E-Commerce

नेटाफिम इंडिया बाजारात सादर करीत आहे तूफान, शेतकऱ्यांसाठी किफायतशीर आणि क्लॉग-रजिस्टन्ट ठिबक तंत्रज्ञान

नेटाफिम इंडिया या अत्याधुनिक सूक्ष्म सिंचन उत्पादनांचा पुरवठा करणाऱ्या आघाडीच्या कंपनीने तूफान हे आपले अनोखे बहू आयामी उत्पादन बाजारात आणले आहे. विविध प्रकारच्या पीक लागवडी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये कायापालट घडवून आणण्याची खात्री देणारे हे एक नवोन्मेषकारी ठिबक सिंचन तंत्रज्ञान आहे. या उत्पादनाच्या माध्यमातून शाश्वत शेतीमध्ये क्रांती घडवून आणण्याच्या दृष्टीने, 2025 सालापर्यंत भारतातील, 25,000 हेक्टर जमिनीवर सेवा देण्याचे तसेच 35,000 शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट, कंपनीपुढे आहे. याप्रकारातील सर्

Read More

महायुतीचा मराठवाड्याला 'महा'बूस्टर डोस!

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या औचित्यावर राज्य शासनाच्या वतीने मराठवाड्याला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मागील अनेक वर्षांपासून दुष्काळ आणि नैसर्गिक आपत्तींनी ग्रासलेल्या मराठवाड्याला या त्रासदीतुन बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारकडून मराठवाड्यासाठी मोठ्या निर्णयांची घोषणा करण्यात आली आहे. सिंचन, सार्वजनिक बांधकाम, आरोग्यासह अनेक महत्त्वपूर्ण विषयांच्या सरकारकडून तब्बल ५९ हजार कोटींची घसघशीत तरतूद करण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर केले आहे. छ. संभाजीनगर येथे पार पडलेल्या मंत्रीमं

Read More

जलयुक्त शिवारसह कृषी सिंचनाच्या कामांना गती देणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : अल् निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाचे सरासरी प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. तसेच नेहमीपेक्षा उशिरा मोसमी पावसाचे आगमन होणार असल्यामुळे पडणाऱ्या पावसाचा थेंबन् थेंब वाचविणे आणि तो जमिनीत जिरवणे आवश्यक आहे. त्यासाठी जलयुक्त शिवार २.०, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात. तसेच जलयुक्त शिवार योजनेतील कामांसह कृषी सिंचन योजनांमधील कामांना गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत.

Read More

'भूजल संपत्तीचे जतन व संवर्धन होण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा' : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचा सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिन

Read More

'राज्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सर्व मदत करू'

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आश्वासन

Read More

सिंचन घोटाळा प्रकरणी ईडीने दाखल केला एफआयआर

सिंचन घोटाळा पुन्हा तपास केला जाणार

Read More

मंत्र्याची सही असूनसुद्धा फक्त अधिकाऱ्यांवर खापर ? : देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

वेळ पडल्यास आपण या प्रकरणात मध्यस्ती अर्ज करू अशी भूमिका विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी घेतली आहे

Read More

'त्या' सिंचन घोटाळा फाईल्सशी अजित पवारांचा संबंध नाही

महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे डीजी परमबीर सिंग यांनी दिली माहिती

Read More

दुष्काळाबाबत राज ठाकरेंनी राष्ट्रवादीला जाब विचारावा : शिवसेनेचे प्रत्युत्तर

दुष्काळी कामांवरून प्रश्न उपस्थित करणार्‍या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना शिवसेनेने प्रत्युत्तर दिले आहे. “जलसिंचन झाले तरी दुष्काळ कसा? हा प्रश्न राज ठाकरे यांनी सध्या ते ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत त्या राष्ट्रवादीला विचारावा,” असे विधानपरिषदेतील शिवसेनेचे गटनेते अनिल परब यांनी सांगितले. राज ठाकरे यांनी सोमवारी ठाण्यात दुष्काळावरून राज्य सरकारवर हल्ला चढवला होता. २९ हजार गावात दुष्काळ जाहीर झाला, मग सिंचनाबाबत काय कामे केली असा प्रश्न राज यांनी उपस्थित केला होता.

Read More

महाराष्ट्र होईल ‘पाणीदार’९१ सिंचन प्रकल्प वर्षभरात पूर्ण होणार

राज्यातील दुष्काळग्रस्त भागांमधील शेतीला नवसंजिवनी मिळावी, महाराष्ट्राला लागलेल्या या दुष्काळरूपी संकटाचा सर्वनाश व्हावा, मोठ्या प्रमाणावर जमीन सिंचनाखाली यावी, आणि बळीराजाला दिलासा मिळावा, यासाठी राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे. एकात्मिक जलआराखडा तयार करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य बनले असतानाच आता बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील, शेतकरी आत्महत्त्याग्रस्त भागातील ९१ सिंचन प्रकल्प २०१९ पर्यंत मार्गी लाणार आहे व यामुळे महाराष्ट्र पा

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121