Milord न्यायव्यवस्थेतील घडामोडींमुळे ही स्वायत्तता नसून मनमानी आहे, असा समज जर सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण होत असेल, तर ही बाब न्यायव्यवस्थेसाठी निश्चितच चिंताजनक. त्यामुळेच ‘आता कसं करायचं मिलॉर्ड,’ हा प्रश्न देश विचारत आहे आणि सर्वोच्च न्यायालयास त्याचे वेळ मारून नेणारे नव्हे, तर गंभीर असे उत्तर द्यावेच लागणार आहे.
Read More
Eknath Shinde कभी झुकता नही... सबको झुकाया.. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेब यांचा साधा कार्यकर्ता, पण मला हलक्यात घेऊ नका. असा गर्भित इशारा देत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यात पुष्पा सिनेमा स्टाईल गरजले. निमित्त होते, त्यांच्या वाढदिवसानिमित्त मा. नगरसेवक राम रेपाळे यांनी किसन नगर येथे आयोजित केलेल्या "भाई भंडारा " या मोफत उपक्रामाचे. यावेळी शिंदे यांनी, राज्यात तसेच देशात कुठेही गेलो तर किसननगर मध्ये आल्यानंतर जो आनंद होतो तो वेगळाच असल्याचे नमुद केले.
मुंबई : स्वामी विवेकानंद १६१ वी जयंती युवा दिनाचे औचित्य साधून के पूर्व बृहन्मुंबई महानगरपालिका सहाय्यक आयुक्त मनिष वळंजू यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्ण मित्र ( Patient Friendly Workshop ) सहयोगी संस्थेने विलेपार्ले पूर्व येथील वैष्णवी बेनक्वेट हॉल येथे रुग्ण मित्र स्नेह संवाद कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी अध्यक्ष म्हणून आयसीएमआर अनुवांशिक संशोधन केंद्र प्रमुख डॉ.शैलेश पांडे, आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली, रुग्ण मित्र विनोद साडविलकर यांच्या हस्ते पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षांना
नाशिक : आयाम, नाशिक आयोजित ‘गोदावरी ( Godavari ) संवाद २०२४’ गुरुदक्षिणा सभागृह, कॉलेज रोड येथे रविवार, दि. ८ डिसेंबर रोजी उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या उद्घाटनाला पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपस्थित होते. कर्णिक यांनी त्यांच्या मनोगतात डीप स्टेट आणि इतर विषय किती महत्त्वाचे आहेत, हे सांगितले. ते म्हणाले, “आपला समाज, संस्कृती, आर्थिक व्यवस्था व्यवस्थित ठेवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. आयाम नाशिक असे कार्यक्रम घेऊन हा प्रयत्न करत आहे. त्यासाठी त्यांचे अभिनंदन. यानंतर ‘डीप स्टेट अॅण्ड वर्ल्ड ऑर्डर’
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि मराठी विश्वकोश ( Marathi Encyclopedia ) मंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांच्याशी साधलेला हा संवाद
एकट्या उत्तर प्रदेशात, भाजप दहा हजारांहून अधिक सुफी दर्ग्यांच्या प्रमुखांशी संपर्क साधण्यासाठी विशेष मोहीम राबवत आहे. देशात जेथे- जेथे सुफीवादाचा प्रभाव होता, तेथे-तेथे दहशतवादास जागा मिळालेली नाही. ज्या-ज्या ठिकाणी सुफीवाद कमकुवत झाला अथवा त्यास जनाधार लाभला नाही, त्या-त्या ठिकाणी दहशतवाद रुजला असल्याचे दिसून आल्याचे भाजपचे मत आहे.
शिवसेनाप्रणित शेतकरी सेनेच्या वतीने राज्यभरात सुरू होणाऱ्या शेतकरी संवाद यात्रेचा शुभारंभ गुरुवारी टेंभी नाका येथे करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीफळ वाढवून या संवाद यात्रेला भगवा झेंडा दाखवला. याप्रसंगी शेतकरी सेनेचे अध्यक्ष धनंजय जाधव, नाथराव कराड, समन्वयक योगेश्वर रायते तसेच राज्याच्या वेगवेगळ्या भागातून आलेले प्रगतिशील शेतकरी आणि शेतकरी सेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
शांग्रीला डायलॉग’ ही ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीज’ या एका स्वतंत्र ‘थिंक टँक’द्वारे सिंगापूरमध्ये आयोजित ’ट्रॅक वन’ आंतर-सरकारी सुरक्षा परिषद आहे. ही परिषद दरवर्षी आयोजित केली जाते. या सुरक्षा परिषदेत सामान्यतः संरक्षणमंत्री, मंत्रालयांचे स्थायी प्रमुख आणि आशिया-पॅसिफिक देशांचे लष्करप्रमुख आदी मंडळी उपस्थित असतात. यावर्षी तीन दिवसांचा हा शांग्रीला संवाद दि. २ ते ४ जून या कालावधीत सिंगापूर येथे पार पडला. विशेषत: अमेरिका आणि चीनमधील वाढत्या तणावाचे प्रमाण कमी करण्याच्या संदर्भातील संघर्षावर
चित्रपट आणि मालिकांचे कथा, संवादलेखन, पटकथा लेखन कसे केले जाते? लेखन कसे, केव्हा, कुठे, कधी करायला हवे, या विषयावर ’जागो मोहन प्यारे’, ’एक घर मंतरलेलं’, ’येऊ कशी तशी मी नांदायला’, ’नकुशी’, ‘वैजू नंबर वन’, ’तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकांचे पटकथा लेखक तसंच ’जिंदगी नॉट आऊट’, ’शुभमंगल ऑनलाईन’, ’कन्यादान’, ‘भाग्य दिले तू मला’, ’खाद्यभ्रमंती’ मालिकेचे संवादलेखक त्याचबरोबर ’पुष्पक विमान’ आणि ’खारी बिस्कीट’ चित्रपटाचे कथा, पटकथा आणि संवादलेखक अशा अनेक भूमिका बजावलेले चेतन सैन्दाणे यांच्याशी खास बातचीत...
भारत -अमेरिका व्यावसायिक संवाद आराखड्या अंतर्गत सेमीकंडक्टर पुरवठा साखळी आणि नावीन्यपूर्ण भागीदारी स्थापन करण्याबाबतच्या सामंजस्य करारावर शनिवारी नवी दिल्ली येथे झालेल्या "कमर्शियल डायलॉग 2023" नंतर दोन्ही देशांदरम्यान स्वाक्षरी करण्यात आली.
जॉर्ज सोरोससारख्या श्रीमंत वृद्ध, हटवादी आणि धोकादायक व्यक्तीस वाटते की जग कसे चालेल, हे तेच ठरवतील. मात्र, आता परिस्थिती बदलली असून सत्यास सामोरे जाण्याची वेळ आली आहे; अशा शब्दात परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अराजकतावादी जॉर्ज सोरोसवर पलटवार केला आहे.
गलवानसारखी परिस्थिती उद्भवल्यास चिन्यांना फोडून काढायलाही भारत मागे-पुढे पाहत नाही, उलट जास्तच दणक्यात उत्तर देतो. पण, तेवढा संघर्ष निवळल्यानंतर भारत चर्चा, मुत्सद्देगिरी व समन्वयालाच प्राधान्य देतो. कारण, भारत विकसनशील देश असून भारताला विकासाचा मोठा पल्ला गाठायचा आहे. अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी शांतता व स्थैर्य आणि शस्त्रबळही आवश्यक असते.
‘प्रधानमंत्री केअर फॉर चिल्ड्रेन्स’ (पीएम केअर) या योजनेअंतर्गत सोमवार, दि. ३० मे रोजी अनाथ बालकांना लाभ वितरण कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘वेबकास्ट’/‘व्हिडिओ कॉन्फरन्स’द्वारे देशभरातील निवडक अनाथ बालकांशी संवाद साधणार आहेत.
दोन माणसांत जर प्रामाणिकपणा असेल, आदर असेल, जिव्हाळा असेल, तर प्रेमाची परी कुठेच जात नाही. प्रेम आयुष्यातील अनेक किचकट समस्यांचे उत्तर आहे. जितकं वाटतं तितकं प्रेम कुठल्याही प्रकारचं असो, वा कुणासाठीही असो ते अद्भुत अपरिचित वा प्रवाही नाही, ते आपुलकीत, जाणिवेत, अनुभूतीत आणि सदिच्छेत आहे. रजनीश ओशोंनी वर्णिल्याप्रमाणे ‘प्रेम एक एकालाप नहीं एक संवाद हैं। एक बहुत सांमजस्यपूर्ण संवाद...!’
विविध विषयांवर कवितेच्या माध्यमातून आपले मनोविचार व्यक्त करणार्या कवयित्री सुरेखा गावंडे यांच्याविषयी आजच्या लेखातून जाणून घेऊया...
प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना बोलूच दिलं नाही, असा आरोप केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केलाय.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सायंकाळी ७ वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जो स्फोट झालाय त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या आजच्या संवादाला महत्व आहे. राज्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता राज्यातील मंत्र्यांनी संचारबंदीचे संकेत दिलेले असताना आज मुख्यमंत्री राज्यातील जनतेशी संवाद साधून कोणत्या मुद्द्यांवर बोलणार, याकडे राज्याचे संपूर्ण राज्याचे लक्ष lagle आहे.विदर्भातील काही जिल्ह्यांसह मुंबई, पुण्यासारख्या शहरात रुग्ण झपाट्याने वाढले आहेत. प्र
१८९८ साली ग्रंथसंग्रहालयाची स्थापना झाल्यापासून १२१वर्षांत प्रथमच ‘बाऊन्सर’ सुरक्षेसाठी ठेवण्याचा निर्णय ‘मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालया’तर्फे घेण्यात आला आहे. आर्थिकदृष्ट्या पिछाडीवर असलेल्या संग्रहालयाने भाड्याने घेतलेल्या ‘बाऊन्सर’ सुरक्षेबाबत सामान्य वाचक वर्ग तसेच सभासद आणि संग्रहालयाच्या विविध वास्तूत येणार्या नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. एकीकडे राज्य सरकार आणि पालिकेकडून अनुदानाची याचना केली जाते, तर दुसरीकडे ‘बाऊन्सर’वर लाखो रुपयांची उधळपट्टी होणार आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज २१ फेब्रुवारी रोजी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यात दुसऱ्या लाटेची शक्यता असल्याची भीती व्यक्त करत दुसरे लाट आली की नाही हे कळण्यासाठी आठ दिवसांचा अवधी लागेल असे म्हंटले आहे
मोठी घोषणा करणार ? याकडे सर्वांचे लक्ष
केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर ब्राझीलच्या साओ पावलो येथे होणाऱ्या ब्रिक्स आणि ‘बेसिक’ संघटनांच्या मंत्रिस्तरीय परिषदांना हजर राहणार आहेत.
नासर्डी नदीचा शास्त्रीय अभ्यास करून तयार झालेला अहवाल त्या नाशिक महानगरपालिकेला सादर करणार आहेत. त्यामुळे गोदाकाठी इतिहास आणि भविष्य यांची सांगड घालत नासर्डी नदीचे प्रदूषण रोखण्याच्या कामात तरुण पिढी कार्यरत असल्याने लवकरच गोदातीर समृद्ध होण्याची आस बाळगावयास हरकत नाही.
वत्सल सखा दुसरा-तिसरा कोणी नसून आपणच आहोत, हे समजायला आपला पूर्ण जन्म जातो. या प्रिय सख्याबरोबर संवाद साधताच आला नाही, याची जाणीव आपल्यापैकी कित्येकांना होतच नाही. अज्ञानाने म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा, पण हे सत्य आहे.
अभिनेता, संवाद लेखक, दिग्दर्शक, गायक, शिक्षक, अभियंता अशा एक नाही, तर अनेक भूमिका साकारणारे कादर खान दि. ३१ डिसेंबर रोजी वयाच्या ८१ व्या वर्षी कालवश झाले. त्यांच्याविषयी...
अभिनेता अनिल कपूरचे डायलॉग म्हटले म्हणून एका पोलीसला चक्क आपली नोकरी गमवावी लागली आहे.