ties between Pakistan Army and terrorists proven again गेल्या काही दिवसांत पाकिस्तान आणि दहशतवाद हे वेगळे नसल्याचे वेळोवेळी समोर आलेल्या पुराव्यांतून सपशेल सिद्ध झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आपल्या संबोधनात पाकिस्तानच्या दहशतवादाचा बुरखा फाडला. पण, मुद्दा हाच की, दहशतवादाच्या नावाने कंठशोष करणारा अमेरिकेसह संपूर्ण जागतिक समुदाय पाकिस्तानला याचा जाब आता तरी विचारणार का?
Read More
(Al Jazeera's fake news exposed) भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव निर्माण झालेल्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानकडून सोशल मीडियावर सातत्याने खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. यात भारतीय हवाई दलाच्या महिला पायलट स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग यांना पाकिस्तानने ताब्यात घेतल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, या दाव्यांमध्ये कोणतेही तथ्य नसून ही खोटी बातमी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
(Pakistan LeT Terrorist Hafiz Abdul Rauf) पाकिस्तानी लष्कराचे जनसंपर्क प्रमुख यांनी पत्रकार परिषदेत व्हायरल झालेल्या एका दहशतवाद्याच्या अंत्यसंस्कारातील फोटोविषयी स्पष्टीकरण दिले आहे. ज्यातून पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा उघडकीस आला आहे. दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात असलेला व्यक्ती हा लष्कर-ए-तैय्यबाचा दहशतवादी असल्याचा भारताने दावा केला होता. यावर पाकिस्तानकडून फोटोतील व्यक्ती हा एक साधा कुटुंबवत्सल आणि धर्मप्रचारक असल्याचे सांगण्यात आले. मात्र, दहशतवाद्यांच्या मृतदेहांवर फातिहा पठण करणारा दुसरा तिसरा कुण
(Wing Commander Vyomika Singh) भारताने पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवले असून त्यांनी आपले सैन्य पुढे सरकवायला सुरुवात केली असल्याची माहिती शनिवार, दि. १० मे रोजी परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषदेत दिली. तसेच पाकिस्तानने नागरी विमानांच्या आडून हल्ले केले असून पाकिस्तानचा प्रत्येक हल्ला परतवून लावल्याचे भारताने स्पष्ट केले आहे.
(India Slams Pakistan Army Chief General Asim Munir) पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी काश्मीर आणि पाकिस्तानमधील संबंधांबाबत काही आक्षेपार्ह विधाने केली होती. यानंतर भारताने मुनीर यांच्या विधानांना प्रत्युत्तर देत चांगलेच खडेबोल सुनावले आहे. काश्मीर ही इस्लामाबादच्या गळ्याची नस असल्याचे जनरल मुनीर यांनी म्हटले होते.
Pakistan bomb blast पाकिस्तानात झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये किमान ११ कामगार ठार झाले आहेत. तसेच ६ जण जखमी झाल्याचे गंभीर वृत्त समोर आले आहे. सरकारी अधिकाऱ्याने यासंबंधित माहिती शुक्रवारी दिली. अधिकारी या हल्ल्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेत आहेत. या प्रकरणात चौकशी करत असल्याचे सांगण्यात येत आहे.
‘दहशतवाद्यांचे नंदनवन’ म्हणून प्रसिद्ध पाकिस्तानात शांतता काही नांदत नाही. पाकिस्तानातील प्रत्येक शीर्षस्थ नेतृत्व एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले असून, कोणालाही देशाच्या भवितव्याची चिंता वगैरे खिसगणतीतच नाही.
पाकिस्तानामध्ये वेगवेगळे गट स्वातंत्र्याची मागणी करत आहेत. पश्तून, बलूच आणि इतर मुस्लिम जातींवरील अत्याचाराविरोधात शुक्रवारी (१८ ऑगस्ट २०२३) निदर्शने झाली. राजधानी इस्लामाबादमध्ये असलेल्या सर्वोच्च न्यायालयासमोर पश्तून नेत्यांनी आयोजित केलेल्या या निदर्शनात हजारो लोक सहभागी झाले होते. यावेळी पश्तून नेत्याने पश्तूनांचा आवाज ऐकला नाही तर स्वातंत्र्यासाठी युद्ध होईल, अशी धमकी दिली आहे.
पाकिस्तानच्या संसदेचा कार्यकाळ संपल्यामुळे संसद १० ऑगस्टला भंग करण्यात आली. संसद भंग केल्यानंतर तीन दिवसांच्या आत पाकिस्तानच्या सरकारला काळजीवाहू पंतप्रधानाची नियुक्ती करायची असते. पण आता पाकिस्तानमध्ये काळजीवाहू पंतप्रधानावरुन राष्ट्रपती आणि पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यात वाद सुरु झाला आहे.
पाकिस्तानमधील राजकीय अस्थैर्याचा परिणाम त्याला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मिळणार्या कर्जावर होत आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था गटांगळ्या खात असून परिस्थिती अशीच राहिली, तर तेथे अराजकता माजेल. इमरान खान लोकप्रिय असले तरी त्यांच्याच काळात घेतल्या गेलेल्या लोकानुनयी निर्णयांमुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचे दिवाळे निघाले.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या अटकेनंतर अख्ख्या देशात दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली. इमरान खान यांच्या समर्थकांनी सार्वजनिक, खासगी मालमत्तांना तर लक्ष्य केलेच, शिवाय पाकिस्तानी लष्करावरही हे आंदोलक तुटून पडले. एका मेजरचे घरही पेटवण्यात आले. आतापर्यंत या दंगलींमध्ये आठ जणांचा मृत्यू झाला असून, ३०० पेक्षा अधिक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे.
इमरान खान यांनी पाकिस्तानी सैन्याविषयी उपस्थित केलेला प्रश्न पूर्णपणे योग्य आहे. पण, इमरान खान हा प्रश्न उपस्थित करण्यासाठी मात्र योग्य व्यक्ती नाही, हेही तितकेच खरे.
पाकिस्तान सरकारचे भवितव्य अस्पष्ट आहे. परंतु, विश्वासदर्शक ठरावानंतर पाकिस्तानमधील राजकीय संकट अधिकच गहिरे होण्याची शक्यता आहे. सरकारच्या दमनशाहीच्या प्रयत्नांचा विरोधक रस्त्यावर उतरून वेगवेगळ्या आंदोलनांच्या माध्यमातून विरोध करतील. वर्तमान सरकार पडले अथवा कायम राहिले, तरी दोन्ही स्थितीत पाकिस्तानमधील लोकशाही मात्र अधिकच दुबळी होईल.
पाकिस्तानच्या लष्कराची योग्यता केवळ जमीन हडपण्यातच नाही, तर ते देशाच्या आर्थिक, व्यावसायिक गतिविधींवर बळाने कब्जा करण्यासाठी दृढ संकल्पित आहे आणि तेही कोणत्याही उत्तरदायित्वाशिवाय! असे हे मातृभूमीचे रक्षकच मातृभूमीचे भक्षक ठरले आहेत.
अपयशी राष्ट्र पाकिस्तान सध्या गृहयुद्धात होरपळते आहे. पाकमधील काही शहरांमध्ये लष्कर आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यामध्येच संघर्ष उफाळून आला आहे. त्यामुळे आपल्याच देशातील नागरिकांविरोधात लष्करी कारवाई करण्याची वेळ पाकवर आली आहे. अर्थात, दीर्घकाळपासून भारताविरोधात अशाच प्रकारच्या कारवाया करण्याचे प्रयत्न करणार्या पाकवर अशी वेळ कधी ना कधी येणारच होती. त्यात सत्ताधारी इमरान खान यांच्याविरोधात सर्वच विरोधी पक्षांनी आघाडी उघडली. या आघाडीनेही लष्करालाच थेट लक्ष्य केले.
भारतीय सैन्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात कोल्हापूरच्या दुसऱ्या पुत्राला आले वीरमरण
पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान हे ‘इलेक्टेड’ नाही, तर ‘सिलेक्टेड’ पंतप्रधान असल्याचा आरोप पाकिस्तानातील सर्वच विरोधी पक्षांनी निवडणुकांच्या निकालानंतर केला होता. पण, इमरान खान यांच्यावर दोषारोपण करताना या विरोधी पक्षांनी आजवर पाकिस्तानी लष्करावर थेट निशाणा साधला नव्हता. इमरान खान यांचा ‘पीटीआय’ हा पक्ष मतदानातील आकड्यांचे घोटाळे करुन सत्तेवर आला, याच्याही सुरस कथा पाकिस्तानात सांगितल्या गेल्या. पण, यामागे प्रत्यक्ष लष्कराचाच हात आणि आशीर्वाद असल्याचा सूर सर्वपक्षीय बैठकीत आळवला गेला अन् पाकिस्तानमध्येही एक
पाकिस्तानी कारवायांना चोख प्रत्युत्तर
सैनिकांच्या मृतदेहांची मागणी करत पाक लष्कराने टेकले गुडघे
भारतासह संपूर्ण जगाचे आपल्याकडे लक्ष वेधले जावे या हेतूने पाकिस्तानने 'गझनवी' बॅलिस्टिक या वारंवार चाचण्या केलेल्या क्षेपणास्त्राची काल रात्री पुन्हा चाचणी केली.
इमरान खान यांच्यावर विरोधक सातत्याने हल्ले करत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला एकटा पडण्याचा गहन नकारात्मक प्रभाव इमरान खान यांच्या स्थायित्व आणि पंतप्रधानपदावर पडला आहे. अशा स्थितीत लष्कराच्या आश्रयाला जाणे, हेच त्यांच्यासाठी सर्वाधिक उपयुक्त ठरु शकते, यात शंका नाही.
पाकिस्तानी सैन्याने आगामी अर्थसंकल्पातील लष्करी निधीमध्ये स्वत:हून कपात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे पाकी सैन्याने ही इमरान खान यांना दिलेली ‘ईदी’च म्हटली पाहिजे.
पाकिस्तानचे पुन्हा भारतावर लावले बिनबुडाचे आरोप