शोले हा असा चित्रपट आहे जो अगदी लहानांपासून ते थोरांपर्यत अगदी सगळ्यांनाच ज्ञात आहे. याचवर्षी या सिनेमाने पन्नाशी गाठली. प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते रमेश सिप्पी यांचा हा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘शोले’ प्रदर्शित होऊन ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. ‘शोले’ १९७५ मध्ये रिलीज झाला होता. जय-वीरू ही जोडी प्रचंड गाजली. याच चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी जयची भूमिका साकारली होती. तर वीरूच्या भूमिकेत अभिनेते धर्मेंद्र होते. चित्रपट सुपरहीट ठरला होता. पण अनेकांना माहिती नसेल, ‘शोले’ पूर्वी अमिताभ बच्चन यांचं करिअर फार यशस्वी
Read More
सर्वत्र सध्या केवळ एकाच चित्रपटाची चर्चा आहे ती म्हणजे ‘पुष्पा २ : द रुल’. २०२४ हे वर्ष अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा २’ ने तुफान गाजवलं. बॉक्स ऑफिसवर १०००' कोटींच्या पुढे कमाई करत या चित्रपटाने एक नवा इतिहास रचला. पण तुम्हाला माहित आहे का भारतात आत्तापर्यंत सर्वाधिकवेळा पाहिला गेलेला चित्रपट ‘पुष्पा’ किंवा ‘बाहूबली’ नसून वेगळाच आहे आणि त्या चित्रपटाची तब्बल २५ कोटींची तिकिटं विकली गेली होती.
हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला गेलेला एक चित्रपट म्हणजे ‘शोले’. १९७५ साली आलेल्या या चित्रपटाची जादु आजही कायम आहे. रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ चित्रपटातील प्रत्येक भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे, आणि त्यांचे प्रत्येक संवाद हे प्रेक्षकांना तोंडपाठ आहे. त्यापैकीच एक पात्र म्हणजे ‘गब्बर’. या पात्राचे नाव आणि त्यासाठी कलाकाराची निवड कसी झाली याचा खास किस्सा संगीतकार जावेद अख्तर आणि लेखक सलीम खान यांनी सांगितला. मनसेतर्फे आयोजित दीपोत्सव २०२३ कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज
“ये हाथ मुझे दे दे ठाकूर”, हे संवाद आजही प्रत्येक प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत. १९७५ साली दिग्दर्शक राजेश सिप्पी यांनी एक माईल्ड स्टोन चित्रपट 'शोले' प्रेक्षकांना दिला होता. आज ४८ वर्षांनंतर देखील शोल चित्रपटातील प्रत्येक संवाद, व्यक्तिरेखा, सीन आपल्याला लक्षात आहे. परंतु तुम्हाला माहित आहे का की चित्रपटातील एक महत्वाचा सीन हा हॉलिवूडमधील एका चित्रपटाच्या सीनसोबत अतिशय तंतोतंत जुळतो.