मान्सूनचा काळ हा शेतीबरोबरच वृक्षलागवडीसाठीही अत्यंत पोषक समजला जातो. तसेच या काळात अतिवृष्टीमुळे पूरस्थितीही उद्भवते. तेव्हा, खासकरुन नदीकिनारी पूरस्थिती नियंत्रणासाठी आणि जलसंधारणासाठी वृक्षलागवडीतून जलव्यवस्थापनाच्या केलेल्या काही प्रयोगांची ही यशोगाथा...
Read More