महाड सत्याग्रह हा २० मार्च १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावर्जनिक चवदार तळ्याचे पाणी तथाकथीत अस्पृश्यांना घेता यावे म्हणून केलेला सत्याग्रह होता. यामुळेच २० मार्च हा दिवस "सामाजिक सबलीकरण दिन" म्हणून भारतात साजरा केला जातो. ही डॉ.आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली लोकांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन केलेली पहिली सामायिक कृती होती. या सत्याग्रहास महाडचा सत्याग्रह, चवदार तळ्याचा सत्याग्रह, महाडचा मुक्तिसंग्राम किंवा महाडची सामाजिक क्रांती म्हणूनही ओळखले जाते.
Read More
जनमानसातील, दलित चळवळीतील एक महत्त्वाचे नेते, मुत्सद्दी भारतीय राजकारणी, समाजसेवक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अत्यंत विश्वासू सहकारी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचा आज ४९वा स्मृतिदन. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा देणारा हा लेख...
आयआयटीमधून शिक्षण घेऊन आपल्या नोकर्या सोडून ५० दलित तरुणांनी ‘बहुजन आझाद पार्टी’ म्हणजे ‘बाप’ नावाचा पक्ष स्थापन केला आहे. सध्याच्या संधीसाधू दलित नेत्यांच्या गर्दीत हा पक्ष सुशिक्षित दलित तरुणांना आशेचा किरण ठरू शकतो.
आयुष्यभर दलितांच्या हक्कांसाठी लढा दिलेल्या बाबासाहेबांना मात्र भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी भाजपप्रणीत आघाडीचे सरकार येईपर्यंत वाट पहावी लागली. याला कुठल्या डी.एन.ए.ची मानसिकता जबाबदार होती?
उत्तरेमध्ये मुख्यतः बिहार, हरियाणा आणि राजस्थान या तीन राज्यांमध्ये हा बंद मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसत आहे. याउलट मध्यप्रदेशपासून खाली या बंदला कसलाही प्रतिसाद मिळत नसल्याचे सध्या तरी दिसत आहे.
केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज याविषयी माहिती दिली असून सरकार याविषयी योग्य तेच मत न्यायालयासमोर मांडेल, असेही त्यांनी म्हटले आहे.
दलित संघटना आणि भारत बंद आंदोलनाला पाठींबा देण्याच्या नावावर देशातील विरोधी पक्षांनी आता केंद्र सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. तसेच केंद्र सरकार हे दलित विरोधी असल्याचे चित्र विरोधी पक्षांकडून रंगवले जात आहे.
सार्वजनिक व्यवसायात पडणार्या लोकांचे वर्गीकरण केले तर असे आढळून येईल की, ‘नाम के वास्ते’ तर काही ‘काम के वास्ते’ म्हणून सार्वजनिक कार्यात पडतात आणि जे पडतात त्यात ‘नाम के वास्ते’ अशांचाच भरणा जास्त असतो.
जे. एन. पटेल यांच्या अध्यक्षतेतील द्विसदस्यीय समिती करणार. चौकशीसाठी ४ महिन्यांचा कालावधी
मिलिंद एकबोटेंना मोक्का लावला जाणार होता. मात्र, तत्कालीन सरकारला तसे करण्यापासून शरद पवारांनी रोखले, असा खळबळजनक आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. आता ही वस्तुस्थिती असेल तर मिलिंद एकबोटे किंवा शरद पवार यांच्या आधी संशयाचे मळभ प्रकाश आंबेडकरांभोवतीच निर्माण होते. २००१ ते २०१८ म्हणजेच जवळजवळ १७ वर्षे हे तथ्य प्रकाश आंबेडकरांनी का दडवून ठेवले?
योगायोगने त्यांच्या या वक्तव्यानंतर दुसऱ्या दिवशी भीमा कोरेगाव येथील रस्त्यांवर दुर्दैवी दगड फेक सुरु झाली.