माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात जग जवळ आले आहे, असे आपण अगदी सहजपणे म्हणतो. संपर्कसाधनांच्या विस्तारामुळे मानवी आयुष्यातील हा एक सकारात्मक तांत्रिक आविष्कारच. परंतु, याच जग जवळ येण्याच्या वास्तवामुळे अमेरिकेसारखी महासत्ताही धास्तावलेली दिसते. म्हणूनच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संभाव्य हल्ल्यांपासून देशाच्या रक्षणासाठी ‘गोल्डन डोम’ यंत्रणा विकसित करणार असल्याची घोषणा केली. तेव्हा, अमेरिकेला नेमके या सुवर्णकवचाची गरज का भासावी, याविषयी जाणून घेणे क्रमप्राप्त ठरावे.
Read More
येथील जनरल एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू हायस्कूल कल्याण मधील १९७५ साली जुन्या एस एस सी च्या शेवटच्या बॅच च्या विद्यार्थी - विद्यार्थिनीचा सुवर्ण महोत्सवी स्नेह सोहळा नुकताच डोंबिवलीतील सीकेपी सभागृहात जो सौ मृदुल दवणे ह्यांनी उपलब्ध करून दिला होता तिथे नुकताच पार पडला. अर्थात १९७५ साली एस एस सी पास विद्यार्थी आजमितीस आजी - आजोबा झाले आहेत. या सोहळ्यात सुमारे ५० जण सहभागी झाले होते.
अमृतसर सुवर्ण मंदिरापासून जेमतेम चार ते पाच मिनिटांवर असलेल्या ‘हेरिटेज स्ट्रीट’वर 30 फूट उंचीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची एका नराधमाने विटंबना केली. संविधानाची प्रतही जाळली. तेही नेमके प्रजासत्ताक दिनी! या घटनेचा व्हिडिओ प्रसारमाध्यमांत प्रसारित झाला. ही घटना अत्यंत निंदनीय आणि भयंकरच.
(Nitin Gadkari) रस्ते अपघातामधील अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णालयात नेणाऱ्या नागरिकांना केंद्र सरकारकडून ५ हजार रुपये बक्षीस स्वरुपात मिळायचे. परंतु आता बक्षिसाची रक्कम वाढवून २५ हजार रुपये करणार येणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. रस्ता सुरक्षेच्या मुद्द्यावर अभिनेते अनुपम खेर यांच्या मुलाखतीदरम्यान नितीन गडकरी म्हणाले की, त्यांनी रस्ते वाहतूक मंत्रालयाला पुरस्काराची रक्कम वाढवण्याचे निर्देश दिले आहेत
Tajinder Singh भाजप नेते तजिंसदर बग्गा यांनी एका उजैन येथील हिंदू मंदिराला भेट दिल्याने त्यांची खिल्ली उडवल्याचा प्रकार घडला आहे. तुम्ही केवळ सनातन धर्माचे पालन करत आहात, सुवर्ण मंदिरातही डोके टेकवा. अशा डाव्या विचारधारेच्या पत्रकार मृणाल पांडे यांनी गरळ ओकली आहे.
मुंबई : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू ( Chandrababu Naidu ) यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठीचे ‘स्वर्ण आंध्र-२०४७’ हे धोरण नुकतेच जाहीर केले आहे. या धोरणाच्या अंतर्गत “आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वात रालोआ सरकार आंध्र प्रदेशच्या जनतेचा शाश्वत विकास साधताना, श्रीमंत, निरोगी आणि आनंदी आंध्र प्रदेशच्या निर्माणासाठी कार्य करणार आहे,” असेदेखील नायडू यांनी सांगितले.
Sukhbir Singh शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांनी बुधवारी सकाळी मुंडण केले. यावेळी दहशतवादी नारायण सिंह चौरा याने अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात तनखैया तपश्चर्या करत असलेल्या पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना गोळ्या घालण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना ४ डिसेंबर २०२४ रोजी घडली आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुखबीर सिंह बादल यांच्यावर हल्ला करणारा हल्लेखोर हा खलिस्तानी असल्याचे सांगण्यात येत आहे.
‘चतुरंग’ संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी सांगता सोहळ्यानिमित्त शनिवार, दि. २८ आणि २९ सप्टेंबर रोजी मुंबईतील यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज, रविवार, दि. २९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी होणार्या कार्यक्रमात प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, प्रसिद्ध अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि रोहिणी हट्टंगडी, प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत, पं. उल्हास कशाळकर, पं. हरिप्रसाद चौरसिया, क्रिकेटपटू चंदू बोर्डे, ख्यातनाम उद्योजक बाबा कल्याणी, ज्येष्ठ साहित्यिक महेश एलकुंचवार, संगीतकार अशोक प
असे म्हणतात की, ‘जे काम हजार व्याख्यानांनी होत नाही, ते एका चांगल्या नाटकाने होते.’ तेव्हा मनाने निश्चय केला की, सावरकरांचे कार्य, प्रखर राष्ट्रवाद, भाषा प्रभुत्व, त्यांनी भोगलेले कष्ट, कारावास यातील जे जमेल ते तरुण पिढीपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न आपण निश्चित करू शकतो. आपल्या हातात हक्काचे माध्यम आहे रंगमंच! ‘संगीत उत्तरक्रिया’, ‘माझी जन्मठेप’, ‘हिंदुत्व’, ‘सहा सोनेरी पाने’ ही पुस्तके पुन्हा एकदा सादरीकरणाच्या दृष्टीने वाचू लागलो.
सुपरस्टार रजनीकांत यांचे चाहते केवळ दक्षिण भारतातच नव्हे तर संपुर्ण जगभरात आहेत. रजनीकांत यांच्या स्टाईलमुळे लोकं त्यांच्यावर जीवापाड प्रेम करतात. इतके मोठं व्यक्तिमत्व असूनही साधी राहणी असणाऱ्या रजनीकांत यांना युएइ सरकारने विशेष भेट दिली आहे. रजनीकांत यांना UAEच्या संस्कृती आणि पर्यटन विभागाकडून गोल्डन व्हिजा मिळाला आहे. नुकतीच ते अबू धाबीला गेले होते, त्यावेळी त्यांना हा व्हिजा सन्मानपूर्वक देण्यात आला. याबद्दल रजनीकांत यांनी सरकारचे आणि लुलु समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एम ए युसूफ अली यांचेही
अलीकडील काही घटनांवर दृष्टिक्षेप टाकला, तर राज्यातील काही विभागांतील नोकरशाहीमधील हलगर्जीपणा अधिक वाढला असल्याचे लक्षात येते. रुग्णालयातील निष्काळजीपणाने होणारे मृत्यू असोत की, लाचखोरी या दोन्ही कीड पुन्हा एकदा व्यवस्थेला पोखरत असून, ही स्थिती अधिक चिघळण्याची वाट न बघता, त्यावर गांभीर्याने सर्वांनी मिळून कठोर उपाययोजना तर केल्याचं पाहिजेत.
अमृतसर येथील जगप्रसिद्ध सुवर्ण मंदिराजवळील हेरिटेज स्ट्रीटवर दि. ८ मे रोजी पुन्हा एकदा बॉम्बस्फोट झाला आहे. त्यामुळे संपुर्ण परिसरात एकच गोंधळ उडाला आहे. बॉम्बस्फोटाची घटना घडताच घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याआधी ही दि. ६ मे रोजी रात्री आता बॉम्बस्फोट झाला आहे. त्या घटनेच्या २०० मीटर अंतरावर बॉम्बस्फोटाची घटना घडली होती. या स्फोटात आयईडीचा वापर झाल्याचा पोलिसांना संशय आहे .या प्रकरणाचा तपास सुरू आहे.या बॉम्बस्फोटात एक जण जखमी झाला आहे तसेच उर्वरित भागात कोणतीही जीवितहावर्दळनी झालेली
करवीर निवासिनी अंबाबाई देवीला ४७ तोळे सोन्याचा मुकूट दान करण्यात आला आहे. हे तब्बल २४ लाख रुपये किंमतीचे आहे. हा झगमगीत मुकूट शनिवारी देवीला चढवण्यात आला होता. जालना येथील अध्यात्मिक संस्थानाने शुक्रवारी ४७० ग्राम वजनाचे शुद्ध सुवर्णजडित किरीट अर्पण करायचे ठरवले होते.
पंजाबमधून नुकतीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पंजाब येथील सुवर्ण मंदिरात एका मुलीला प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले. मुलीच्या चेहऱ्यावर तिरंगा काढलेला होता त्यामुळे 'हा पंजाब आहे तुमचा भारत नाही',असे म्हणत सुवर्ण मंदिराचा कर्मचाऱ्यांने त्या मुलीला मंदिरात जाण्यापासून रोखले. या घटनेचा व्हिडिओही समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
‘कलासागर’ ही ‘टाटा मोटर्स’ यांची साहित्यिक संस्था असून तिने आपली 50 वर्षे नुकतीच पूर्ण केली आहेत. कामगारांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी स्थापन केलेल्या ‘कलासागर’चा आढावा घेणारा हा लेख...
मालवण तालुक्यातील धामापूर पेठवाडीतील एका ग्रामस्थाच्या विहीरी मध्ये कोल्हा पडलेला आढळून आला. याबाबत वन विभागाला कळवण्यात आले. कुडाळ वन परिक्षेतत्राचे रेस्क्यू पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या रेस्क्यू पथकाने सुमारे २० फूट खोल विहिरीतून या सोनेरी कोल्ह्यास सुखरूप बाहेर काढले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्वाच्या पाणथळ प्रदेशावरील आधारित ‘‘रामसार’ अधिवेशना’चे २०२२ हे पन्नासावे वर्ष आहे. पानथळ अधिवासाचे महत्व आणि ‘रामसार’ प्रकल्पांबाबतच्या इतिहासाची उहापोह करणारा हा लेख..
आंध्रप्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील सुन्नापल्ली किनारपट्टीवर मंगळवारी संध्याकाळी एक रहस्यमय सोनेरी रंगाची रथासारखी रचना दिसली. हा रथ दक्षिणपूर्व आशियाई देशांमधील मठाच्या आकाराशी जुळत आहे. स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने दोरीच्या सहाय्याने हा रथ किनाऱ्यावर आणण्यात आला.
गुवाहाटी येथील चहा लिलाव केंद्रात सोमवारी झालेल्या लिलावात गोल्डन पर्ल टी ला विक्रमी बोली लावली गेली. एका किलोसाठी ९९,९९९ रुपयांची बोली लावली गेली
माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग याने सुवर्ण मंदिरात ठार झालेल्या खलिस्तान दहशतवादी भिंद्रनवालेला वाहिली श्रद्धांजली
गेल्या अडीच महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार चालू होते. पुण्यातल्या सह्याद्री रुग्णालयात त्यांनी सोमवारी (१९ एप्रिल) सकाळी अखेरचा श्वास घेतला.
भारतात महाराष्ट्राला सांस्कृतिक सार्वभौमतेसह समृद्ध कला परंपरा लाभलेली आहे. कला हा शब्द उच्चारला तर लगेच मुंबईच्या सर जे. जे. कला महाविद्यालय समूहाचं नावं ओघाने येतंच. १८५० ते १८५७ या काळात तत्कालीन ‘कंपनी सरकार’कडे ‘टेक्सटाईल अॅण्ड वेव्हिंग’चे उद्योजक दानशूर सर जमशेठजी जिजिभाई टाटा यांनी पुढाकार घेऊन जे. जे. स्कूलची स्थापना केली.
अंबाला हवाईतळावर होणार कार्यक्रम
व्ही.पी.वर्ल्ड मुव्हीजची निर्मित चित्रपटाला विविध क्षेत्रांत एकूण ७ नामांकन पुरस्कार
कोरोनामुळे देशाने गमावला पद्मश्री पुरस्कार विजेता
गुरुद्वाराबाहेर नमाज केली मग मशीदीबाहेर यज्ञ करू शकतो का? भाजपचे नेते संबित पात्रांचा सवाल
ट्वीटर या मायक्रो ब्लॉगिंग साइटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दबदबा या वर्षीही कायम राहिला. २०१९ हे ‘लोकसभा इलेक्शन २०१९’ या हॅशटॅगने गाजले, सर्वाधिक लोक्रप्रिय दहा व्यक्तींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे. Narendra Modi Tweet becomes Golden Tweet
इफ्फीच्या इतिहासात या पूर्वी कधीच न घडलेल्या काही गोष्टी यावर्षीच्या या गोल्डन जुबली महोत्सवाची आकर्षणे ठरणार आहेत. काय आहेत या गोष्टी...
इंडियन सॅण्ड आर्टिस्ट सुदर्शन पटनाईक, ज्यांची जगभरात ओळख आहे. याच्या वाळूतील शिल्पांचे जगभरातून कौतुक होते.
ऐकू आणि बोलू न शकणाऱ्या वडील आणि मुलाची अत्यंत नाजूक अशी कहाणी असलेल्या ‘बाबा’ या मराठी चित्रपटाची निवड आणि प्रदर्शन ‘गोल्डन ग्लोब्ज-लॉस एंजलीस’च्या ‘हॉलीवूड फिल्म प्रेस असोशिएशन मेम्बर्स (एचएफपीए)’ साठी झाली.
सध्या बॉलिवूडमध्ये खेळांवर आधारित चित्रपटांचे वारे वाहत असतानाच अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेल्या 'मैदान' या चित्रपटाचे चित्रीकरणाचा पहिला टप्पा आज पूर्ण झाला.
'बाबा’ हा चित्रपट संपूर्ण देशभर आज प्रदर्शित झाला असून त्याला चित्रपट समीक्षकांकडून प्रशंसा मिळाली आहे. दिग्दर्शक आणि निर्माते यांनी घेतलेली मेहनत आणि चित्रपटाची सजग आणि मार्मिक अशी हाताळणी यामुळे चित्रपट सर्वत्र गाजत आहे.
अमित गोरखे यांची अण्णाभाऊ साठे विकास महामंडळावर नुकतीच अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे. हे वर्ष अण्णाभाऊ साठे यांचे सुवर्ण जयंती वर्ष आहे. त्यानिमित्ताने अमित गोरखे यांच्याशी दै. ‘मुंबई तरूण भारत’च्या प्रतिनिधी योगिता साळवी यांनी साधलेला हा संवाद...
वयाच्या १०२ व्या वर्षी सुवर्णपदक जिंकत, तरुणांनाही लाजवेल असा उत्साह, इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास असलेल्या मन कौर या आजींची ही अनोखी कहाणी.