( Sukhwinder Singh kharoor ) दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘ईडी’ने ३ हजार ५५८ कोटी रुपये कथित घोटाळ्याचा मास्टरमाईंड सुखविंदर सिंग खरूर आणि डिंपल खरूर यांना अटक केली आहे. हे दोघेही देश सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. परंतु, ‘लुक आऊट’ नोटिसीमुळे विमानतळावरच दोघांना रोखण्यात आले. ‘व्यूनाऊ मार्केटिंग सर्व्हिसेज लिमिटेड’ आणि त्याच्याशी निगडित कंपन्यांविरोधात मनी लॉण्ड्रिंगअंतर्गत तपास सुरू आहे. त्यातूनच ही कारवाई करण्यात आली.
Read More
धनत्रयोदशीच्या निमित्ताने आपण ‘आरोग्य भारती’च्या उद्दिष्टांबद्दल वाचले असेल, ज्यामध्ये स्वस्थ व्यक्तीला रोगी होण्यापासून वाचविणे हा मुख्य हेतू आहे. या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी ‘आरोग्य भारती’ने ‘स्वस्थ जीवनशैली’ ( Healthy Lifestyle ) हा एक महत्त्वाचा आयाम प्रस्थापित केला आहे. त्याविषयी आजच्या लेखात जाणून घेऊया.
अॅनिमल' चित्रपटात मिळालेल्या घवघवीत यशानंतर अभिनेत्री तृप्ती डिमरी विशेष चर्चेत आहे. बुलबुल चित्रपटातील तृप्ती 'अॅनिमल' आणि 'भूल भूलैय्या ३' मध्ये वेगळ्याच अंदाजात दिसली. एका चित्रपटामुळे एका पाठोपाठ एक मोठे चित्रपट तिने पटकावले. लवकरच ती 'धडक २' मध्ये झळकणार असून अनुराग बासू दिग्दर्शित 'आशिकी ३' मध्येही तिची वर्णी लागली होती. मात्र, आता 'आशिकी ३' मधून तिचा पत्ता कट झाल्याची माहिती मिळत आहे.
नाशिक : आयाम, नाशिक आयोजित ‘गोदावरी ( Godavari ) संवाद २०२४’ गुरुदक्षिणा सभागृह, कॉलेज रोड येथे रविवार, दि. ८ डिसेंबर रोजी उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या उद्घाटनाला पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपस्थित होते. कर्णिक यांनी त्यांच्या मनोगतात डीप स्टेट आणि इतर विषय किती महत्त्वाचे आहेत, हे सांगितले. ते म्हणाले, “आपला समाज, संस्कृती, आर्थिक व्यवस्था व्यवस्थित ठेवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. आयाम नाशिक असे कार्यक्रम घेऊन हा प्रयत्न करत आहे. त्यासाठी त्यांचे अभिनंदन. यानंतर ‘डीप स्टेट अॅण्ड वर्ल्ड ऑर्डर’
हिंदी चित्रपटसृष्टीतील दोन ब्लॉकबस्टर चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले आणि दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळवला. ‘सिंघम अगेन’ आणि ‘भूल भूलैय्या ३’ या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांची दिवाळी अगदी धमाकेदार केली आहे. एकाच दिवशी दोन्ही चित्रपटांची टक्कर बॉक्स ऑफिसवर कसा परिणाम करणार या चर्चा रंगल्या होत्या खऱ्या पण दोन्ही चित्रपटांनी अनपेक्षितपणे कमालीची कामगिरी केली आहे.
अभिनेता कार्तिक आर्यनची प्रमुख भूमिका असणारा 'भूल भुलैया ३' हा चित्रपट १ नोव्हेंबर २०२४ रोजी देशभरात प्रदर्शित झाला. सिंघम अगेन या चित्रपटासोबत टक्कर देत भूल भूलैय्या ३ ने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा गल्ला अवघ्या तीन दिवसांत जमा केला आहे. दरम्यान, कार्तिकने नुकताच चित्रपटाच्या चित्रिकरणावेळी त्याच्यासोबत घडलेला एक विचित्र किस्सा सांगितला आहे.
'भूल भुलैय्या' या चित्रपटाच्या दोन यशस्वी भागांनंतर आता भूल भूलैय्या ३ हा चित्रपट दिवाळी निमित्त प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कथा तर प्रेक्षकांना आवडतेच पण त्याहून जास्त आवडली ती यातील गाणी खासकरुन 'आमी जे तोमार' गाणं. नुकतंच या गाण्याची तिसऱ्या भागातील पहिली झलक प्रदर्शित करण्यात आली. डान्सिंग क्विन माधुरी दीक्षित आणि ओरिजनल मंजुलिका यांनी एकत्रित एकाच स्टेजवर आमी जे तोमार या गाण्यावर नृत्य केलं. शुक्रवारी (२५ नोव्हेंबर) रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये ‘आमी जे तोमार ३.o’ या गाण्यावर त्यांनी या दोन्ही अभिनेत्रीं
यंदाची दिवाळी प्रेक्षकांसाठी फार खास असणार आहे. कारण, भूल भूलैय्या आणि सिंघम या दोन्ही सुपरहिट चित्रपटांचे सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. भूल भूलैय्या ३ आणि सिंघम अगेन हे दोन्ही चित्रपट १ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार असून नेमकी बॉक्स ऑफिसवर कोणता चित्रपट बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. दरम्यान, 'भूल भूलैय्या ३'ची उत्सुकता शिगेला पोहोचली असून कार्तिक आर्यन पुन्हा एकदा रुह बाबाच्या भूमिकेतून भुतांना बाटलीत बंद करायला तयार झाला आहे.
मंजुलिका परत येत आहे आणि यावेळी एक नाही तर दोन मंजुलिका असणार आहेत. हो सध्या कार्तिक आर्यन याची प्रमुख भूमिका असणारा 'भूल भूलैय्या ३' सध्या चर्चेत आहे. भूल भूलैय्या ३ चित्रपटाच्या ट्रेलरमधून १५ वर्षांनी पुन्हा एकदा वेगळं कथानक दिसणार असं दिसत आहे. विशेष म्हणजे भूल भूलैय्या नंतर तिसऱ्या भागात पुन्हा एकदा विद्या बालन दिसणार असून प्रेक्षक अधिकच उत्सुक आहेत. अशातच 'भूल भूलैय्या ३'मध्ये आधीच्या भागातील एक पात्र पुन्हा एन्ट्री घेताना दिसणार आहे.
अॅनिमल चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री तृप्ती डिमरी सध्या चांगलीच चर्चेत आहे. अॅनिमल चित्रपटात छोटेखानी भूमिका जरी केली असली तरी तृप्तीला अनेक नव्या हिंदी चित्रपटांच्या ऑफर आल्या. विकी कौशलसोबत 'बॅड न्यूज' या चित्रपटात ती झळकली होती. आता सध्या तृप्ती राजकुमार राव सोबत 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ' या आगामी चित्रपटात काम करणार आहे. सध्या हा चित्रपट, त्यातील गाणी आणि तृप्ती एका विशेष कारणामुळे चर्चेत आहे. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार असून सध्या राजकुमाक राव आणि तृप्ती डिमरी प्रमोशनमध्ये व्यस्
बहुचर्चित 'भूल भूलैय्या ३'ची उत्सुकता शिगेला आहे. तिसऱ्या भागात पुन्हा एकदा विद्या बालन अर्थात मॉंजोलिका पर येणार असल्यामुळे विशेष आनंद प्रेक्षकांना झाला आहे. आता पुन्हा एकदा कार्तिक आर्यन भूतांना आटोक्यात आणायला सज्ज आहे. नुकताच या चित्रपटाचा भयानक टीझर प्रदर्शित झाला आहे.
अक्षय कुमार याची प्रमुख भूमिका असणारा भूल भूलैय्या हा चित्रपट २००२ साली आला होता. त्यानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग २०२२ साली आला होता. आता लवकरच कार्तिक आर्यनची प्रमुख भूमिका असणारा 'भूल भूलैय्या ३' कधी येणार हे जाहिर करण्यात आले आहे. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात कियारा अडवाणी होती तर आता तिसऱ्या भागात तृप्ती डिमरीची वर्णी लागली आहे. आणि महत्वाचे म्हणजे 'भूल भूलैय्या'चा पहिला भाग गाजवणारी विद्या बालन पुन्हा एकदा तिसऱ्या भागात झळकणार असल्याने चाहत्यांना विशेष आनंद झाला आहे.
अक्षय कुमार, विद्या बालन यांची प्रमुख भूमिका असलेल्या भूल भूलैय्या या चित्रपटाने २००७ साली प्रेक्षकांना एक नवी पर्वणी देऊ केली होती. सायकोलॉजिकल कॉमेडी हॉरर असलेल्या या चित्रपटाचा त्यानंतर दुसरा भाग आला 'भूल भुलैया 2'. ज्यात अभिनेता कार्तिक आर्यन प्रमुख भूमिकेत होता. आता या चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे २०२४ ला दिवाळीच्या मुहूर्तावर भूल भुलैया ३ चित्रपटगृहात दाखल होणार असल्याचे सांगितले जात आहे.
विकी कौशल आणि तृप्ती डिमरी यांची प्रमुख भूमिका असणारा ‘बॅड न्यूज’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस येईल की नाही असा संभ्रम होता. पण, या चित्रपटाने अभिनेता अक्षय कुमारच्या ‘सरफिरा’ चित्रपटाला मागे टाकत भरघोस कमाई केली आहे.
अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री तृप्ती डिमरी यांची प्रमुख भूमिका असणारा ‘बॅड न्यूज’ चित्रपट १९ जुलै २०२४ रोजी देशभरात प्रदर्शित झाला. कॉमेडी आणि फॅमिली ड्रामा असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही पहिल्याच दिवशी उत्तम कमाई केली आहे.
‘अॅनिमल’ चित्रपटामुळे अभिनेत्री तृप्ती डिमरी ही देशभरातीलच नव्हे, तर जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचली. आजवर तिने ‘लैला मजनू’, ‘पॉस्टर बॉईज’, ‘बुलबुल’, ‘क्वाला’ या चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. तसेच, आगामी ‘धडक 2’, ‘भूलभूलैय्या 3’, या चित्रपटांतही ती झळकणार असून सध्या ती ‘बॅड न्यूज’ या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्याच निमित्ताने दै. ‘मुंबई तरुण भारत’ने तृप्ती डिमरीशी साधलेला हाव विशेष संवाद.
अभिनेत्री जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांची प्रमुख भूमिका असणारा धडक चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. आता या चित्रपटाचा दुसरा भाग निर्माता करण जोहर घेऊन येत आहे. धडक २ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहिर झाली असून यात दोन मोठे बदल दिसणार आहे. एक म्हणजे या चित्रपटात प्रमुख भूमिकेत अॅनिमल चित्रपट फेम अभिनेत्री तृप्ती डिमरी आणि अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी झळकणार आहेत. शिवाय या चित्रपटाचे दिग्दर्शन शाजिया इक्बाल करणार असून धडक चे दिग्दर्शन शशांक खेतान यांनी केले होते.
स्त्रीची आत्मचरित्र, व्यक्तिचित्र किंवा तिच्या कर्तृत्वाविषयीचं लेखन माझ्या नेहमीच आवडीचं. कारण, तिचं व्यक्तिमत्त्व गुंतागुंतीचं असतं. एकाचवेळी अनेक ठिकाणी लक्ष घालून अनेक आघाड्यांवर हुकूमत गाजवण्याची त्यांची हातोटी विलक्षण असते. प्रतिभा रानडे हे असेच एक विलक्षण व्यक्तिमत्त्व. ‘पैस प्रतिभेचा’ हे पुस्तक म्हणजे त्यांची चहू बाजूंनी वेध घेणारी एक प्रदीर्घ मुलाखत आहे. एका प्रतिभावंत आणि अनुभवसंपन्न स्त्रीला दुसर्या एका जिज्ञासू स्त्रीने विचारलेले प्रश्न आणि त्या दोघींव्यतिरिक्त वाचकांचे मनही समृद्ध करणारी त्यां
‘नम्र जाला भूतां। तेणें कोंडिलें अनंता’ या तुकारामांच्या अभंगातील ओळीप्रमाणे मातीशी स्वत:ची नाळ घट्ट जोडून असणार्या विकास कोकाटे यांच्या वादनकलेचा प्रवास...
कॉँग्रेसच्या भारत जोडो यात्रे दरम्यान राहुल गांधी यांनी जणू काही विनोदांची मालिका सुरू केली. गव्हाचे पित 40 रुपये लीटर मिळते असे म्हणत या मालिकेने ऊचांक गाठला. त्याचा आढावा गहणाऱ्य हा लेख
स्वत: पवारांनी ज्यावेळेस राजू शेट्टींची भरसभेत जात काढली त्यावेळेस त्यांचा सुसंस्कृतपणा कुठे गेला होता ? प. महाराष्ट्रातल्या एका महिला नेत्याविरोधात भरसभेत 'खोलात' जाताना सुसंस्कृतपणा माळावर चरायला गेला होता का ?
ख्रिस्तोफर नोलान हा जगातील प्रसिद्ध दिग्दर्शकांपैकी एक समजला जातो. आता सध्या तो त्याच्या आगामी चित्रपटासाठी भारतात आला असून डिंपल कपाडिया ही भारतातील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री या चित्रपटात भूमिका साकारणार आहे.
मीरा – भाईंदर येथे असलेली शिवसेना पक्षाची २१ कार्यालये ही बेकायदा असल्याची माहिती प्रशासनाने सादर केली.
जीएसटीची, सरकारी बॅंकांचे विलिनीकरण आदी अर्थव्यवस्थेशी संबधित कठोर पावले उचलल्यामुळे भारताचा जीडीपी दर तेजीत आहे, असे गौरवोद्गार जे.पी. माॅर्गन कंपनीचे मुख्य सचिव यांनी काढले आहेत.