‘ऑपरेशन सिंदूर’ आणि ‘आरजी कर केस’ प्रकरणी व्हिडिओ तयार करताना ‘एएनआय’ वृत्तसंस्थेचे छायाचित्रण वापरले म्हणून मोहक मंगल या युट्यूबर विरोधात कारवाई करण्यात आली आहे. मंगल यांच्यावर ‘एएनआय’ने कॉपीराईट उल्लंघनाचा आरोप केला असून त्याविरोधात दंड म्हणून ४० लाख रुपयांची मागणी केली होती.
Read More
केवळ संघकार्याचा किंवा शाखांचा विस्तार म्हणजे संघाचा विस्तार नव्हे. तर संघातील स्वयंसेवकत्वाचा विस्तारही तितकाच महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अ.भा. प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी केले.
मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहात दि. २८ मे रोजी मुंबई शहर शिक्षक मंडळाचे महायुवा संमेलन अत्यंत उत्साहात पार पडले. सदर कार्यक्रमात आमदार प्रवीण दरेकर यांनी युवा शिक्षकांना मार्गदर्शन केले. या महासंमेलनात १६०० हून अधिक शिक्षक सहभागी झाले होते. शिक्षकांच्या विविध समस्या, मार्गदर्शनपार सत्रांचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. दैनिक मुंबई तरुण भारतचे संपादक किरण शेलार यांच्या मार्गदर्शनातून साकारलेल्या या महायुवा संमेलनाचे आयोजन मुंबई शहर शिक्षक विकास मंडळाचे कार्यकारिणी सदस्य विशाल कडणे यांच्या नेतृत्वात करण्यात
New housing policy to fulfill the housing dream of the common man sitaram rane महाराष्ट्र सरकारने नुकतीच राज्याच्या नव्या गृहनिर्माण धोरणाला मंजुरी दिली. महिला, विद्यार्थी, नोकरदारवर्ग आणि परवडणार्या गृहनिर्मितीला चालना देणार्या या नव्या गृहनिर्माण धोरणाविषयी ‘ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन’चे अध्यक्ष सीताराम राणे यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने साधलेला केलेली ही खास बातचीत...
(Jaipur's Sawai Mansingh Stadium removed Photos of Pakistani Cricketers) पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर वाढलेला भारत-पाकिस्तान मधील तणाव आता हळूहळू निवळत आहे. मात्र या तणावाचा थेट परिणाम भारतीय क्रिडाविश्वावर झाल्याचे दिसून आले. या संवेदनशील काळात दोन्ही देशांकडून आपापल्या क्रिकेट लीग्स पुढे ढकलण्यात आल्या होत्या. तर या पार्श्वभूमीवर आता राजस्थान क्रिकेट असोसिएशनकडून (आरसीए) आणखी एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. जयपूरमधील सवाई मान सिंग स्टेडियममधील 'वॉल ऑफ ग्लोरी' वरून पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे फोटो काढून टाकण्या
(16th Finance Commission praises Uttarakhand's financial management) उत्तराखंडला भेट दिलेल्या १६ व्या वित्त आयोगाने उत्तराखंडच्या आर्थिक व्यवस्थापनाची प्रशंसा केली आहे. आयोगाचे अध्यक्ष डॉ. अरविंद पनगरिया म्हणाले की, "जर कोणत्याही विकसनशील राज्यात संतुलित वित्तीय तूट असेल तर ती वाईट परिस्थिती नाही. हो, ही तूट वाढणार नाही याची काळजी घेणे महत्वाचे आहे."
भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ मंगळवार, २० मे रोजी वीरमाता अनुराधा गोरे आणि समाजसेविका डॉ. मंजू लोढा यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत महिलांची विशेष 'सिंदूर यात्रा' आयोजित करण्यात आली होती. या यात्रेत हजारों महिलांनी पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या चिनी आणि तूर्कस्तानी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची शपथ घेतली.
Talented singer Manik Verma चतुरस्र गायिका माणिक वर्मा यांच्या गायिकीने केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर भारत आणि जगाच्या पाठीवर शास्त्रीय संगीताची वेगळी छाप सोडली. त्यांच्या जीवनाचा आढावा घेणार्या ‘माणिक मोती’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. दि. 16 मे पासून माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये आपण पदार्पण केले. त्यानिमित्ताने या तेजस्वी गायिकेच्या संगीतविश्वाचा घेतलेला धांडोळा...
आज देशातच नव्हे, तर जागतिक पातळीवर कचरा व्यवस्थापनाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. जागतिक बँकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, दरवर्षी जगातील महानगरपालिका क्षेत्रांत 2.0 अब्ज मेट्रिक टनांपेक्षा जास्त कचरा निर्माण होतो. वर्ष 2050 पर्यंत हा आकडा 73 टक्क्यांनी वाढून 3.88 अब्ज मेट्रिक टन होईल. कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमधील शहरांसाठी या वाढीव कचर्याचे व्यवस्थापन करणे, हे एक मोठे आव्हान आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक दीपक मानकर यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे आपला राजीनामा पाठवला असून अजितदादांना हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.
( Minister Mangal Prabhat Lodha on Startup ) एकेकाळी भारताचा जगभरात व्यापार होता. घराघरात लघु आणि कुटीर उद्योगही सुरु असायचे, त्यामुळेच भारताला 'सोने की चिडिया' म्हटलं जात होत. देशाला पुन्हा ते वैभव मिळवून देण्यासाठी स्टार्ट अप ही लोकचळवळ व्हायला हवी आज सहभागी झालेल्या कार्यक्रमात शासनाच्या सहा विभागांनी र्स्टाटअप्स सोबत काम करण्यास अनुमती दर्शवली आहे असे प्रतिपादन, कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज मंत्रालयात आयोजित "टेक वारी" कार्यक्रमात केले.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान सीमेवर तणावाचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर कौशल्य विभाग आणि अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात येत आहेत. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ठाणे येथील राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत गुरुवार, दि. ८ मे रोजी या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. राज्यातल्या सर्व औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात ऑनलाईन द्वारे आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यशाळा होणार
( ITI students get lessons in disaster management ) जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम इथे दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान सीमेवर सध्या तणावाचे वातावरण आहे. पार्श्वभूमीवर कौशल्य विभाग आणि अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात येत आहेत. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ठाणे येथील राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आज या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. राज्यातल्या सर्व औद्योगिक प्रशिक्षण केंद्
'ऑपरेशन सिंदूर’नंतर सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार! नागरिकांसाठी गृहमंत्र्यांनी जारी केले महत्वाचे निर्देश
‘ऑपरेशन सिंदूर’ : काय म्हणाल्या हुतात्मा ले.विनय नरवाल यांच्या पत्नी?
(Agriculture Commissioner Suraj Mandhare) शासकीय कामात माहितीचे व्यवस्थापन, वेळेचे नियोजन, कामाचे निरीक्षण आणि अहवाल व्यवस्थापन करण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी अनेक टूल्स उपलब्ध आहेत या टूल्सचा वापर केला तर नक्कीच शासकीय कामकाजात गतिमानता येईल, असे मत कृषी आयुक्त सुरज मांढरे यांनी व्यक्त केले. प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी "टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक" अंतर्गत मंत्रलायामध्ये परिषद सभागृह, ६ वा मजला येथे 'तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर' या विषयावर कृषी आयुक्
केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांनी मंगळवारी देशभरात आज होणाऱ्या प्रभावी नागरी संरक्षणासाठी होणाऱ्या मॉक ड्रिल्सबाबत एक बैठक घेतली. गृह मंत्रालयात झालेल्या या बैठकीस महासंचालक नागरी संरक्षण आणि महासंचालक एनडीआरएफ यांच्यासह अनेक उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. आम्ही तयारीचा आढावा घेत आहोत. ज्या त्रुटी दूर करायच्या आहेत त्या ओळखल्या गेल्या आहेत, असे गृह मंत्रालयाच्या बैठकीनंतर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सदस्याने सांगितले.
“२०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी मध्यस्थी एक प्रमुख साधन असेल आणि मध्यस्थी केवळ न्यायदानाला गती देत नाही तर न्यायालयांवरील भार सुध्दा कमी करते., असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. शनिवार, दि. ३ मे रोजी दिल्लीतील राष्ट्रपती भारतीय मध्यस्थता संघटनेच्या शुभारंभ आणि ‘पहिली राष्ट्रीय मध्यस्थता परिषद २०२५’च्या प्रसंगी त्या बोलत होत्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी हैदराबाद हाऊस येथे अंगोलाचे अध्यक्ष जोआओ मॅन्युएल लॉरेन्को यांची भेट घेतली. दोन्ही देशांच्या नेत्यांनी द्विपक्षीय बैठकही घेतली. बैठकीनंतर पंतप्रधान मोदींनी पहलगाम हल्ल्याचा उल्लेख केला आणि म्हणाले की, दहशतवाद हा मानवतेसाठी सर्वात मोठा धोका आहे यावर आमचे एकमत आहे.
उबाठा गटाला लागलेली गळती दिवसेंदिवस वाढत असून आता नवी मुंबई महापालिकेतही त्यांना जोरदार धक्का बसला आहे. नवी मुंबई महापालिकेतील उबाठा गटाचे माजी नगरसेवक आणि पक्षाचे प्रतोद रतन मांडवे तसेच त्यांच्या पत्नी सुनीता रतन मांडवे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
लेखक-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यातर्फे ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले!’ या चित्रपटाची महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने अधिकृत घोषणा करण्यात आली. “महाराष्ट्र फक्त महाराजांनाच ऐकतो, म्हणूनच पुन्हा शिवरायांची महाराष्ट्राला गरज आहे,” असे सांगत महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचा सामाजिक आणि भावनिक गाभा स्पष्ट केला. हा केवळ ऐतिहासिक चरित्रपट न राहता, आधुनिक महाराष्ट्राला त्याच्या मूळ विचारांकडे परत नेण्याचा प्रयत्न असून, हा सिनेमा ऐतिहासिक व्यक्तिरेखेचा गौरव करतानाच, आजच्या समाजातील निष्क्रियतेला जाबही विचारणार आहे.
राष्ट्रीय शिकावू (अप्रेंटीस) उमेदवारी प्रोत्साहन योजनेत महाराष्ट्र देशात अव्वल राहिल्याबद्दल केंद्रीय कौशल्य विकास मंत्री जयंत चौधरी यांनी राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे अभिनंदन करून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. केंद्रीय मंत्री चौधरी यांनी गुरुवार, दि. १ मे रोजी मंत्रालयात कौशल्य विभागाला भेट दिली. यावेळी त्यांनी राज्यातील कौशल्य विकासाच्या उपक्रमांचा आढावा घेऊन विभागाच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले.
India is rapidly advancing in the manufacturing sector, and the central government has announced a National Manufacturing Mission to strengthen this sector उत्पादन क्षेत्रात भारत झपाट्याने पुढे येत असून, या क्षेत्राला बळ देण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय उत्पादन अभियानाची घोषणा केली आहे. सेवा क्षेत्राच्या मर्यादा लक्षात घेता, उत्पादन क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित होते. चीनला समर्थ पर्याय म्हणून बहुसंख्य राष्ट्रे भारताकडे आशेने बघत आहेत. अशावेळी, ही योजना म्हणूनच महत्त्वाची ठरते.
अक्षय्य तृतीया, हिंदु धर्मातील एक पवित्र आणि शुभ सण मानला जातो. या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करुन संपूर्ण घर स्वच्छ केले जाते. देवाची पूजाही केली जाते. दाराला सुंदर तोरण घराबाहेर सुबक रांगोळी काढली जाते.
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते मंत्रालयात 'कॉल हिंदू' नामक एका खाजगी डिजिटल व्यासपीठाचे उदघाटन करण्यात आले. याद्वारे हिंदू समाजासाठी रोजगार, ई-कॉमर्स, ऑनलाईन विवाह संस्था यासारख्या विविध सेवा पुरवण्यात येणार आहेत. हिंदू जागरण मंचाचे कार्यकर्ते विशाल दुराफे यांच्या संकल्पनेतून सदर डिजिटल व्यासपीठ साकारत असून, आज त्याच्या वेबसाईटचे उदघाटन कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले. आज या वेबसाईटच्या माध्यमातून कॉल हिंदू जॉब्स या सेवेची सुरुवात करण्यात आली असून हिंद
दहशतवादी तहव्वूर राणाच्या ‘एनआयए’ कोठडीत वाढ
artist Manasi Sule छंदातून व्यावसायिकतेकडे प्रवास करणार्या कर्जतच्या सृजनशील कलाकार मानसी सुळे हिच्याविषयी....
पहलगाम हल्ल्यातील दोषींना सोडणार नाही
भारतभूमीत अनेक पराक्रमी राजे होऊन गेले. या राजांचा प्रभाव देशाच्या संस्कृती, स्थापत्य, कला अशा विविध क्षेत्रांवर दिसतो. यामध्ये राजा भोज यांचे नाव विशेष आदराने घेतले जाते. त्यांनी ज्योतिष, योग, धर्मशास्त्र, वैद्यक, शिल्पशास्त्र, संगीत क्षेत्राला दिलेले योगदान अतुलनीय असेच. या भोज राजांचे वैभव असलेले भोजेश्वर मंदिर आजही त्यांच्या कलात्मक दृष्टिकोनाची साक्ष देते. या मंदिराचा घेतलेला हा आढावा...
कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा होणार सुरू
पश्चिम बंगालमधील हिंसाचार हा संविधानाचा अपमान : अॅड. शेलार
"कोकणी माणसाचे भावविश्व मराठी साहित्यामध्ये योग्य शब्दात चितरणारे मधु मंगेश कर्णिक म्हणजे सामर्थ्य आणि परमार्थाचा अनोखा संगम आहे" असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केले. ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या ९५व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्याच्या भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत, सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ, अध्यक्ष
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामुळे देशवासीयांच्या मनात दुखः आणि क्रोध आहे. जसा द्वेष आणि शत्रुता हा आपला स्वभाव नाही, तसा मार खाणे हादेखील आपला स्वभाव नाही. त्यामुळे केंद्र सरकारकडून दमदार उत्तराची अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा पूर्ण केली जाईल,” असा विश्वास वाटतो, असे स्पष्ट मत सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी गुरुवार, दि. २४ एप्रिल रोजी व्यक्त केले.विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहात सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या हस्ते मंगेशकर पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी ६० वर्षांपूर्वी मांडलेला ‘लोकमत परिष्कारा’चा विचार आजही प्रासंगिक आहे. किंबहुना हा समाजोत्थानाचा मार्ग आहे. या मार्गावर धोरणात्मक मार्गक्रमण केल्यास येत्या काळात भारत गतिमान प्रगती साधेल,” असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी गुरुवार, दि. २४ एप्रिल रोजी व्यक्त केला. रुईया महाविद्यालयात दि. २२ ते दि. २५ एप्रिल २०२५ रोजी दरम्यान आयोजित ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानवदर्शन हीरक महोत्सवा’त ते बोलत होते.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाव येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वसईत भाजपच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. या हल्ल्यात भारतीय नागरिकांचे मोठे नुकसान झाल्याने संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पाकिस्तानचा झेंडा जाळून जाहीर निषेध नोंदवला.
सिडकोतर्फे मिशन ४५ अंतर्गत नवी मुंबईतील खारकोपर येथील सिडकोच्या गृहप्रकल्पामधील बहुमजली वाहनतळाचे बांधकाम विक्रमी ४२ दिवसांत पूर्ण करण्यात आले. सिडकोचे हे यश साजरे करण्यासाठी शुक्रवार, दि. २५ एप्रिल २०२५ रोजी सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, सहव्यवस्थापकीय संचालक शान्तनु गोयल यांसह सिडकोतील संबंधित अधिकारी उपस्थित होते.
महावितरण कंपनीचे संचालक (मानव संसाधन) म्हणून राजेंद्र पवार यांनी शुक्रवारी दि. २५ रोजी कार्यभार स्वीकारला. त्यांची या पदावर थेट भरती प्रक्रियेतून निवड झाली आहे. याआधी ते पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते.
उत्तर मुंबई भाजपच्या निषेध मोर्चात कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी
भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या कामासाठी २५ हजार, ९७२ कोटी, ६९ लाख रुपयांच्या खर्चाच्या तरतूदीस मंगळवार, दि. २२ एप्रिल रोजी मंत्रिमंडळ बैठकीत चौथी प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या प्रकल्पामुळे नागपूर, चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यातील १ लाख, ९६ हजार, ६०० हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे
अंधेरीच्या विद्या विकास मंडळ विद्यालयात 'ऋणानुबंध@२५'चे आयोजन करण्यात आले. वर्ष २०००च्या माजी विद्यार्थ्यांनी २५ वर्षांनी एकत्र येऊन शाळेचे 'ऋणानुबंध' कृतज्ञतेच्या सामाजिक बांधिलकीने जपले.
जगाला नवा मार्ग दाखविण्याची क्षमता भारतामध्ये आहे. त्यासाठी वसाहतवादी वैचारिक वारसा सोडून भारतीय विचारांना बळकट करण्याची गरज आहे. त्यामध्ये ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’ची भूमिका महत्त्वाची ठरते,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी मंगळवार, दि. 22 एप्रिल रोजी केले. ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद’ (अभाविप) प्रायोजित आंतरराज्य छात्र जीवनदर्शनच्या (एसइआयएल) नव्या वास्तूचे ‘यशवंत’चे उद्घाटन रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते झाले
मुंबई, “गागर में सागर भरना’ अशी एक म्हण हिंदीत प्रसिद्ध आहे. अगदी तसेच कार्य पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी केले. भारताच्या प्रगतीचा आत्मा, संस्कृती आणि शाश्वततेची दिशादर्शक मांडणी त्यांनी केली. पंडितजींचे ‘एकात्म मानवदर्शन’ म्हणजे राष्ट्राचा बीजमंत्र आहे,” असे प्रतिपादन तामिळनाडूचे राज्यपाल रवींद्र नारायण रवी यांनी मंगळवार, दि. २२ एप्रिल रोजी केले. एप्रिल १९६५ मध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी प्रथमच रुईया महाविद्यालयात ‘एकात्म मानवदर्शन’ आणि ‘अंत्योदय’ या विचारांची मांडणी केली. त्याच ऐतिहासिक स्थळी त्याच
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सोमवार, २१ एप्रिल रोजी याबद्दलचा शासन निर्णय जारी करण्यात आला. याद्वारे धर्मादाय रुग्णालयांना ८ महत्वपूर्ण सूचना देण्यात आल्या आहेत.
( dombivali west manadal president Pawan Patil ) डोंबिवली पश्चिममधील भाजप कार्यकर्ते पवन पाटील यांची डोंबिवली पश्चिम मंडल अध्यक्षपदी निवड झाली आहे.
BJP mandal adhyksha in dombivali भाजपने एकाच दिवशी संपूर्ण राज्यभरात मंडल अध्यक्षांची निवड केली. पक्षाने केलेल्या नवीन रचनेनुसार आता मंडलाची संख्या वाढली आहे. ‘100 बूथसाठी एक मंडल, एक अध्यक्ष,’ अशी निवड केली आहे. भाजपचे ध्येय ‘मेरा बूथ सबसे मजबूत’ हे आहे. नवीन रचनेनुसार भाजपचे बूथ आणखीन मजबूत होण्यासाठी मदत होणार आहे. त्याचा फायदा आगामी महापालिका निवडणुकीत भाजपला होणार आहे. एकूणच भाजपमधील हे परिवर्तन पाहता महापालिका निवडणुकीसाठी पक्षाने कंबर कसली असल्याचे स्पष्ट होत आहे.
राज्यातील पायाभूत प्रकल्पांसाठी आता ‘झोनल मास्टर प्लॅन’ तयार केला जाणार आहे. विकासात्मक प्रकल्पांची कामे गतीने पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूक्ष्म नियोजन करण्याची सूचना केली आहे. सोमवार, दि. २१ एप्रिल रोजी त्यांनी वॉररूम बैठकीमध्ये मागील बैठकांमधील १८ प्रकल्प आणि नवीन १५ महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेतला. राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून हे प्रकल्प महत्त्वाचे असून, दिलेल्या वेळापत्रकानुसार या प्रकल्पांचे काम व्हावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
धर्म विचारला आणि नंतर गोळ्या घातल्या...
(Solid waste management) देशातील कचर्याच्या समस्याने अधिकच उग्र रुप धारण केले आहे. त्याची कारणे असंख्य आहेत. त्यामुळे वेळीच या समस्येवर उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे. या उपाययोजनांची अंमलबजावणी शासन आणि नागरिक या दोघांनीही काटेकोरपणे केल्यास या समस्येचे समाधान मिळू शकेल. त्यासाठीच्या उपाययोजनांचा घेतलेला आढावा...
मनोज मुंतशीर यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करत अनुराग कश्यप यांनी ‘फुले’ या चित्रपटाविषयी दिलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी हिंदीत म्हटलं, “कमाई कमी असेल तर खर्च रोखा, आणि माहिती कमी असेल तर शब्द रोखा अनुराग कश्यप, तुमचं ना ज्ञान आहे ना कमाई. ब्राह्मणांच्या परंपरेला तुम्ही एक इंचही गालबोट लावू शकत नाही.”
तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉ. सुश्रृत घैसास यांच्याविरुद्ध अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तनिषा भिसे यांच्या मृत्यूला जबाबदार धरत त्यांच्यावर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.