनांची क्रोनोलॉजी समजून घेणे आवश्यक आहे.
दै. मुंबई तरुण भारततर्फे 'गिधाडांविषयी बोलू काही...' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
जगभरातील शास्त्रज्ञांना अनेक वर्षांपासून ‘व्हेल स्ट्रँडिंग’च्या घटनांनी गोंधळात टाकले आहे. दरवर्षी, जगभरातील समुद्रकिनार्यांवर व्हेल अडकून पडलेले आढळतात. टास्मानियामधील अलीकडील शोध या रहस्यावर प्रकाश टाकू शकतो. या शोधात ‘पॅरासाईट वर्म्स’ अर्थात काही परजीवी किडे या ‘स्ट्रँडिंग’ला कारणीभूत असू शकतात, असे संकेत आहेत.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात स्टार्टअप्ससाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. यापैकी एक घोषणा एंजल टॅक्स रद्द करण्याची आहे. २०१२ मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारने एंजल टॅक्स लागू केला होता. हा कर अशा असूचीबद्ध व्यवसायांवर लागू होता ज्यांना गुंतवणूकदारांकडून निधी मिळालेला असतो.
गवताळ प्रदेशांमध्ये (grassland) वृक्षारोपण आणि शेती केल्यास त्याच्या परिणाम गवताळ प्रदेशातील स्थानिक प्रजातींवर पडत असल्याचे संशोधन समोर आले आहे. गवताळ प्रदेशांवरील (grassland) वृक्षरोपणामुळे प्रामुख्याने चार आणि शेतीमुळे सहा स्थानिक प्रजातींच्या अस्तित्त्वावर गदा येते. या दोन्ही लागवडीमुळे गवताळ प्रदेशातील (grassland) एकंदरीत ६५ स्थानिक प्रजातींना धोका निर्माण होतो, असे 'जर्नल ऑफ इकोलॉजी' या आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या संशोधनामध्ये नमूद करण्यात आले आहे. (grassland)
देशातील आघाडीची डिजिटल पेमेंट वाँलेट कंपनी पेटीएमने आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करण्याबरोबरच भारतीय स्टार्टअपला बळ देण्यासाठी वेगळ्या निधीची तरतूद करण्याचे ठरवले आहे. पेटीएमचे मुख्य कार्यकारी संचालक विजय शर्मा यांच्याकडून ही घोषणा करण्यात आली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स व इलेक्ट्रिक वाहन व्यवसायाला प्राधान्य देण्यासाठी ही नवी गुंतवणूक केली जाऊ शकते. कॅटेगरी २ च्या Alternate Investments Funds ची निर्मिती कंपनी करणार आहे.या निधीची एकूण किंमत २० कोटींच्या घरात असणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकार्यात्मक, सहकारी आणि शाश्वत सागरी परिसंस्थेच्या संकल्पनेला चालना देण्यासाठी बंदरे, शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालयाने डीजी शिपिंग आणि शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एससीआय) यांच्या सहकार्याने 6 सप्टेंबर 2023 रोजी मुंबईतील शिपिंग हाऊस येथे दुसरा हायब्रीड रोड शो आयोजित केला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राज्यमंत्री शंतनू ठाकूर, राष्ट्रीय जहाजबांधणी मंडळाचे अध्यक्ष डॉ. संजीव रंजन उपस्थित होते.
देशात १९८०च्या दशकात दलितांची जशी परिस्थिती होती, तशीच आता मुस्लिमांची आहे; हे अमेरिकेत जाऊन सांगणारे राहुल गांधी आपल्या आजी आणि वडिलांच्या कारकिर्दीचे सत्य सांगत आहेत. कारण, या कालखंडात अनुक्रमे इंदिरा गांधी आणि राजीव गांधी सत्तेत होते. त्यामुळे त्याचे स्वागत करावयास हवे. गांधी कुटुंबातील कोणीतरी आपल्या पक्षाचे सत्य खुलेपणाने सांगत असेल, तर ते देशासाठी अतिशय महत्त्वाचेच!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने बंदर विकासाला विशेष प्राधान्य दिले आहे. बंदरांचा विकास करून त्याद्वारे जलमार्गांद्वारे होणारा व्यापार वाढविणे आणि पायाभूत सुविधांचा विकास करण्याचे ध्येय आहे. त्याचप्रमाणे पर्यावरणपूरक ‘इकोसिस्टीम’ तयार करण्यासही प्राधान्य दिले जात आहे.
सध्याच्या काळात ज्याच्या हाती ‘सेमीकंडक्टर’, तो जगावर प्रभुत्व गाजवू शकतो. विविध इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजाविणार्या ‘सेमीकंडक्टर’ अर्थात अर्धसंवाहक उत्पादन क्षेत्रात भारताने पदार्पण केले आहे. सध्या या क्षेत्रावर चीनचे वर्चस्व आहे. मात्र, कोरोनानंतरच्या या काळात जागतिक समीकरणे बदलल्याने भारतास या क्षेत्रामध्ये आपले वर्चस्व निर्माण करण्याची संधी प्राप्त झाली आहे. त्यासाठी आता अमेरिकेचीही साथ लाभणार आहे.
एकीकडे राहुल गांधी परदेशात जाऊन मोदी सरकार आणि भाजपवर टीका करत होते आणि दुसरीकडे ईशान्य भारतातील तिन्ही राज्यांमध्ये काँग्रेसचा पराभव होत होता. त्यामुळे राहुल गांधी यांनी ‘टूलकिट’च्या नादी न लागता पक्षबांधणीकडे लक्ष दिल्यास तेच काँग्रेसच्या हिताचे ठरेल.
‘स्टार्टअप्स’ हे भारताच्या उद्योग क्षेत्राचे भविष्य. आज अनेक ‘स्टार्टअप्स’ उदयाला येत असून चांगल्या पद्धतीने आपला व्यवसाय करताना दिसतात. त्यातून बर्यापैकी प्रगतीही साधतात. पण, या ‘स्टार्टअप्स’च्या संपूर्ण विश्वाला आकार देण्यासाठी, या नव्याने उदयाला येणार्या उद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी काम करणे गरजेचे आहे आणि ती काळाची गरजसुद्धा आहे. पण, नेमके हेच काम करण्यासाठी फार कमी जण पुढाकार घेतात. पण, ‘पुणे इंटरनॅशनल सेंटर’चे मंदार जोशी यांनी मात्र यासाठी सक्रिय पुढाकार घेतला आहे. त्याचाच या लेखात घेतलेला सविस
कांदळवने धोक्यात आहेत. असा अंदाज आहे की, जगातील तीन चतुर्थांश कांदळवन आता धोक्यात आले आहेत आणि या परिसंस्थेवर अवलंबून असलेले सर्व सूक्ष्म संतुलन धोक्यात आले आहे. उद्या होणार्या आंतरराष्ट्रीय कांदळवन दिनाच्या निमित्ताने याच कांदळवनांचा आढावा घेणारा हा लेख...
किनाऱ्याचे रक्षक अशी ओळख असलेल्या कांदळवनांचे आणि संबंधित परीसंस्थेचे संवर्धन करणाऱ्या लोकांचा सन्मान कांदळवन प्रतिष्ठानतर्फे करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथिगृहात मंगळवारी दि. २६ जुलै रोजी आंतरराष्ट्रीय कांदळवन परिसंस्था संवर्धन दिनानिमित्त हे पुरस्कार देण्यात येणार आहेत.
आधुनिक युगाची सुरुवात झाल्यापासूनच अमेरिकेसह युरोपीय देशांनी आपली भरघोस प्रगती करवून घेतली, तर भारतासह अनेक आशियाई देश विकसनशील ठरले. मात्र, या काळात आफ्रिका खंडातील जवळपास सर्वच देशांपर्यंत आधुनिकीकरण पोहोचलेच नाही, त्यांच्या प्रगतीचा वारु उधळलाच नाही.
२०१९ मध्ये स्थापना झालेले ‘अटल इनक्युबेशन सेंटर’ - ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी फाऊंडेशन’ने तीन वर्षातच प्रगतीचा टप्पा गाठला आहे. यात 70हून अधिक उद्योगतज्ज्ञ/ मार्गदर्शक आहेत, जे ‘स्टार्टअप्स’ना सतत मार्गदर्शन, साहाय्य प्रदान करतात. ‘स्टार्टअप’, नवोदित उद्योजक आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘इकोसिस्टीम’मधील १२ हून अधिक शैक्षणिक भागीदार आणि 20हून अधिक संस्थांचा पाठिंबा आहे. ‘अटल इनक्युबेशन सेंटर’ने प्रमुख उपक्रमाअंतर्गत ‘न्यू इंडिया स्टार्टअप कॉन्क्लेव्ह’च्या दोन आवृत्त्या आयोजित केल्या. ‘ग्लोबल पार्
मानव-वन्यजीव संघर्षामधला दुलर्क्षित राहिलेला संघर्ष म्हणजे मानव आणि मगरींचा
निसर्गसौंदर्याने परिपूर्ण अशी ही कोकण किनारपट्टी अर्थात महाराष्ट्राला लाभलेला ७२० किमी लांबीचा समुद्रकिनारा. त्याविषयी...
'सिटू मुनामबम' या बंदरावरील घटना
जंगल संवर्धनाचे मॉडेल जसेच्या तसे गवताळ प्रदेशांच्या बाबतीत राबवून चालणार नाही.
गेल्या काही वर्षांमध्ये समाजात कांदळवनांविषयी जनजागृती झाली आहे. कांदळवनांची कुठे तोड होत असल्यास किंवा त्यावर भराव टाकला जात असल्यास नागरिकांकडून त्याविषयी आवाज उठवला जातो. ही कांदळवने एवढी का महत्त्वाची आहेत, त्याविषयी ऊहापोह करणारा हा लेख...
दुर्मीळ आणि संरक्षित मत्स्यप्रजातींबाबत प्रबोधन झाल्याने अशा दुर्मीळ प्रजातींची माहिती उजेडात येत आहे.
भारतात केवळ तीन राज्यांमध्ये अस्तिवात असणारी 'मायरिस्टिका स्वॅम्प' वनराई सिंधदुर्गमध्ये आढळून आली आहे.
नवी प्रजात 'स्टायलोस्टोमम' पोटजातीमधील असून 'बीएनएचएस'च्या शास्त्रज्ञांनी उष्णकटिबंधीय पट्ट्यात प्रथमच या पोटजातीची नोंद केली आहे.
'मॅंग्रोव्ह सेल' व 'मॅंग्रोव्ह फाऊंडेशन'च्या वतीने शुक्रवारी ऐरोलीतील 'किनारा व सागरी जैवविविधता केंद्रा'मध्ये 'आंतरराष्ट्रीय कांदळवन दिवस' साजरा करण्यात आला
३३ कोटी वृक्षारोपणाच्या उद्दिष्टाअंतर्गत 'कांदळवन संरक्षण विभागा'ने ( मॅंग्रोव्ह सेल) ४० लाख कांदळवनांच्या रोपणाला सुरुवात झाली आहे.
मुंबईतील वर्सोवा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनाऱ्यांवर जखमी कासवे आढळून आली आहेत.गंभीर बाब म्हणजे यांमधील दोन कासवांच्या पोटात मासेमारीच्या जाळीचे दोर आणि लोखंडी आकडा (हुक) अडकल्याचे निदर्शनास आले आहे.
मुंबईच्या जुहू किनाऱ्यावर रात्री निळी चादर पसरल्याचे चित्र सद्या दिसत आहे. 'बायोलूमिनेसेन्ट डिनोफ्लॅगलेट्स'( नोक्टीलिका) या सूक्ष्म समुद्री जीवांमुळे समुद्राच्या लाटांवर निळा प्रकाश पसरला आहे. मात्र या जावांची अमर्यादित वाढ सागरी परिसंस्थेला घातक असून त्यामुळे माशांवर विपरीत परिणाम होत असल्याचे मत सागरी अभ्यासकांनी मांडले आहे.
मानवी अतिक्रमणं थोपवून ‘ही’ मौल्यवान परिसंस्था टिकवणं, काळाची गरज आहे.