गेले काही वर्षे अर्थकारण पाहता डिजिटल युगात शोधकार्याला नैतिक अधिष्ठान प्राप्त झाले आहे. शोध ही काळाची जननी नसून वाढती गरज ही काळाची गरज बनली आहे. माहिती तंत्रज्ञानाचा आवाका ' लार्जर देन लाईफ ' बनल्यामुळे समजासंस्कृतीतील पाळेमुळे बदलत आहेत. निश्चितच त्याचा फायदा ब्रँड कंपन्यांना झाला नाही तर नवल वाटायला हवे. आता आयपीएल क्रिकेटचा मोसम व जवळच येऊन ठेवलेला लोकसभा निवडणूकीची चाहूल पाहता व्यवसायाचा खरा ' सिजन' सुरू झाला आहे.
Read More
अर्धवेळ नोकऱ्यांचे आमिष दाखवून फसवणूक आणि आर्थिक गुन्हे करणाऱ्या १०० हून अधिक संकेतस्थळांना बंद करण्याची कारवाई केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नागरिकांना अशा प्रकारांविषयी सावध राहण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
डिजिटल जाहिरातींचा खर्च हा २०२३ पर्यंत टीव्ही वरच्या जाहिरातींना मागे टाकेल असा अंदाज डेन्त्सु इंडिया च्या डिजिटल ऍडव्हर्टायझिंग इन इंडिया २०२२ या रिपोर्ट मधून समोर आले आहे.