कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कलाकारांना राज्य शासनाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाच्या वतीने एक रक्कमी पाच हजार आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. ठाणे जिल्ह्यातील दोन हजार कलाकारांना हे अर्थसहाय्य देण्यात येणार असून यासाठी अर्ज करण्याचे आवाहन ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे. दरम्यान, महाराष्ट्रात १५ वर्षे वास्तव्य, कलाक्षेत्रात १५ वर्षे काम केल्याचे पुरावे तसेच वार्षिक उत्पन्न ४८ हजार असलेल्या कलाकारांनाच शासनाचे अनुदान मिळणार आहे. तेव्हा या जाचक अटीमुळे "भीक नको पण कुत्रा आवर' अशी
Read More