उत्तर प्रदेशातील धक्कादायक घटना 'Bahraich' हत्याकांड!
Read More
Hindu उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यात इस्लामिक कट्टरवाद्यांच्या जमावाने दुर्गापूजेवेळी मंडपात घुसून गोंधळ घातल्याची घटना घडली आहे. आरोपी कलीम, अरबाज, इम्रान आणि मुख्तार यांचा समावेश असून त्यांनी महिला भाविकांशी गैरवर्तन केले. यावेळी दुर्गापूजेच्या मंडपात लावलेला भगवा ध्वज फाडून दबाव आणला गेला असून ही घटना ५ ऑक्टोंबर रोजी घडली आहे.
दरवर्षी दुर्गापूजेनिमित्त प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींकडून काही ना काही गोंधळ घातला जातोच.
मानवाच्या इतिहासात डोकावून बघितलं, तर असं दिसून येतं की, शक्तीची उपासना अतिप्राचीन काळापासून चालू आहे. हजारो, लाखो वर्षांपासून शक्तीला जाणून घेण्यासाठी जे केल जातं ना त्याला ‘उपासना’ म्हणतात. संपूर्ण जगताची शक्ती अफाट, अमर्याद अशी आहे. मानव अशा शक्तीपुढे नतमस्तक होऊन म्हणू लागला.
राहुल गांधी यांना आपण ‘हिंदू’ असल्याची जाणीव तीव्रतेने होऊ लागल्याचे आणखी एका उदाहरणावरून लक्षात येते. प. बंगालमध्ये दुर्गापूजेच्या निमित्ताने आपणही ‘दुर्गाभक्त’ असल्याचे राहुल गांधी हे त्या राज्यातील जनतेला दाखवून देणार आहेत. राहुल गांधी यांनी प. बंगालमधील काँग्रेस नेत्यांची बैठक दिल्लीत बोलावली होती. त्यावेळी राज्यातील नेत्यांनी त्यांना दुर्गापूजा उत्सवास येण्याचे निमंत्रण दिले.