अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघात इतका भीषण होता की, मृतदेहांची ओळखही पटवण्यात अडचण येत आहे. त्यामुळे आता मृत व्यक्तींच्या डीएनए चाचण्या करून त्यांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
Read More
राहुल गांधी हे चतुर्थ श्रेणीचे नागरिक असून त्यांची डीएनए चाचणी करण्याची गरज आहे, असा टोला डाव्या आघाडीचे आमदार पी. व्ही. अन्वर यांनी लगावला आहे.
समृद्धी महामार्गावर ३० जून च्या रात्री भीषण अपघात झाला. एक खासगी बस डिव्हायडरला धडकून पलटी झाली. त्यामुळे बसमध्ये मोठा स्फोट होऊन आग लागली. यामध्ये २६ जणांचा मृत्यु झाला असुन ८ प्रवासी गंभीर जखमी आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अपघातस्थळी जाऊन माहिती घेणार आहेत. थोड्याच वेळात हे दोन्ही नेते घटनास्थळी पोहोचतील. अपघातातील जखमींचीही ते विचारपूस करणार आहेत. तर, राज्य सरकारकडुन मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत जाहिर केली आहे. जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च सरकार करणार आहे.