काही वर्षांपूर्वीपर्यंत उत्तर प्रदेश हे ‘बिमारू राज्य’ म्हणून ओळखले जात होते. त्याच उत्तर प्रदेशचा पूर्ण कायापालट सहा वर्षांत योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. राज्यातील ५.५ कोटी जनतेला गरिबीतून बाहेर काढण्याचे मोठे काम त्यांनी केले आहे. देशातील दुसरी मोठी अर्थव्यवस्था म्हणून ते विकसित होत आहे
Read More