‘पीएफआय’सारखी धर्मांध संघटना कोणत्या पार्श्वभूमीवर आणि कोणाकडून प्रेरणा घेऊन स्थापन झाली, त्याचे परिणाम काय होऊ शकतात व ‘पीएफआय’ने इस्लामी राष्ट्र स्थापनेसाठी आणखी २५ वर्षांचा कालावधीच का निश्चित केला? असे प्रश्न उपस्थित केले पाहिजेत. त्यांच्या उत्तरांचा तपास केला असता ‘पीएफआय’च्या स्थापनेचे धागेदोरे ऑटोमन साम्राज्याच्या पतनापर्यंत मागे जातात.
Read More
बरे तर बरे माझी बाजू मांडणारे आणि मला पूजणारे आता नवभक्त महाराष्ट्रात तयार झालेत. आता कोरोनामधून सावरण्यासाठी मीच काय ती उपाययोजना करू शकतो, याचा त्यांना भयंकर विश्वास आहे. कारण, त्यांना सत्तेवर बसवण्यामध्ये आमच्या ‘हाता’चा तर ‘हात’ आहे. नाहीतर आज त्यांना महाराष्ट्रात ‘कमळ’वाल्यांचा छोटा भाऊ बनून राहावे लागले असते.
राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात काही बड्या आणि विशेष घोषणा होण्याची आशा राज्यातील जनतेला होती. मात्र, या अर्थसंकल्पात असे काहीच पाहायला न मिळाल्याने बेरोजगार, शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेचा 'महा'भ्रमनिरास झाला.
महाविकास आघाडीचा पहिल्या अर्थसंकल्पाचे विधानसभेत वाचन सुरु
विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा सरकारला विसर
भाऊ तोरसेकर यांना धमक्या देताना आपण संविधानविरोधी कृत्य करत आहोत, असे ‘संविधान बचाव’चा गजर करणार्या शरद पवारांच्या कार्यकर्त्यांना वाटले की नाही? तसेच पुरोगामित्वाचे फुटके ढोल वाजवणारे, अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाने कायम गळा काढणारे आता कुठे गेले? (मेले असेच म्हणायचे होते).
दोन महिन्यांतील कामकाजाच्या तुलनेत फडणवीस सरकारचे पारडे भारी
मिलिंद देवरा यांनी थेट सोनिया गांधी यांना पत्र लिहील्याने तीन दिवसांत तिसऱ्यांदा महाविकास आघाडीतील नाराजी चव्हाट्यावर आली आहे.
विधानपरिषद विरोधी पक्षनेत्यांचा राज्य सरकारला प्रश्न
कुर्ला बलात्कार प्रकरणाने मुंबई हादरली
शेतकऱ्यांना दिलेल्या फसव्या आश्वासनांमुळे भाजपने महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ शपथविधीवर बहिष्कार टाकला
मुंबई : "आपल्या सोबतच्या अपक्ष आमदारांना वारेमाप आश्वासने देऊन साधा खातेवाटपाचा प्रश्न मार्गी लावू न शकलेले भाजप आमदार फुटीचा दावा करत आहेत. हे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत.", असा सणसणीत टोला भाजप आमदार ऍड. आशिष शेलार यांनी महाविकास आघाड
४ नगरसेवक असणाऱ्या ‘कोणार्क विकास आघाडी’चा महापौर
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला शिवसेनेचा पाठींबा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा शिवसेनेला इशारा
सरकारमधील नेत्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र
नवे सरकार विकासविरोधी असल्याचा भाजपचा आरोप
सरकारचा विश्वासदर्शक ठराव आज विधानसभेत मांडला जाणार आहे.
'महविकासआघाडी'च्या नेत्यांशी संपर्क नाही
राजकीय पक्षाची शक्ती काही ठिकाणी एका व्यक्तीत केंद्रित होते, तर काही ठिकाणी एका कुटुंबात केंद्रित होते. ती व्यक्ती किंवा ते कुटुंब सत्ताधारी बनते. लोकशाहीची संकल्पना 'सर्व शक्तीचा उगम प्रजा' यावर आधारित आहे. आणि व्यवहारात सर्व शक्ती एक किंवा दोन व्यक्तींच्या हातात किंवा एका कुटुंबाच्या हातात किंवा पक्षाचे संचालन करणाऱ्या पाच-दहा लोकांच्या हातात राहते.
नव्या विधानसभेचे उद्या गठन, नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी
महाराष्ट्रात सरकार स्थापन झाले कसे वाचा सविस्तर
बविआच्या तीन आमदारांसह आणखी एका अपक्षाची साथ
बोईसर विधानसभा मतदारसंघातील उत्तर भारतीय मतदार हा भाजपला मानणारा मोठा वर्ग असून त्यादृष्टीने जनाठेचा जनाधार हा तेवढाच प्रबल असल्याचे दिसून येते.